नोकऱ्या कुठून मिळणार, हा तरुणांचा प्रश्न- ठाकरे:जंतर-मंतर आंदोलनाने सरकारविरुद्ध बोलण्याची हिंमत दिली
दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जेन झी’च्या आंदोलनापूर्वी सर्वसामान्य नागरिक सरकारविरोधात बोलायला, प्रश्न विचारायला घाबरत होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाने देशातील लोकांना सरकारविरोधात बोलण्याची हिंमत दिली. ही महत्त्वाची ताकद आता देशभरात पाहायला मिळत आहे. लोकांचा संताप बाहेर पडत असून ‘नोकऱ्या कुठे मिळणार?’ हा या तरुणाईपुढील सर्वांत मोठा प्रश्न असल्याचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (३…