Headlines

आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवणाऱ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात- इंदुरीकर महाराज:चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन‎

ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली, वयोवृद्ध आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवली, अशा मुलाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कन्नड येथे माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रा-पूर्तिप्रीत्य र्थ आयोजित कीर्तनात केले. कन्नड शहरातील साई मंदिर प्रांगणात ऐंशी वर्षीय माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर…

Read More

नागपूरच्या कामठीत सिलिंडरचा स्फोट:40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू तर 10 जखमी; गॅस गळतीमुळे लागली आग

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंदी परिसरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा…

Read More

अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषद संपन्न:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्ड अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार

अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेला विदर्भातील १५० हून अधिक प्रमुख…

Read More

वेरूळ घाटामध्ये झाड कोसळल्याने 30 मिनिटे वाहतूक झाली विस्कळीत:वाहनधारक ताटकळले, प्रशासनाकडून तातडीने झाड हटवून मार्ग मोकळा‎

तालुक्यातील वेरूळ घाटात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतचे एक मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. झाड थेट रस्त्यावर कोसळल्यामुळे ३० मिनिटे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. . बुधवारी रात्री अचानक हवामानात बदल होऊन परिसरात जोरदार वारे व पावसाने हजेरी लावली. या वादळी वाऱ्याचा फटका घाट परिसरातील अनेक झाडांना…

Read More

नसरापुरातील घटनेनंतर नागरिकांचा रास्ता रोको:मुंबई-सातारा हायवे 'ठप्प'; मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग न उघडण्याचा आंदोलकांचा पवित्रा

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी नसरापूरमधील हजारो ग्रामस्थांनी पुणे-सातारा (मुंबई-बंगळुरू) महामार्गावर वडगाव पुलावर प्रचंड ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प…

Read More

32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी ‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर:गुजरात-नांदेड कनेक्शन; बँक खाती, तांत्रिक रसद पुरवणारे 7 जण जेरबंद

क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर गुन्हेगारीच्या ‘पिच’वर फसवणुकीची बॅटिंग करत असल्याचे उघड झाले आहे. गोरेगावमधील एका ज्येष्ठ महिलेला ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर . ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची’ भीती दाखवून ३२.७० लाखांना लुटणाऱ्या टोळीचा मुंबई सायबर सेलने पर्दाफाश केला. पोलिसांनी गुजरात आणि नांदेडमधून एकूण…

Read More

Polygamy, Nikah Halala banned in Madhya Pradesh, Cabinet approves UCC Bill draft

Marathi News National Polygamy, Nikah Halala Banned In Madhya Pradesh, Cabinet Approves UCC Bill Draft भोपाळ18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने रविवारी समान नागरी कायदा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. यामुळे राज्यात एकसमान नागरी कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावित कायद्यानुसार ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला हा फौजदारी गुन्हा ठरेल, बहुपत्नीत्वावर बंदी…

Read More

नितीन गडकरी धमकी प्रकरण: जयेश पुजारीला 5 वर्षांचा कारावास:अफसर पाशासह दोघांना 40 हजार दंड, नागपूर न्यायालयाचा निकाल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयाला धमकी देऊन १०० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या प्रकरणाचा निकाल नागपूरच्या विशेष न्यायालयाने आज जाहीर केला. या प्रकरणात मुख्य आरोपी जयेश जयेशकांत शाहीर पुजारी आणि अफसर पाशा या दोघांनाही दोषी ठरवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार के. शर्मा यांनी ५ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २० हजार रुपये (एकूण…

Read More

उर्वशी रौतेलाने विराट कोहलीला जीजू म्हटले:आयपीएल 2026 मध्ये आरसीबीला सपोर्ट केला, ट्रॉफी जिंकण्यावर म्हणाली – का नाही!

अभिनेत्री उर्वशी रौतेला IPL 2026 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाला पाठिंबा देत आहे. तसेच, तिने विराट कोहलीला आपला ‘जीजू’ (मेहुणा) म्हटले. मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने विनोदी शैलीत म्हटले, ‘आमचे तर जीजू आहेत, विराट कोहली. मग आम्ही तुम्हाला पाठिंबा का देणार नाही? नक्कीच देऊ.’ जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला क्रिकेट पाहण्यासाठी…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. दरम्यान त्या कार्यालयातून नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा घेत होत्या. रविवारी सुट्टी असताना देखील जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी सुट्टीच्या दिवशी पाहणी करण्यासाठी आल्या. या दरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कलिंग…

Read More