Headlines

मध्यरात्रीचा थरार:गंगापूरला एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 30 गोण्या गुटखा पळवला, दोन जणांना अटक, पळवलेल्या टेम्पोचा शोध सुरू

प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा विभागाच्या पथकावर पाळत ठेवत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे सोमवारी (८ जून) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सहायक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दिकी आणि नमुना सहायक अमोल कांबळे यांचे पथक वैजापूरहून रहीमपूर येथील एम.जी.के. रोलर फ्लोअर मिल परिसरात दाखल झाले. तेथे…

Read More

गिरीष महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा:'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' वरील विधानावरून कॉंग्रेस आक्रमक; काय म्हणाले होते महाजन?

भाजपा नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात केलेले बेजबाबदार वक्तव्य हे राष्ट्रहिताला बाधा पोहोचवणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी व सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

Read More

पतीच्या निधनानंतर पोटच्या गोळ्यालाच फेकले काट्यात!:हिंगोलीत 5 दिवसांच्या बाळाला सोडणाऱ्या जन्मदात्रीला अटक

हिंगोली येथील भारतीय स्टेट बँकेसमोरील अधिकाऱ्यांच्या वसाहतीजवळ पाच दिवसांचे अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी मातेचा अखेर हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवारी ता. ९ ग्रामीण भागातील एका गावातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्या महिलेवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.या निवासस्थानांच्या बाजूलाच असलेल्या…

Read More

वसमतमध्ये भरदुपारी चोरीचा थरार!:कारची काच फोडून 10 लाखांची रोकड पळवली, अवघ्या पाच मिनिटांत चोरट्यांनी साधला डाव

वसमत शहरातील युनीयन बँकेसमोरून चोरट्यांनी कारची काच फोडून अवघ्या पाच मिनीटात १० लाखांची रोकड पळविल्याची घटना मंगळवारी ता. ९ भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी वसमत पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील प्रशांत डाखोरे यांनी जमीन खरेदी केली होती. या…

Read More

Rajya Sabha Selection Insider Story; BJP Ministerial Word

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर भुजबळ कुटुंब नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मात्र, आता या संपूर्ण घडाम . राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी आणि पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली जावी, अशी आग्रही मागणी…

Read More

खारपाणपट्ट्यात महिलांचा सेंद्रिय शेतीकडे कल:टाकरखेडा संभू येथे नारीशक्तीकडून 200 लिटर दशपर्णी अर्क तयार, कुुटुंबाचाही सहभाग‎

पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने भातकुली तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या फार्मर कप स्पर्धेत महिला शेतकरी गटांचा सहभाग दिसून येत आहे. स्पर्धेसाठी तालुक्यातील ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेतून खा . भातकुली तालुक्यातून या स्पर्धेसाठी तब्बल ७९ महिला व पुरुष शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. सेंद्रिय शेतीला…

Read More

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली

वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक कारची मागणी 15 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल कारचे बुकिंग रद्द करून इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्याला पसंती देत आहे. केवळ…

Read More

दिल्लीनंतर पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चा एल्गार:धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी करणार आंदोलन; 11 जूनला तरुणाई येणार रस्त्यावर

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या चर्चित आंदोलनानंतर आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पुणे हे या मोहिमेचे पुढील केंद्र बनले आहे. नेमके आंदोलन…

Read More

Shaktipith Mahamarg: Development vs Farmer Existence

. कोल्हापूरपासून ते थेट मराठवाड्यापर्यंत गेल्या काही महिन्यांत हा नारा सातत्याने घुमत आहे. एका बाजूला राज्य सरकार हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे ठासून सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याला कडवा विरोध करत आहेत. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प मानला जाणारा…

Read More

Sanjay Raut Criticized by BJP; Modis 12-Year Tenure Supported

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय रा . ‘संजय राऊतांनी केदारनाथ नव्हे, औरंगजेबाच्या कबरीवर जावे’ संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बन यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली….

Read More