Headlines

Didn’t even keep a photo of the child in the house so that the Pahalgam attack would be remembered for a year

Marathi News National Bhaskar Serial: Didn’t Even Keep A Photo Of The Child In The House So That The Pahalgam Attack Would Be Remembered For A Year कर्नाल6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक २२ एप्रिल २०२५ ची ती काळी दुपार कुणाचे सौभाग्य हिरावून घेणारी ठरली, तर कुणाची कूस उजाडली. कुणाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले, तर कुण्या बहिणीची…

Read More

संभाजीनगरात 5 वर्षांपासून सुरू अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, 4 अटकेत:माणुसकीला काळिमा 10वी पास महिला 15 हजारांत करायची गर्भपात

रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन चालवण्यात येत असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी सोमवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केला. केंद्र चालवणारी शाहेदा परवीन गर्भपातानंतर गर्भ थेट खिडकीतून पाठीमागच्या नाल्यात फेकत होती. तेथे टपून बसलेली भटक्या कुत्र्यांची टोळी गर्भाचे लचके तोडून विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सजग महिलेने…

Read More

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:लग्नाचे आमिष, धर्मांतरासाठी दबाव-ब्लॅकमेलिंग, हिंदू मुलगी म्हणूनच मला केलं टार्गेट- पीडिता

आयटी क्षेत्रात माझं करिअर घडवायला गेली अन‌् आता मी आज अशा वळणावर उभी आहे, जिथे माझा विश्वास आणि माझा धर्म दोन्ही पायदळी तुडवले गेलेत. सोबत शिक्षण घेतलेल्या दोन मुलाच्या बापानं माझ आयुष्य उध्वस्त केलं. कॉर्पोरेट जिहादमधील पीडित युवतीने ‘दिव्य मराठी’कडे कथन केलेली काळजाचा थरकाप उडवणारी आपबीती तिच्याच शब्दात… मी 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिकत होते. तानिश…

Read More

युवकांनी 'विकसित भारत 2047' चे शिल्पकार बनावे- केंद्रीय मंत्री सिंधिया:डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 18,720 स्नातकांना पदवी

केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी युवकांना ‘विकसित भारत २०४७’ चे शिल्पकार बनण्याचे आवाहन केले. पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (डीपीयू) १७ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्यात ९ विद्याशाखांमधील एकूण १८,७२० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. सिंधिया म्हणाले की, ‘विकसित भारत २०४७’ च्या…

Read More

प्रेमानंद महाराज कैलाश खेरचा डान्स पाहून खळखळून हसले:मोरपंखीचा हार घालून बम लहरी गायले; बांके बिहारीकडे एकटक पाहत राहिले

सुफी गायक कैलाश खेर शुक्रवार सकाळी वृंदावनमधील केलीकुंज आश्रमात संत प्रेमानंदजी महाराजांना भेटायला पोहोचले. कैलाश खेर यांनी प्रेमानंद महाराजांना मोरपिसांचा हार घातला. हात जोडून त्यांना नमस्कार केला, नंतर ‘बम लहरी’ गाणे ऐकवून नृत्य केले. कैलाश खेर यांचे भक्तिगीत ऐकून आणि नृत्य पाहून प्रेमानंद महाराज खळखळून हसले. यापूर्वी गुरुवारी संध्याकाळी कैलाश खेर यांनी भगवान बांके बिहारींचे…

Read More

सभागृहाचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज करा:सभागृहाच्या टिपू सुलतान नावावरून वादाचे संकेत‎

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले ‘टिपू सुलतान’ हे नाव बदलण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून, याबाबत संघटनांनी जिल्हाधिकारी व स्थायी समिती सभापतींना निवेदनही िदले. सभागृहाला स्वराज्यरक्षक ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी हिंदुत्ववाद्यांनी केली आहे. निवेदन हिंदू राष्ट्र समन्वय समितीकडून देण्यात आले. महापालकेमध्ये जून २०१२ रोजी सभा झाली होती. या…

Read More

अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात…

Read More

HCचा निर्णय-आसारामला आत्मसमर्पण करावे लागेल, शिक्षा कायम:अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात 2 आरोपी निर्दोष सुटले, सुमारे एक महिन्यानंतर सुनावला निर्णय

राजस्थान उच्च न्यायालयाने (जोधपूर) बुधवारी (27 मे) सकाळी आसारामच्या शिक्षेवर निकाल दिला. उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणात सहआरोपी शिल्पी आणि शरतचंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आसाराम सध्या अंतरिम जामिनावर आहे,…

Read More

दिल्ली-NCRमध्ये आजपासून CNG ₹1 ने महाग:दोन दिवसांत दर ₹3 ने वाढले, दिल्लीत ₹80.09 व नोएडा-गाझियाबादमध्ये ₹88.70 प्रति किलो

दिल्ली-एनसीआरमध्ये आज म्हणजेच १७ मे पासून सीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे. दिल्लीत आता सीएनजी ८०.०९ रुपये प्रति किलो दराने मिळेल. तर नोएडा-गाझियाबादमध्ये त्याचे दर ८८.७० रुपये झाले आहेत. दोन दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली होती. पेट्रोल-डिझेल ₹३-३ रुपयांनी महागले १५…

Read More

एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी

मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले…

Read More