Headlines

पत्नीच्या प्रियकराचा त्रास, विवाहानंतर दोन महिन्यात पतीने केली आत्महत्या:दोघांविरुद्ध मोहोळ पोलिसांत गुन्हा, गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा‎

पत्नीसह तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून माझ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मयताच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दिली असून दोघाजणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील यावली येथील संजय राजाराम राऊत (वय २६) याचा विवाह दोन महिन्यापूर्वी झाला होता. माझ्या…

Read More

महागड्या सांधेबदल शस्त्रक्रियांसाठी मिळणार सरकारी मदत‎:कॅन्सर तपासणी शिबिर, सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळवून देणार- चिवटे

अहिल्यानगर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेला रूग्णसेवेचा महायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे. अल्प दरात आणि वेळप्रसंगी मोफत मिळणारे दर्जेदार उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. येथील सांधेबदल (हिप व गुडघे) शस्त्रक्रियांसाठी संतोष बोथरा यांच्या आग्रहानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी दिली….

Read More

मदतकार्य:कर्जत-लोणावळा घाटात भूस्खलनानंतर वाहतूक पूर्ववत करण्यासाठी मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम

कर्जत–लोणावळा घाट विभागात झालेल्या भूस्खलनानंतर विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यासाठी भुसावळ मंडळातील मनमाडच्या ट्रॅकमन कर्मचाऱ्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली आहे. मुसळधार पाऊस, डोंगरकड्यांवरून सतत कोसळणारा मलबा व चिखल अशा धोकादायक परिस्थितीतही या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या याच धाडसामुळे रेल्वेमार्गावरील मलबा हटविण्याचे काम वेगाने पूर्ण झाले. रेल्वेने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करत विविध मंडळांतील…

Read More

दिंडाेरीतील मतदान केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी‎:डेटा मॅपिंग व एसआयआर प्रणालीत त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाही जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या दिंडोरी तालुक्यात विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम वेगाने सुरू आहे. या मोहिमेची प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि मतदार याद्या शंभर टक्के अचूक करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिंडोरी शहरातील मतदान केंद्रांचा धावता दौरा करत अचानक भेटी दिल्या. ​तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय…

Read More

अचूक नोंदींसाठी बीएलओंना नागरिकांचे सहकार्य आवश्यक:इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांचे आवाहन‎

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र नागरिकाची अचूक नोंद होणे आवश्यक असून, बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांना नागरिकांनी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभिजित बारवकर यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बीएलओ व बीएलए यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीस निवडणूक…

Read More

सावळदबारा परिसरात सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती:आता शेतकऱ्यांच्या नजरा मोठ्या पावसाकडे, यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा‎

अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सावळदबारा आणि परिसरात यंदा मान्सूनने वेळेत हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सुरुवातीलाच समाधानकारक आणि पेरणीलायक पाऊस झाल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक मका व कपाशीच्या पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाला पसंती दिली आहे. परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीनची उगवण उत्कृष्ट झाली असून, सध्या शेतातील कोवळी हिरवीगार रोपे डोलताना…

Read More

बोरगाव चकल्यात संत ज्ञानेश्वर महाराज माउली पालखीचा पहिला रिंगण सोहळा:भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी; दीड दिवसाचा मुक्काम‎

तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा शुक्रवारी बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बोरगाव चकल्यात पार पडला. पालखीप्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज माउली, माता रुक्मिणी व पिता विठ्ठलपंत यांच्या पालखी रथ सोहळ्याचे शुक्रवारी संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी असलेल्या बोरगाव चकला येथे अभूतपूर्व…

Read More

कांद्याचे माहेरघर बनतेय वैजापूर:एका महिन्यामध्ये 25.46 कोटी उलाढाल, जूनमध्ये 15,774 शेतकऱ्यांकडून 2.22 लाख क्विंटल कांदा विक्री‎

एकेकाळी कांद्याची विक्री करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदरसूल, येवला, राहाता, घोडेगाव, नाशिक बाजार समित्यांचा आधार घ्यावा लागत होता. मात्र आता वाढती आवक, व्यापाऱ्यांमधील स्पर्धा, पारदर्शक लिलाव आणि विक्रीनंतर तात्काळ मिळणारे पेमेंट या कारणांमुळे वैजापूर बाजार समिती कांदा उत्पादकांचे विश्वासाचे माहेरघर बनत आहे. जून महिन्यात १५,७७४ शेतकऱ्यांनी २,२२,३३९ क्विंटल कांद्याची विक्री केली. या व्यवहारातून २५ कोटी…

Read More

पुणे तरुणांचे, तर सिंधुदुर्ग वृद्धांचे शहर ठरू लागले:स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला; शिक्षण-रोजगारासाठी तरुणांची धाव

महाराष्ट्राची लोकसंख्या १२.९३ कोटींवर पोहोचली असताना गेल्या १५ वर्षांत १८ ते ३५ वयोगटातील तरुणाईचा टक्का थेट ३४ वर गेला आहे. मात्र, रोजगार आणि शिक्षणामुळे झालेल्या महानगरीय स्थलांतराने प्रादेशिक समतोल बिघडला आहे. ६१% तरुण लोकसंख्येसह पुणे राज्याचे ‘य . सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रासाठी हा सध्या “गोल्डन पिरीयड’ असला तरी पुढील १५ वर्षांत (२०४० पर्यंत) हाच ३४%…

Read More

तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन:वारकरी, शेकऱ्यांना सुखी ठेव; देवेंद्र फडणवीसांचे विठुराया चरणी साकडे

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी…

Read More