Headlines

कुर्डुवाडीत अधिक मास, भागवत कथेला प्रतिसाद:नृसिंह अवताराच्या दर्शनाने भाविक मंत्रमुग्ध‎

येथील हिंदू देवालय संस्थेच्या वतीने श्री राम मंदिर रेल्वे कॉलनी येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पंढरपूर येथील ख्यातनाम कथाकार विनया संकेत कुलकर्णी (उत्पात) यांच्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण वाणीतून या कथेचे रसपान कुर्डुवाडीकरांना घडत आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक प्रसंगांचे सुंदर वर्णन करत प्रत्यक्ष नृसिंह…

Read More

Bengali Director Anik Dutta Dies After Fall in South Kolkata

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिक दत्ता यांचे बुधवारी कोलकाता येथे निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या बहुमजली घराच्या छतावरून खाली पडले होते. त्यांना तात्काळ ढाकुरियाजवळील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांच्या एका पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिग्दर्शकाच्या…

Read More

देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी योग्य नेतृत्व:2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधान व्हावे, भाजपचे लोक मृत गोमातेच्या टाळूवरचे लोणी खातात- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस केंद्रीय स्तरासाठी अतिशय योग्य नेतृत्व आहेत. महाराष्ट्र त्यांच्या हातात राहिलेला नाही, महाराष्ट्रात गुंडाचे राज्य आले आहे. आम्ही तर म्हणू की 2029 पूर्वी त्यांनी पंतप्रधानपद मिळवावे. जर एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये आपला गट विलीन केला आणि म्हणाले की मीच भाजप स्थापन केला आणि देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा माझे कार्यकर्ते होते…

Read More

पिंप्री शाळेत गुणवंत विद्यार्थी, नूतन सभापती-उपसभापती यांचा सत्कार:सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप, मान्यवरांची उपस्थिती‎

सिल्लोड तालुक्यातील पहिल्या आयएसओ मानांकनप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंप्री येथे नवनिर्वाचित शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, पंचायत समिती सिल्लोडच्या सभापती अनिता बनकर, उपसभापती भगवान आहेर व पंचायत समिती सदस्य सुमित्रा सुदाम बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच पिंप्री येथील शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नुकतीच प्रशासकीय सेवेत निवड झाल्याने त्यांचा गौरव…

Read More

शिर्डीत अत्याधुनिक तोफगोळा प्रकल्पाचे लोकार्पण:भारत लवकरच जगातील मोठा संरक्षण निर्यातदार देश बनणार- राजनाथ सिंह

देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडून जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत असून, भारत लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश बनेल, असा ठाम विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी एमआयडीसीत उभारण्यात आलेल्या ‘निबे समूहा’च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र व तोफगोळा (आर्टिलरी शेल) उत्पादन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर धोरणांमुळे संरक्षण उत्पादनात…

Read More

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय!:आगामी 4 दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार; विदर्भाला यलो अलर्ट, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने अखेर महाराष्ट्रात दमदार पुनरागमन केले आहे. पूर्व भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून, 18 जुलैपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला…

Read More

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठीच सरकार सत्तेत का?:सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच भोंदूंची मस्ती वाढली- विजय वडेट्टीवार

राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे, आणि ते महाराजांचा अपमान करतात, असे…

Read More

सीताराम शुगर समोरील आंदोलन मागे:राजलक्ष्मी गायकवाड यांनी मागण्या मान्य केल्याचे दिले लेखी निवेदन‎

खर्डी येथील सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तरुण शेतकऱ्यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. सोमवारपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची मोठी चर्चा झाली होती. कारखान्यामुळे होणारे हवा, पाणी आणि भूमी प्रदूषण यांसह विविध समस्यांविरोधात तरुण शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले होते. अखेर आज (गुरुवार) सायंकाळी पाच वाजता हे आंदोलन मागे…

Read More

महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला:आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला- वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार…

Read More

तिसऱ्या पत्नीच्या मनधरणीसाठी टॉवरवर चढला युवक:गार्ड रील बघत राहिले, तुरुंगातून बलात्कारी पळाला; मांजरीला अमर बनवण्यासाठी शास्त्रज्ञाचे अपहरण

मध्य प्रदेशात दोन पत्नी असतानाही तिसऱ्या पत्नीला मनवण्यासाठी एक व्यक्ती टॉवरवर चढला. तर, बरेलीच्या सेंट्रल जेलमध्ये गार्ड रील पाहण्यात व्यस्त असताना बलात्काराचा आरोपी पळून गेला. तिकडे, अमेरिकेत एका मुलीने आपल्या मांजरीला अमर बनवण्यासाठी एका वैज्ञानिकाचे अपहरण केले. फिलिपिन्समध्ये काही मुले कोळ्यांची कुस्ती लावण्यासाठी त्यांना माचिसच्या डबीत शाळेत घेऊन जातात. तर, अमेरिकेतच रस्त्यावर धावणाऱ्या केळीसारख्या गाडीला…

Read More