Headlines

कौंडण्यपुरात आज भाविकांची गर्दी:पहाटे 6 वाजता महापूजा : गर्दी लक्षात घेता बंदोबस्तात केली वाढ

माता रुक्मिणीचे माहेर असलेले कौंडण्यपूर हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) पहाटे ६ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार असून, दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी कौंडण्यपुरात दाखल होणार आहे. दरम्यान या सोहळ्यामुळे अवघ्या कौंडण्यपूरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बसची तत्काळ व्यवस्था कौंडण्यपुरसाठी…

Read More

Amruta Fadnavis Statement On Devendra Fadnavis & NEET Exam Controversy

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठी दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे आणि दे . यावेळी अमृता फडणवीस यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन योग्य असल्याचे सांगत त्यांनी, सरकारने या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट,…

Read More

विठुरायाच्या दर्शनाची ओढ:विशेष ट्रेनने अमरावतीचे वारकरी निघाले पंढरपूरसाठी दर्शनाला

विठ्ठलाच्या दर्शनाची मनात ओढ घेतलेले वारकरी शुक्रवारी २४ रोजी विशेष ट्रेनने नवी अमरावती अकोली रेल्वे स्टेशनवरून वारीला निघाले. त्यावेळी त्यांनी जय हरी विठ्ठल असा एकच गजर केला. २५ रोजी आषाढी एकादशीला ही विशेष ट्रेन स. ९ वाजताच्या सुमारास पंढरपूर स्टेशनवर पोहोचणार आहे. त्यानंतर सर्व वारकरी थेट इंद्रायणी नदीवर जाऊन स्नान करतील. स्नान आटोपल्यानंतर कळसाचे दर्शन…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना:हिंगोलीतील 673 गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ६७३ गावातील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी शुक्रवारी ता २४ जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती…

Read More

एमपी- यूपीसह 5 राज्यांना पावसाचा अलर्ट:गुजरातमध्ये नद्यांना पूर, आसाममध्ये 61 मृत्यू; अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

उत्तर भारतात पावसाचा जोर कायम आहे. 5 राज्यांमध्ये सामान्य ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशात मान्सूनची मजबूत प्रणाली सक्रिय आहे. त्यामुळे आज राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेशात गेल्या 15 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शनिवारी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे….

Read More

जंतर-मंतरच्या लढ्याला वरुड शहरातून साथ:न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन

दिल्ली येथील जंतर-मंतरवर अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी वरुड शहरात आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. वरुड तालुक्यातील व शहरातील विचारवंत, नैतिकतेवर विश्वास ठेवणारे विद्यार्थी, पालक, देशप्रेमी नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनकर्त्यांन ी स्पष्ट इशारा दिला…

Read More

हेल्मेट सक्ती:पहिल्याच दिवशी 445 दुचाकीस्वारांना दणका

शहर पोलिसांनी शुक्रवारपासून शहरात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, आज (दि. २४) पहिल्याच दिवशी वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न सुमारे ४४५ जणांवर पोलिसांनी दंडात्मक (तडजोड रक्कम) कारवाई केली. दरम्यान, कायद्याच्या धाकामुळे सध्या हेल्मेट खरेदीसाठी दुचाकीस्वारांनी शहरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. रस्ते अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण मोठे आहे. त्यातही दुचाकी…

Read More

विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रीन वसुधा' अभियान:अकोल्याला हरित बनवण्याचा संकल्प

विक्रमी ४७ अंश सेल्सिअस तापमानामुळे अकोल्याची ओळख देशातील अतिउष्ण शहरांमध्ये झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणीय ऱ्हासामुळे संपूर्ण जग गंभीर संकटाचा सामना करत आहे. दरवर्षी लाखो झाडे लावली जातात; मात्र त्यातील मोठा हिस्सा काही महिन्यांतच नष्ट होतो. त्यामुळे केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्ष जगवणे हीच काळाची खरी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर जेसीआय अकोला सिटीच्या…

Read More

SC ची दिल्ली सरकारला विचारणा:फक्त पुरुष, महिला श्रेणीत ट्रान्सजेंडरची नियुक्ती कशी होईल; भरतीत तिसऱ्या लिंगाची जागा कुठे?

सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर समुदायाच्या रोजगाराच्या अधिकारांबाबत दिल्ली सरकारला विचारले की, सरकारी भरती जाहिरातींमध्ये रिक्त जागा फक्त पुरुष आणि महिला श्रेणींमध्ये विभागल्या जातात, तेव्हा ट्रान्सजेंडरांची नियुक्ती कशी होईल. कोर्टाने या प्रकरणी दिल्ली सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सांगितले की, फक्त अर्ज पोर्टलमध्ये तिसऱ्या…

Read More

पंढरीची वाट:27 वर्षांची वारी; अधिकाऱ्यांची विठ्ठलभक्ती

नोकरीची जबाबदारी, कुटुंबाची धावपळ व बदलत्या जीवनशैलीच्या काळातही श्रद्धेचा दिवा तेवत ठेवणाऱ्या अकोला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भक्तीचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि माउलीच्या दर्शनाची ओढ मनात साठवत जिल्हा परिषदेचे अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा वारकरी समूह यंदा सलग २७ व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी रवाना…

Read More