Headlines

चोखोबांच्या भक्तीचा जागर:अवघा रंग एक झाला म्हणत केली संतांच्या चरणी पुष्पवृष्टी, मंगळवेढ्यात खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते समाधीची महापूजा

मंगळवेढा ही संतांची भूमी असून संत चोखामेळा म्हणजे निष्काम भक्तीचे प्रतीक आहेत. ज्यांचे अवघे कुटुंब संत झाले, असे हे घर मंगळवेढ्याला भक्तीची थोर परंपरा देऊन जाते, असे प्रतिपादन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी गुरुवारी येथे केले. निमित्त होते संत शिरोम . गुरुवारी सकाळी ८ वाजता संत शिरोमणी चोखोबा महाराज यांच्या समाधीची महापूजा खासदार डॉ. ज्योती…

Read More

दर्यापुरला रुग्णालय, वडनेर गंगाई, येवद्याला पुरवा आरोग्य सुविधा:खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

दर्यापुर येथे ग्रामीण रूग्णालय स्थापन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, अशी सूचना करतानाच येवदा व वडनेर गांगाईला अधिक आरोग्य सुविधा पुरवाव्या, अशी सूचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. डॉ. बोंडे यांनी आज, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर व विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ही सूचना केली. त्यांच्यामते दर्यापुर तालुका हा शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक…

Read More

31 वे गांधी दर्शन शिबीर पुण्यात पार:घटनादुरुस्तीवर चर्चा, भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होईल – घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट

३१ वे गांधी दर्शन शिबीर नुकतेच कोथरूड येथील गांधी भवन येथे संपन्न झाले. यावेळी घटनातज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी ‘भारतीय लोकशाही अधिक प्रगल्भ होईल’ असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले. प्रा. बापट यांनी देशात घटनादुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य केले. पुण्यात १५ विधी…

Read More

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही,…

Read More

आसाममधील एका मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान:बंगालमध्ये मोदींच्या 3 सभा; PM मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडित कुटुंबालाही भेटतील

असममधील श्रीभूमी जिल्ह्यात करीमगंज (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील २३९-बेबीलँड हाय इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा आदेश देण्यात आला आहे. या जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या तीन सभा होणार आहेत. सर्वात आधी…

Read More

निधीअभावी ठिबक अनुदान नाही; तब्बल 31 हजार शेतकरी प्रतीक्षेत:जिल्ह्यात 39,637 जणांची निवड; केवळ 3,745 शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ‎

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचन योजनेकडे वळत असून माळरानावरती बागायतीसह फळबागायती बरोबरच इतर शेती पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पहावयास मिळत आहे. विविध शासनाच्या अनुदानित योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र ठिबक सिंचन योजनेकडे यावर्षी ल . जिल्ह्यातील शेतकरी कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारत आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना ८०…

Read More

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….

Read More

‘धुरंधर’च्या स्क्रिप्ट चोरी प्रकरणात आदित्य धर यांना दिलासा:हायकोर्टाने 16 एप्रिलपर्यंत संतोष कुमार यांना पुन्हा आरोप करण्यापासून रोखले

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी चित्रपट निर्माता संतोष कुमार यांच्या विरोधात अंतरिम आदेश पारित केला आहे. या आदेशानुसार, त्यांना ‘धुरंधर’ आणि त्याच्या सिक्वेल ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटांच्या पटकथा चोरीच्या आरोपांची पुनरावृत्ती करण्यापासून किंवा चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या विरोधात कोणतेही बदनामीकारक (defamatory) विधान करण्यापासून तात्पुरते रोखण्यात आले आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने आदित्य…

Read More

भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह 'दृष्टी' प्रक्षेपित:ऑप्टिकल आणि रडार दोन्हीने फोटो घेऊ शकतो, असे करणारा जगातील पहिला उपग्रह

भारतीय स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून आपला पहिला उपग्रह ‘दृष्टी’ प्रक्षेपित केला. 190 किलो वजनाचा ‘दृष्टी’ हा भारतातील सर्वात मोठा खासगी उपग्रह आहे. ‘दृष्टी’ उपग्रह एकाच वेळी ऑप्टिकल आणि रडार (SAR) या दोन्ही तंत्रज्ञानाने फोटो घेऊ शकतो. आतापर्यंत जगातील उपग्रह एकतर मल्टी-स्पेक्ट्रल/हायपर-स्पेक्ट्रल (ऑप्टिकल) प्रतिमा घेत होते किंवा SAR तंत्रज्ञानाचा वापर करत…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More