Headlines

Arshdeep Singh Samreen Chandigarh Airport Viral Video; Fans React

मोहाली16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेटपटू अर्शदीप सिंग आणि त्याची कथित गर्लफ्रेंड मॉडेल समरीन कौर पहिल्यांदा चंदीगड विमानतळावर दिसले. दोघे एकमेकांशी बोलत जात होते. यावेळी चाहत्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवला. याशिवाय, पंजाब किंग्जचा संघ मुंबईत सामना खेळायला गेला आहे. काल (१२ एप्रिल) संध्याकाळी मॉडेल समरीन कौरने सोशल मीडियावर मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाचा फोटो शेअर केला होता….

Read More

वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीव‎वस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही‎:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण‎

प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या…

Read More

डोंगरगावात माळी समाजाकडून म. फुले यांची जयंती उत्साहात साजरी:ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन

प्रतिनिधी | अकोला डोंगरगाव येथील माळी समाजाच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गायत्री नागापुरे व तन्वी गवळी या विद्यार्थिनींनी तसेच उपसरपंच किशोर काकडे यांनी भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा…

Read More

सुनेने भाकरीत विष घालून सासूची केली हत्या:पतीलाही मारण्याचा होता कट, इराकमधून लखनऊला परतलेल्या भाच्यासोबत होते प्रेमसंबंध

लखनऊमध्ये 65 वर्षीय शांती देवी हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सून शालिनी (26) हिने सासूच्या भाकरीत विष मिसळले होते. यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. 24 तासांत त्यांचा मृत्यू झाला होता. मुलाच्या संशयाच्या आधारावर सुनेवर कठोरता दाखवल्यावर तिने गुन्हा कबूल केला. शालिनीने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, तिचे सख्ख्या भाच्या करण (20) सोबत…

Read More

पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट!:तरुणीनेच रचला हल्ल्याचा बनाव, पोलिसांनी रात्रीतून लावला प्रकरणाचा छडा

पंढरपूर शहरात रविवारी एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रभर या प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. संबंधित तरुणीवर कोणताही प्रकारचा हल्ला झाला नसून, या तरुणीने स्वतःच ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, हा…

Read More

तेल्हाऱ्यात फुले जयंतीचा जल्लोष:मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष

प्रतिनिधी |​ दानापूर क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तेल्हारा शहरात अखिल भारतीय माळी महासंघ तालुका शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ​रॅलीची सुरुवात महात्मा फुले चौकातून करण्यात आली. यावेळी शेकडोच्या संख्येने समाजबांधव पिवळे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. ​रॅलीची सांगता भागवत मंगल…

Read More

विद्यार्थी मेळाव्यामुळे गाव विकासाला चालना:माजी विद्यार्थी गजानन हरणे

प्रतिनिधी | अकोला “चला पुन्हा एकदा जगूया, बालपणाचे ते सोनेरी दिवस!’ या भावनिक हाकेला प्रतिसाद देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कावसा येथे माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध पुन्हा दृढ केले. माजी विद्यार्थी गजानन हरणे म्हणाले की, या माजी विद्यार्थी…

Read More

नवरदेवाच्या वडिलांसह 6 वऱ्हाडींचा मृत्यू:उत्तर प्रदेशमध्ये बसला धडक देऊन त्यावरच ट्रक उलटला; 3 दिवसांनी होते मुलीचे लग्न

उत्तर प्रदेशातील हापुड येथे रविवारी मध्यरात्री दीड वाजता वऱ्हाडींनी भरलेल्या बसला ट्रकने धडक दिली. या अपघातात 5 वऱ्हाडींसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. 7 जण गंभीर जखमी आहेत. वऱ्हाड गाझियाबादमधील डासना येथून बुलंदशहरमधील गुलावठी येथे गेले होते. बसमध्ये एकूण 13 वऱ्हाडी होते. इतर लोक दुसऱ्या गाड्यांमधून मागे येत होते. लग्नानंतर परत येत असताना बस रस्त्याच्या…

Read More

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद…

Read More

महापुरुषांची समतेची संकल्पना ही सामाजिक न्यायाचा पाया -डॉ. गजभिये:विद्यापीठात व्याख्यान, समाजाने सजक असावे असे मान्यवरांचे सूर उमटले‎

प्रतिनिधी | अमरावती तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी मांडलेली समतेची संकल्पना केवळ राजकीय हक्कांपुरती मर्यादित नसून ती मानवी मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा पाया आहे, असे मौलिक विचार कमलाताई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार येथील डॉ. ओमराज गजभिये यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने…

Read More