Headlines

पंढरीत 15 कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर, पाणी पातळी आज ओसरेल:व्यास नारायण झोपडपट्टीला पुराचा वेढा, भीमा नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी गेल्याने नुकसान‎

एका आठवड्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नदी काठच्या गावावर दुसऱ्या वेळी पूरस्थितीचे ओढवले होते.मात्र बुधवारी सायंकाळीपासून उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी केल्याने पुराचे संकट आणखी एकदा टळले आहे. . भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. शिवाय उजनी धरण ही १०० टक्के पातळीवर आहे. त्यामुळे भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस झाल्यानंतर उजनी, वीर…

Read More

Uday Samant Statement On Maratha Kunbi Certificate Validity In Nanded

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे दिली आहेत. मात्र, या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत (Validity) अनेक ठिकाणी अडचणी येत असून, ती नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आ . जात वैधता प्रमाणपत्रावर उदय सामंत काय म्हणाले? मराठा समाजाला मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे ‘घाईगडबडीत आणि नियमबाह्य’ दिल्याने त्यांची व्हॅलिडिटी…

Read More

बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे…

Read More

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक . अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर…

Read More

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, ..तर चंद्रकांत पाटलांचे कारनामे सोशल मीडियावर आणू- रवींद्र धंगेकर

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत…

Read More

कालवा आवर्तनामुळे सव्वा लाख हेक्टरला लाभ:पुराचे वाहून जाणारे पाणी कालव्यातून सोडल्याने नियंत्रण, पाऊस नसल्याने पिके, खरिपाला हाेती गरज‎

उजनी धरणातून पूर नियंत्रणासाठी नदीपात्रातून व डाव्या कालव्यातून सोडलेले आवर्तन लाभ क्षेत्रातील पिकांसाठी नि शेतक-यांसाठी फायदेशीर ठरत आहे. भीमा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी सुमारे १३८ किलोमीटर आहे. या कालव्यामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे १ ते १.२५ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळतो. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचनाचा लाभ माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळतो. सुमारे ४५ ते…

Read More

भातकुली पंचायत समितीत पीओपी जमीनदोस्त:कामकाजही प्रभावित, कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्यापूर्वी दुरुस्तीची मागणी‎

भातकुली पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पीओपी अचानक जमीनदोस्त झाल्याने तेथील कामकाज प्रभावित झाले आहे. पीओपी ज्यावेळी पडले, त्यावेळी सुदैवाने कुणी कर्मचारी तेथे नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु एकूणच इमारत नादुरुस्त झाल्याने त्वरेने दुरुस्तीकार्य हाती घ्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, बांधकाम विभागाच्या कार्यकारी…

Read More

पुण्यातील 11 लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत:अंतिम यादीतून नावे वगळली जाण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेदरम्यान पुणे जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ११ लाख मतदारांचे पत्ते उपलब्ध नाहीत, तर सुमारे दोन लाख मृत मतदारांची नोंद आढळून आली आहे. यामुळे आगामी प्रारूप मतदार यादीत या मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येत १२ ते १३ लाखांची घट होण्याची शक्यता वर्तवली…

Read More

Akanksha Chamola Statement on Gaurav Khanna Divorce

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री आकांक्षा चमोला यांनी पती आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्याशी त्यांच्या घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने बोलल्या आहेत. माध्यमांशी बोलताना, त्यांनी त्या बातम्या फेटाळून लावल्या ज्यात दावा केला जात होता की त्यांनी लॉक-अप शोमध्ये टीआरपी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेगळे होण्याची घोषणा केली होती. आकांक्षाने स्पष्ट केले की घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया शोमध्ये जाण्यापूर्वीच सुरू झाली…

Read More

हिंगोलीत शतपावली करणाऱ्या महिलेचे गंठण पळवले अन् पुढे…:भरधाव चोरट्यांचा अपघात, पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयातच ठोकल्या बेड्या

कळमनुरी येथे महिलेच्या गळ्यातील दागिने पळविल्याची घटना घडली, मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या चोरट्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने चोरटे पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 5 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील मारवाडी गल्लीभागातील संतोषी सारडा ह्या बुधवारी…

Read More