Headlines

मुख्यमंत्री महोदयांना टीका सहन होईना:तेव्हा मंदिरे उघडा म्हणणारे आज स्वतःच बंद करतायत, अंबादास दानवेंचा भाजपला टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना काळातील एका जुन्या प्रसंगाची आठवण करून देत दानवे यांनी भाजपच्या बदलत्या भूमिकेवर कडाडून टीका केली. नियतीचा फेरा तर पहा, कोरोना काळात ‘मंदिरे उघडा’ म्हणून राज्यपालांचे उंबरठे झिजवणाऱ्यांवरच आज स्वतःहून मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद करण्याची…

Read More

"12 गाड्या ओढण्याची' प्रथा रोखा; अंनिसची पोलिसांकडे धाव:वरखेड यात्रेतील प्रथा व पशुबळीविरोधात कारवाईची मागणी‎

नेवासे तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी यात्रेत दरवर्षी होणाऱ्या कथित ‘१२ गाड्या ओढण्याच्या’ प्रथेवर आणि उघड्यावर होणाऱ्या कथित बेकायदेशीर पशुबळीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्षेप घेत पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ७ ऑगस्टच्या यात्रेत ‘अंगात आल्याचा’ आव…

Read More

राज्यात 123 बोगस महाविद्यालये, संभाजीनगर विभागात सर्वाधिक 81:विद्यार्थी-प्राध्यापक गायब, सुविधांचा पत्ताच नाही

राज्यात उच्च शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महाविद्यालय चालवण्यासाठी आवश्यक असणारी किमान विद्यार्थी संख्या नाही, पात्र प्राध्यापक नाहीत आणि प्रयोगशाळा, ग्रंथालयासारख्या मूलभूत सुविधांचा तर पत्ताच नाही, अशी तब्बल १२३ बोगस महाविद्यालये राज्यात सर्रास सुरू आहेत. विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना खुद्द सरकारनेच यावर लेखी कबुली दिली आहे….

Read More

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:पुणे, रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट; सिंधुदुर्गात पूरस्थिती, तर विदर्भासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, या भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसह पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत…

Read More

18 गावांतील मालमत्ताधारकांना 7/12 ऐवजी पीआर कार्ड मिळणार:शासनाच्या अध्यादेशाची छत्रपती संभाजीनगर मनपा करणार अंमलबजावणी

शहरातील वाढीव हद्दीतील आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) नसलेल्या मालमत्ताधारकांचे लवकरच सर्वेक्षण होणार आहे. त्यांना मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 उताऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या उताऱ्यांची जागा आता अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया केली…

Read More

Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav

Marathi News National Ram Mandir Donation Case LIVE Update; Ayodhya Police | Gopal Rao Tinnu Yadav Shankaracharya अयोध्या3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरीच्या पश्चात्तापासाठी शुक्रवार सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर परिसरात प्रायश्चित्त विधी सुरू करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देवाकडे क्षमा मागण्यासाठी पूजा-अर्चा करत आहे. 18 पुजारी आणि 5 आचार्य विशेष…

Read More

State government orders work from home after threats to Kashmiri Pandit employees, army-affiliated organization releases names and numbers

Marathi News National State Government Orders Work From Home After Threats To Kashmiri Pandit Employees, Army affiliated Organization Releases Names And Numbers मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर2 तासांपूर्वी कॉपी लिंक काश्मीरमध्ये २ स्थलांतरित मजूर व एका पोलिस जवानाच्या हत्येच्या काही दिवसांनंतर काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. ऑनलाइन जारी करण्यात आलेल्या पत्रात अनेक काश्मिरी पंडित सरकारी…

Read More

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने म्हटले- 1 कोटी भरपाई द्या

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू होते, जिथे विजेचा धक्का लागून 42 वर्षीय सुतार चंद्रधारी सिंह यादव यांचे निधन झाले. अपघातानंतर भन्साळी प्रॉडक्शनने 40 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती, मात्र आता AICWA (ऑल इंडिया सिने वर्कर्स…

Read More

मोदी म्हणाले- महिलांना सपा-काँग्रेसने धोका दिला:घराणेशाहीचे पक्ष नारीशक्तीला घाबरले आहेत; मी तुम्हाला आरक्षण मिळवून देणारच

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी काशीला पोहोचले. येथे नारी वंदन महिला संमेलनात पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सपा-काँग्रेस, टीएमसी आणि डीएमकेला परिवारवादी पक्ष म्हटले. पंतप्रधान म्हणाले, ४० वर्षांपासून महिला आरक्षण रखडले होते. आम्ही २०२३ मध्ये नारी शक्ती अभिनंदन पारित केले. हा कायदा लागू व्हावा, यासाठी चर्चा ठेवली. सपा, काँग्रेस, टीएमसी, डीएमके सारख्या पक्षांनी देशातील महिलांना धोका…

Read More

शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…

Read More