Headlines

रणवीर सिंह @41, निर्मात्याने अंगावर कुत्रा सोडला:अमेरिकेत वेटरचे काम केले, आज आहे भारतातील सर्वात महागडा अभिनेता

एक मुलगा, जो लहानपणापासूनच चित्रपटांचा वेडा होता आणि जेव्हा त्याने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हा त्याला सुरुवातीला अनेक नकार सहन करावे लागले. कास्टिंग काउचसारख्या कटू अनुभवांनाही सामोरे जावे लागले. इतकेच काय, एक दिवस जेव्हा तो कामाच्या शोधात आपले पोर्टफोलिओ घेऊन एका निर्मात्याच्या घरी पोहोचला, तेव्हा निर्मात्याने त्याच्या मागे कुत्रा सोडला. तोच मुलगा आज बॉलिवूडमधील सर्वात…

Read More

देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती….

Read More

ग्रामीण भागात रब्बी पिके काढणीचे काम अंतिम टप्प्यात:उन्हामुळे शेतकरी सकाळच्या सत्रात कामे करताना दिसत आहेत, यंदा गहू, हरभऱ्याकडे कल‎

जालना तालुक्यात गेल्या महिनाभरापासून रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीची लगबग सुरू झाली असून सध्या मळणीयंत्रातून काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता पाहता अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून मका, हरभरा, ज्वारीची पेरणी केली होती. त्यामुळे आ . जालना तालुक्यात यंदा झालेल्या जोरदार पावसाने खरीपाचे मोठे नुकसान केले असले तरी रब्बीला मोठा फायदा झाला आहे. पाणीपातळीत झालेल्या…

Read More

'कोणासोबत झोपणार नाही तर रिप्लेस करतील':संचिता उगले आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री आंचल खुराणाने टीव्ही इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

22 वर्षांची टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणानंतर अभिनेत्री आंचल खुरानाने टीव्ही उद्योगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्री म्हणाली, “एका अभिनेत्रीने आत्महत्या केली. चॅनलला टीआरपी हवा आहे, निर्मात्याला बजेट वाचवायचे आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजन हवे आहे. पण यामागे एका अभिनेत्याला कोणत्या परिस्थितीतून जावे लागते, याचा तुम्ही कधी…

Read More

कपडे धुण्यास गेलेल्या महिलेसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू:नांदूरशिंगोटेतील दुर्घटना, ​डिग्रसच्या कुटुंबावर ओढवला बिकट प्रसंग

नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) येथील नागरेवस्ती परिसरातील बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्यासोबत गेलेल्या तीन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. ​मनीषा विजय रामजोशी (२८), मुलगा कार्तिक विजय रामजोशी (११), तसेच तिचे भाचे आदित्य राहुल शिंदे (७) आणि अविनाश राहुल शिंदे (८, सर्व रा. वडारपुरा, डिग्रस, जि. यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत….

Read More

पतियाळा येथे निळ्या ड्रममध्ये आढळला तरुणीचा मृतदेह:झाकण बंद करून निर्जन ठिकाणी फेकले; हातावर नेहा आणि हृदयाचा टॅटू, चेहऱ्यावर जखमा

मंगळवारी पंजाबमधील पतियाळा येथे निळ्या रंगाच्या ड्रममध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळला. हा ड्रम रेल्वे कॉलनीत पडलेला होता. मारेकऱ्यांनी मृतदेह ड्रममध्ये कोंबला आणि वर लाल रंगाचे झाकण लावले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. माहिती मिळताच पोलिसांची पथके घटनास्थळी पोहोचली. तरुणीच्या एका हातावर “नेहा” असे लिहिलेले आहे, तर दुसऱ्या हातावर हृदयाचा टॅटू आहे. या टॅटूमध्ये इंग्रजी अक्षरे…

Read More

क्वांटम तंत्रज्ञान संशोधनासाठी निधी कमी पडू देणार नाही:भविष्यातील प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य द्या- चंद्रकांत पाटील

पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन – फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत प्रमाणपत्र वितरण समारंभात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन आणि फॅकल्टी डेव्हलपमेंटसारख्या उपक्रमांना शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशन आणि आयआयएसईआर पुणे…

Read More

कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी सहा शेळ्या-दोन बोकड पळविले:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, कारदेखील चोरीची असल्याचा संशय

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा शिवारात कारमधून आलेल्या चोरट्यांनी तीन शेतकऱ्यांच्या मालकिच्या सहा शेळ्या व दोन बोकड पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 गुन्हा दाखल झाला आहे. तर चोरट्यांनी वापरलेली कार देखील चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये जनावरांना…

Read More

दिलजीत म्हणाला- राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही:पोस्ट शेअर करून अफवांचे खंडन केले, म्हटले- संगीत व चित्रपटांवरच पूर्ण लक्ष केंद्रित राहील

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने राजकारणात येण्याच्या बातम्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होती की दिलजीत पंजाबच्या राजकारणात प्रवेश करू शकतो. आता त्याने या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. दिलजीतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत लिहिले, “कदे वी नहीं.” म्हणजेच त्याचा राजकारणात येण्याचा कोणताही…

Read More

लोहाऱ्यात नवे ‘नमो’ उद्यान सजले; जुन्या बालोद्यानांची मात्र दुरवस्था:लोहाऱ्यात कोटीच्या निधीतून उद्यान अंतिम टप्प्यात; काही दिवसांत लोकार्पण‎

. लोहारा शहरालगत पाटोदा रोडशेजारी नगरपंचायतीकडून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जवळपास एक कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत त्याचे लोकार्पण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी व्यायाम व चालण्याची सुविधा, योगा शेड, आकर्षक पथदिवे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याचे…

Read More