Headlines

Rajendra Jain Files Rajya Sabha Nomination; Prafull Patel Chanakya

महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार राजेंद्र जैन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला गेल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळ . सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना…

Read More

नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर तत्काळ प्रतिसाद दिला नाही तर कारवाई अटळ:मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांचा इशारा, पावसाळी तयारीचा घेतला आढावा‎

नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. यात जर कोणी टाळाटाळ केली तर कारवाई अटळ असल्याचा इशारा मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरात पावसाळी तयारीचा आढावा घेताना दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मनपा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आयुक्तांनी नुकतीच शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू…

Read More

संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली:मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल

संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही…

Read More

मशिनरी, केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत:अंजनगाव बारी येथे पोलिस चौकीची करण्यात आली मागणी‎

बडनेरा पोलिस स्टेशन हद्दीत शेतातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत बडनेरा ठाणेदारांना निवेदन सादर केले. गेल्या काही महिन्यांपासून शेतामधील मशिनरी, विद्युत पोलवरील केबल तसेच इतर मौल्यवान साहित्य चोरी जाण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य…

Read More

अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्या सासूबाईंची फसवलेली रक्कम परत:वारजे माळवाडी पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने परत मिळवली

सिनेअभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्या सासूबाईंची ऑनलाइन फसवणूक करून बँक खात्यातून काढण्यात आलेली ३५ हजार रुपयांची रक्कम वारजे माळवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने परत मिळवून दिली. पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल चिरमुले कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. कर्वेनगरमधील सुदर्शन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या स्वाती शिरीष चिरमुले (वय ७०) यांना २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल…

Read More

पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शाळांना उडवून देण्याची धमकी:शाळा बंद केल्या, चंदीगड-मोहाली पोलीस हाय अलर्टवर; काल खलिस्तानी घोषणा लिहिल्या होत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यापूर्वी मोहालीतील 6 शाळांना सकाळी-सकाळी बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बशोधक पथके शाळांमध्ये पोहोचली. परिसराची कसून तपासणी केली जात आहे. फेज-6 मधील शिवालिक पब्लिकला सकाळी सुमारे 9 वाजता अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश आला. शिवालिकच्या समन्वयकाने सांगितले…

Read More

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली, रडत रडत व्हिडिओ जारी केला

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडित विपेंद्र सिंग तोमर यांचा आरोप आहे की, जेवण आवडले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. जेव्हा त्यांनी काम सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांचा…

Read More

उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा:"गद्दार'' वगळता मराठी माणूस पंतप्रधान ‎होणार असेल तर पाठिंबा- उद्धव ठाकरे‎

“गद्दार सोडून महाराष्ट्रातील‎ कोणताही मराठी माणूस पंतप्रधान‎ होणार असेल, तर शिवसेना त्याला ‎‎नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे ‎‎विधान शिवसेना (ठाकरे गट)‎पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‎शिर्डी दौऱ्यात केले. त्यांनी केंद्र‎सरकार, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर ‎‎जोरदार टीका केली.‎ साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ‎आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे ‎म्हणाले, “मराठी माणसाने पंतप्रधान‎ होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीच गैर ‎नाही. मात्र संघाचा…

Read More

अतिक्रमण हटवून माळीवाडा वेशीचे संवर्धन करा:भारतीय पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निर्देश‎

शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, ती भावी पिढीसाठी जतन करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे पत्र औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षण पुरातत्त्वविदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रात माळीवाडा गेटच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यात आली आहे. निजामशाही…

Read More

इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांचे प्रतिपादन:पर्यावरणासाठी इतिहासातून प्रेरणा घेण्याची गरज

पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वर्तमानातील उपाययोजनांवर अवलंबून न राहता इतिहासातील पर्यावरणविषयक जाण, परंपरा आणि अनुभवांमधून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन वनस्पतीशास्त्रज्ञ, दुर्ग व इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनराई आणि इतिहास प्रबोधन समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इतिहासातील पर्यावरण’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्वा. सावरकर…

Read More