Headlines

Admin

शेलापूर येथे पोलिओ मोहीम उत्साहात‎:शून्य ते पाच वर्षांतील बालकांना दिले पोलिओचे दोन थेंब,महिलाचा पुढाकार

प्रतिनिधी | मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या आयुष्मान आरोग्य मंदिर, शेलापूर बु.च्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात आणि यशस्वीरीत्या राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व पात्र बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली

महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका…

Read More

आपल्या पौराणिक कथा कधीच जुन्या झाल्या नाही:'नागबंधम'च्या स्टारकास्टने म्हटले- आता त्यांना मोठ्या पडद्यावर भव्य पद्धतीने दाखवण्याची वेळ आली

रहस्य, रोमांच, पौराणिक इतिहास आणि भव्य दृश्यांनी नटलेला पॅन इंडिया चित्रपट ‘नागबंधम’ ३ जुलै रोजी प्रदर्शित होईल. चित्रपटात विराट कर्ण, नभा नटेश आणि ऋषभ साहनी मुख्य भूमिकेत आहेत. निर्माती निशिता नागिरेड्डी आहेत. दैनिक भास्करशी बोलताना टीमने चित्रपटाची कथा, सनातन संस्कृती, दक्षिण भारतीय सिनेमा, बॉलिवूड आणि पात्रांवर चर्चा केली. प्रश्न: ‘नागबंधम’ची सर्वात मोठी खासियत काय आहे?…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक डिसेंबरपर्यंत पूर्ण, दीड वर्षांपासून बंद, प्राथमिक कामांमध्येच वेळ, 12 कोटींचे बजेट‎

विदर्भातील खेळांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील क्रीडा प्रेमींना मागील एका दशकापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची प्रतिक्षा असून ती अद्याप पूर्ण झाली नाही. मोर्शी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलातील पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या दीड वर्षापासून ट्रॅकचे काम कूर्मगतीने सुरू आहे. एकूण १२ कोटीचे बजेट असलेल्या या ट्रॅकसाठी शासनाकडून आतापर्यंत ६.७७ कोटी रु. मिळाले…

Read More

166 शाळांमधील 18 हजार 704 विद्यार्थ्यांना गणवेश:पुस्तकांचे वितरण, नवप्रवेशित विद्यार्थ्यांची कुठे बैलगाडीतून तर कुठे वाहनातून प्रवेश मिरवणूक‎

. नवीन मित्र नवीन पुस्तके व नवीन शालेय गणवेश या तीन गोष्टीच्या आनंदाच्या मेळ्याची अनुभूती तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशाच्या दिवशी ३० जून रोजी आली. नव्या प्रवेशित विद्यार्थ्यांचे केवळ गुलाब पुष्प देऊन स्वागतच नव्हे तर त्यांची कुठे सजवलेल्या बैलगाडीतून कुठे उघड्या जीप मधून तर कुठे चार चाकी वाहनातून गावातून मंगल वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांतर्फे त्यांचे…

Read More

‘नंदनवन’ सरासरीपासून गेले दूर; 9 तालुक्यांना पावसाचा फटका:ज्या ठिकाणी सर्वाधिक पावसाची हमी, तो चिखलदरा शेवटून तिसरा‎

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे यावर्षी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत फार कमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील ९ तालुक्यांना जूनच्या पावसाने जोरदार फटका दिला आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे चित्र पर्यटक आणि शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठर . १४ तालुक्यांचा व्याप असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात जून महिन्यात १३४.९ मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या पाच वर्षांच्या…

Read More

पुष्पगुच्छ, गुलाबपुष्प, मिठाई देत प्रवेशोत्सव:लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या शाळांना भेटी

महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी ३० जून रोजी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, अध्यापनाची तयारी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी शहरातील विविध महानगरपालिका शाळांना नियोजनबद्ध भेटी दिल्या. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात अग्रेसर…

Read More

रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली 5 पट वेगवान होईल:AI द्वारे एका मिनिटात 1.25 लाख तिकिटे बुक होतील; सध्याची क्षमता 25,000

भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली पूर्णपणे अपग्रेड करत आहे. या मोठ्या बदलानंतर रेल्वेची नवीन बुकिंग प्रणाली दर मिनिटाला 1.25 लाख तिकिटे बुक करू शकेल. ही सध्याच्या क्षमतेपेक्षा पूर्ण 5 पट जास्त आहे. सध्या रेल्वेची प्रणाली एका मिनिटात फक्त 25 हजार तिकिटेच प्रक्रिया करू शकते, ज्यामुळे तात्काळ बुकिंग किंवा जास्त लोडच्या वेळी प्रवाशांना त्रास होतो….

Read More

पंढरीत पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम:आषाढी यात्रेची तयारी, जेसीबी, ट्रॅक्टर आणि टेम्पोसह पथक रस्त्यावर‎

आषाढी यात्रेच्या नियोजित कामाला प्रशासनाकडून सुरुवात केली असून शहरात विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हातोडा उचलला आहे. बुधवार (दि. १ जुलै) रोजी नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. यंदाची आषाढी यात्रा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली आहे. यात्रा नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे, नियोजन बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार…

Read More

MP-UP महाराष्ट्रात पावसामुळे रस्ते पाण्याखाली:कार-बाईक वाहून गेल्या, GRP पोलीस ठाण्यात पाणी शिरले; बिहार-झारखंडमध्ये वीज पडून 5 मृत्यू

मध्य प्रदेशातील 7 जिल्ह्यांत बुधवारी जोरदार पाऊस झाला. इंदूरमध्ये पावसामुळे एक कार नाल्यात पडली. सिहोर जिल्ह्यात रस्त्यांवर पाणी नदीसारखे वाहू लागले. यात बाईकही वाहून गेल्या. बिहारमध्ये वीज पडून तीन आणि झारखंडमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. यूपीमधील 25 शहरांमध्ये बुधवारी पाऊस झाला. आझमगड, बिजनौर, मिर्झापूरमध्ये जोरदार पावसानंतर रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. ललितपूर रेल्वे स्थानकाच्या वेटिंग हॉलमध्ये…

Read More