Headlines

सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा; अतिक्रमणही हटवा‎:मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश, बेघर निवारा केंद्राची महापालिका आयुक्तांकडून पाहणी‎

शहरात जागोजागी नाल्यांमध्ये अडकलेला कचरा स्वच्छ करून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा. तसेच शहरातील मुख्य रस्ते चौकांसह अंतर्गत भागातही रस्त्यांवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर ते तातडीने हटवा अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, असे कडक निर्देश मनपा . या संपूर्ण दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमण…

Read More

खुलताबादमध्ये संपामुळे गैरसोय; 43 कर्मचारी या संपात सहभागी:तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प, नागरिकांची गैरसोय‎

तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही. तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद . जमिनीशी संबंधित कामांवरही झाला मोठा परिणाम Source link

Read More

पंढरपुरातील जिजामाता उद्यानाचे मंगळवारी बंद:कुलूप तोडल्यानंतर बच्चे कंपनीने लुटला आनंद, उद््घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्यान बंद

पंढरपूर23 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सोमवारी वादग्रस्त पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्यानाचे काम अर्धवट असल्याने मंगळवारी उद्यान बंद ठेवण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्याने मंगळवारी दुपारनंतर आलेल्या शेकडो बालक आणि नागरिकांनी उद्यानाच्या ग Source link

Read More

आंधळगाव, भोसे योजनांना वारंवार निधी दिला तरी बंदच:प्रशासन करतंय काय?, आमदार समाधान आवताडे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केला संताप‎

उन्हाची तीव्रता वाढत असून, गावोगावी पाणी टंचाई जाणवत आहे. तालुक्यातील आंधळगाव व भोसे पाणीपुरवठा योजना सुरू करणे गरजेचे आहे मात्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी मी काय करावे हे तरी एकदा मला सांगा? दुरुस्तीला निधी देऊन . यावेळी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती दीपाली ताड ,उपसभापती अर्जुन मल्लाळे, तहसीलदार मदन जाधव,गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख…

Read More

कांतारा, केरळचा पारंपरिक कलाविष्कार:मिरवणुकीतील अघोरी नृत्याने वेधले लक्ष, बार्शीत शिव-बसव जयंती मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर‎

. बार्शीमध्ये शिव-बसव जयंतीच्या मिरवणुकीत विशेष आकर्षण म्हणजे कांतारा व केरळमधील प्रसिद्ध पारंपरिक नृत्यप्रकार, अघोरी नृत्याने लक्ष वेधले. हा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सादर झालेल्या या नृत्यप्रकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या…

Read More

आयसीटी योजनेतून जि.प. शाळेमध्ये संगणक लॅब:वाशिंबे शाळेत 23 लाखांच्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची दारेझाली खुली‎

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्र शासनाच्या आयसीटी योजनेअंतर्गत २३ लाख रुपयांची सुसज्ज आयसीटी लॅब उभारण्यात आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी शैक्षणिक क्रांती ठरत आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणक, प्रोजेक्टर आणि विविध मल्टिमीडिया साधनांच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. परिणामी, पारंपरिक शिक्षणपद्धतीला आधुनिकतेची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांना विषय अधिक…

Read More

पायरपाडा ते भिकारसोंडा रस्त्याची चाळण:ग्रामस्थांचा मोर्चाचा इशारा, मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवताना ग्रामस्थांची कसरत‎

साल्हेर परिसरातील पायरपाडा ते भिकारसोंडा या ५ किमी रस्त्याची अवस्था पाहिल्यावर ‘विकास’ नेमका कुणाचा झाला, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे आदिवासी बांधवांचे हाल होत असून, आता त्यांच्या संयमाचा बांध सुटला आहे. “निधी येतो, पण मुरतो कुठे?’ असा थेट सवाल करत ग्रामस्थांनी साल्हेर ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला आहे. पायरपाडा…

Read More

चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास; कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली

दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नवा वळण आले आहे. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने पोलिसांना तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून…

Read More

शूटिंग थांबवली तर मधुबालाला कचेरीपर्यंत घेऊन गेले बी.आर.चोप्रा:प्रिन्सने भारताला समजून घेण्यासाठी त्यांचा चित्रपट पाहिला, जवाहरलाल नेहरूंनी लिहिले पत्र

२२ एप्रिल १९१४ आजपासून बरोबर ११२ वर्षांपूर्वी, अखंड भारताच्या पंजाबमध्ये, पीडब्ल्यूडीमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या विलायती राज चोप्रा यांच्या घरी बलदेव या मुलाचा जन्म झाला. बलदेव राज चोप्रा, ६ भावंडांच्या कुटुंबात दुसऱ्या क्रमांकावर होते. शिक्षणात अव्वल असलेल्या बलदेवसाठी वडिलांनी लहानपणापासूनच ठरवले होते की, त्याला सरकारी अधिकारी बनवेन. वेळ सरली आणि तयारी सुरू करण्यात आली. पाकिस्तानमधील लाहोर…

Read More

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎

शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या,…

Read More