Headlines

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ…

Read More

विद्यार्थी सहायक समितीमध्ये कलादालनाचे उद्घाटन:शिल्पकार विवेक खटावकर म्हणाले – चित्र-शिल्प समृद्ध वारसा

विद्यार्थी सहायक समितीच्या लजपतराय विद्यार्थी संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या कलादालनाचे उद्घाटन ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना खटावकर यांनी चित्रकला आणि शिल्पकला हा देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण ठेवा असल्याचे प्रतिपादन केले. शिवाजी हौसिंग सोसायटीजवळील या संकुलात आयोजित कलाकार (आर्टिस्ट) माजी विद्यार्थी मेळाव्यात हे कलादालन सुरू करण्यात आले. खटावकर यांनी यावेळी शिल्पकलेचा…

Read More

आषाढी वारी:देहू, इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार; आषाढी वारीसाठी 'पीएमआरडीए'ची 13.08 कोटींच्या कामांची तयारी

आगामी आषाढी वारीसाठी देहू येथील इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) वारकऱ्यांच्या सोयीसाठी १३.०८ कोटी रुपयांच्या घाट विकासकामांची युद्धपातळीवर तयारी करत आहे. देहू नगरपंचायतीच्या मागणीनुसार इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर घाट या दरम्यान ही कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी…

Read More

Zomato Q4 Profit Surges 346% to ₹174 Cr; Revenue Jumps 196%

मुंबई2 तासांपूर्वी कॉपी लिंक फूड डिलिव्हरी करणारी कंपनी इटरनल म्हणजेच झोमॅटोने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत एकूण 17,634 कोटी रुपयांची कमाई केली. मागील वर्षाच्या तुलनेत यात 184% वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,201 कोटी रुपयांची कमाई केली होती. एकूण कमाईतून पगार, कर, कच्च्या मालाची किंमत यांसारखे खर्च वजा केल्यास कंपनीकडे 174…

Read More

शेती फायद्याची असेल तरच देशाचा विकास:येवला येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात जाधव यांचे प्रतिपादन‎

खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसाय फायद्याचा होऊन त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किशोर…

Read More

पुण्यात गरीब रुग्णांसाठीच्या हजारो खाटा रिकाम्याच:पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह; सक्षम यंत्रणेची मागणी

पुणे शहरात गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या हजारो मोफत खाटा रिकाम्याच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात खासगी रुग्णालयांना गरीब रुग्णांना मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळे गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शहरातील अनेक मोठ्या…

Read More

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पंढरपूर-कराड मार्गावर कोर्टी महादेव मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा…

Read More

औंढा नागनाथ येथे १२ हजार पेपर पुन्हा मिळाले:मूल्यमापन चाचणीचा मार्ग मोकळा, शिक्षणाधिकारी असावरी काळे यांचा पाठपुरावा

औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण अधिकारी असावरी काळे यांनी तातडीने प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेपर उपलब्ध करून घेतले. या पेपरचे शुक्रवारी तारीख 10 केंद्रामध्ये वाटप करण्यात आले आहे औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला बुधवारी तारीख 9 आग…

Read More

जड रोलर अंगावरून गेल्याने 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू:बार्शीत क्रिकेट समर कॅम्पमधील दुर्दैवी घटना; कोचवर निष्काळजीपणाचा आरोप

बार्शीतील शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 7 ते 7.30 च्या सुमारास क्रिकेटची खेळपट्टी (पिच) तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर अंगावर गेल्याने आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय 15) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी…

Read More

हिंगोलीत मारहाण प्रकरणात चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला:न्यायालयीन कोठडीत रवानगी; लोखंडी मुसळ व लाकडाने मारहाणीचे प्रकरण

हिंगोली शहरातील सराफा बाजारात किरकोळ कारणावरून सराफा व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातील चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन अर्ज हिंगोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत अ्रॅड. अविनाश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील सराफा बाजार भागात सराफा व्यापारी साईनाथ उदावंत व त्यांचा मुलगा सागर उदावंत यांनी दुकानाचे बांधकाम सुरु केले होते. काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या या…

Read More