सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा; अतिक्रमणही हटवा:मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश, बेघर निवारा केंद्राची महापालिका आयुक्तांकडून पाहणी
शहरात जागोजागी नाल्यांमध्ये अडकलेला कचरा स्वच्छ करून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा व्हायलाच हवा. तसेच शहरातील मुख्य रस्ते चौकांसह अंतर्गत भागातही रस्त्यांवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर ते तातडीने हटवा अन्यथा कोणाचीही गय करणार नाही, असे कडक निर्देश मनपा . या संपूर्ण दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत शहरातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि अतिक्रमण…