'समाजात विद्वत्ता-नम्रतेचा संगम हवा':गुरुपौर्णिमेनिमित्त विद्या प्रबोधिनीच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन
समाजात विद्वत्ता आणि नम्रता यांचा संगम होण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित समाजगुरुंच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले की, ज्यांच्याकडे विद्वत्ता आणि कर्तृत्व आहे, त्यांनी अधिक नम्र असावे. तसेच, जे नम्र आहेत, त्यांनी अधिक कर्तृत्व गाजवण्याची आकांक्षा बाळगावी. आज सन्मानित झालेल्या समाजगुरुंमध्ये…