अर्थमंत्री म्हणाल्या- आयटी विभागाने सामान्य लोकांना त्रास देऊ नये:आपल्या ताकदीने घाबरवू नका; जनतेच्या भल्यासाठी काम करा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विभागाला सामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करण्याची सक्त ताकीद दिली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, सामान्य लोकांना त्यांच्या कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारायला लावू नका. सीतारामन रविवार, 26 जुलै रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये 13 मजली ‘आयकर सिंधू’ इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी हे विधान…