रामदास आठवलेंनी काढला मनोज जरांगेंचा चिमटा:म्हणाले – जरांगे माझे चांगले मित्र, ते पण कलाकार, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न!
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उद्यापासून पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा चिमटा काढला आहे. मनोज जरांगे माझे चांगले मित्र आहेत. ते सुद्धा एक चांगले कलाकार आहेत. त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी आज…