Headlines

Ram temple donation theft is painful, the culprits should be severely punished

Marathi News National Ram Temple Donation Theft Is Painful, The Culprits Should Be Severely Punished Sangh, Appeal To End Confusion And Restore Order अयोध्या4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले, श्रीराम जन्मभूमी मंदिर हे पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि कोट्यवधी…

Read More

अशोक खरातने गरोदर महिलेलाही नाही सोडलं; हिरव्या द्रव्याने वाढलं रहस्य:आज न्यायालयासमोर हजर केले जाणार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. आता या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब उघड झाली असून, सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही खरातने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली…

Read More

पिंपळदरी परिसरात पावसाअभावी पिके संकटात:रिमझिम पावसावर पेरण्या आटोपल्या, आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे‎

परिसरात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली असून, आता संपूर्ण परिसराला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असली, तरी पुरेशा ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी कोवळी रोपे कोमेजून जाण्याची भीती निर्माण झाली…

Read More

नरसिंगपूरच्या आम्रवृक्षांची 13.25 लाख बोली:जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका 152 एकरांवर विस्तारलेली, आंब्यांच्या झाडांना मोठी फळधारणा‎

राजानंद सुरडकर | कन्नड नरसिंगपूर (ता. कन्नड) येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेतील १७० रायवळ आम्रवृक्षांचा लिलाव पार पडला. या त १३ लाख २५ हजारांची ऐतिहासिक बोली लागली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव व कृषी अधिकारी शांताराम वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही रोपवाटिका जिल्ह्यातील सर्वाधिक १५२ एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. यात २५…

Read More

वाकोद प्रकल्प भूसंपादन:जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश, 20 वर्षांपासून मोबदला थकल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई

फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला थकल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी बेलीफ, वकील आणि जमीन मालक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दुपारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे दालन बंद असल्याने बेलीफने पंचनामा करून प्रशासनाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुमारे तीन तास प्रशासकीय यंत्रणा आणि…

Read More

रेल्वेच्या धडकेत 6 हरणांचा जागीच मृत्यू:अन्न-पाण्याच्या शोधात ट्रॅक ओलांडताना कन्हानमध्ये घडली घटना

कन्हान नगर परिषद हद्दीतील तुकाराम नगरजवळ, कन्हान रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकवर शनिवार, १८ जुलै रोजी पहाटे ४ ते ५ च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत सहा हरणांचा जागीच मृत्यू झाला. अन्न आणि पाण्याच्या शोधात रेल्वे रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, वन विभाग आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कन्हान…

Read More

दिल्ली-यूपीमध्ये एका दिवसानंतर तापमान 40°C च्या वर जाईल:मनालीमध्ये बर्फवृष्टी, पारा -7 अंशांवर पोहोचला; जम्मूमध्ये वादळ

देशभरात उष्णता वाढत आहे. हवामान विभागाच्या मते, उत्तर-पश्चिम भारतात तापमान 6 ते 8 अंशांपर्यंत वाढू शकते. मात्र, शनिवारी संध्याकाळी अटल बोगदा आणि मनालीच्या आसपासच्या परिसरात हलकी बर्फवृष्टी झाली. शनिवारी रात्री मनालीमध्ये तापमान -7 अंशांपर्यंत खाली आले. तर, उत्तर प्रदेशात लखनऊसह अनेक ठिकाणी रविवारी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. दिल्लीत शनिवारी कमाल तापमान 34.7…

Read More

दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत‎

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी…

Read More

अल्पवयीन मुलीची दाेन लाखांत विक्री:मुली विकणारी टाेळी नाशकात अटकेत, नाशिक जिल्ह्यातील हरसूल येथील घटना

आईचे छत्र हरपलेल्या 16 वर्षीय मुलीला मोबाईल आणि नविन कपडे घेऊन देण्याचे अमिष दाखवून तिचे नाशिक जिल्ह्यातील हरसूलनजीकच्या गावातून अपहरण करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर गावात तिचा बाल विवाह करून देण्यात आला. तेथील वरासाठी मुलगी शोधून देण्याकरिता 2 लाखांची दलाली घेतलेला संशयित आणि पतीसह 10 संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली. तुषार पाचपिंड…

Read More

चांदूर बाजारमध्ये रस्ता उखडला, खड्डे वाढले:विद्यार्थी, रुग्णांसह वाहनधारकांना अपघाताचा धोका

चांदूर बाजार शहरालगत असलेल्या शिरजगाव बंड ग्रामपंचायत हद्दीतील प्रल्हादपूर येथील शिवाजी चौक ते शिवाजी नगरकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी काँक्रिटीकरण पूर्णतः निघून गेल्याने लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. हा मार्ग चांदूर बाजार-वलगाव रस्त्यावर शिवाजी चौकातून शिवाजीनगरकडे जातो…

Read More