पंढरीत 15 कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर, पाणी पातळी आज ओसरेल:व्यास नारायण झोपडपट्टीला पुराचा वेढा, भीमा नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी गेल्याने नुकसान
एका आठवड्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नदी काठच्या गावावर दुसऱ्या वेळी पूरस्थितीचे ओढवले होते.मात्र बुधवारी सायंकाळीपासून उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी केल्याने पुराचे संकट आणखी एकदा टळले आहे. . भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. शिवाय उजनी धरण ही १०० टक्के पातळीवर आहे. त्यामुळे भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस झाल्यानंतर उजनी, वीर…