Headlines

Temples and mosques in Ahmedabad follow the ‘religion of protecting the environment’

Marathi News National Temples And Mosques In Ahmedabad Follow The ‘religion Of Protecting The Environment’ अल्पेश भट्ट | अहमदाबाद39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धार्मिक स्थळांनी आपली वीज स्वतः तयार करावी, असा प्रयत्न आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील मंदिरे, मशिदी आणि जैन मंदिरे आता सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत. अहमदाबाद महानगरपालिकेने शहरातील ११४ प्रमुख धार्मिक स्थळांना ‘ग्रीन एनर्जी हब’मध्ये…

Read More

पालखेडला शालेय साहित्य वाटप:पोलिसांत भरती झालेल्यांचा सत्कार

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील ३०० विद्यार्थ्याना वही, पेन, रजिस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस दलात निवड झालेल्या वैष्णवी अशोक भाडाइत, कल्याणी दत्तू रोठे यांचा तसेच प्रशिक्षक प्रा. राजू शेळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थित…

Read More

Asha Bhosle Passes Away | Mumbai Singer World Record Career

13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय संगीत क्षेत्रातील सर्वात अष्टपैलू आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचे ९२व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आशाजी गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य भाग होत्या आणि शनिवारी रात्री त्यांना छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० वर्षांच्या असताना…

Read More

कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात:पुष्पहार अर्पण करुन अभिवादन

टाकळी जिवरग | सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला माजी मंत्री आमदार आब्दुल सत्तार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन अर्जुन गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, संचालक नंदकिशोर सहारे, सुखदेव जाधव, सरपंच राजेंद्र खरात, माजी सरपंच पांडुरंग जैवळ, ग्रामपंचायत सदस्य बबन…

Read More

पुण्यात दैवीशक्तीच्या नावाखाली भोंदूकडून महिलेचे 5 वर्षे शोषण:50 लाखांना गंडा; स्वारगेट पोलिसांत गुन्हा; कौटुंबिक वादाचा फायदा घेत कृत्य

नाशिकमधील अशोक खरात आणि पुण्यातील ऋषिकेश वैद्य ही भोंदूगिरीची प्रकरणे ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून ४३ वर्षीय औदुंबर मनोहर गडदे (रा. तरटगाव, पंढरपूर) या भोंदूने ४२ वर्षीय महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केला. केवळ शारीरिक शोषणच नाही, तर कौटुंबिक वाद सोडवण्याच्या नावाखाली या…

Read More

डिजिटल शाळेमध्ये एआयद्वारे शिक्षण; प्रवेशासाठी लागली रांग:8 काेटींतून तेलंगणात सरकारी शाळेचा कायापालट

एअर कंडिशन्ड कॅम्पस… ३६ स्मार्ट क्लास… आधुनिक कॉम्प्युटर व सायन्स लॅब… एआयद्वारे शिक्षण इनोव्हेशन रूम… लायब्ररी आणि रीडिंग झोन… स्वच्छ स्वच्छतागृहे… शुद्ध पाणी व डायनिंग हॉल… लिफ्ट… किचन गार्डनच्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे… इयत्ता २ री ३ रीसाठी खेळ व उपक्रमांवर आधारित शिक्षण… कथा, फोनिक्स, ऑडिओ-व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल लर्निंगवर भर… हे सर्व अगदी मोफत. तेलंगणात राजधानी…

Read More

Pandharpur Acid Attack Amid Dy CM Visit; Law & Order Failure

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ॲसिड हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजे पंढरपुरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी भागवत अस . प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आपल्या कामावरून जात असताना एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे…

Read More

कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील लाखो शेतकरी वंचित:अब्दुल सत्तार यांचा दावा; 31 मार्चची मुदत, सप्टेंबरची तारीख ठरतेय नुकसानीची

माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कर्जमाफीच्या घोळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला आहे. नियमित कर्ज भरणारे शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्ज न भरल्याने आता डिफॉल्टर झाले आहेत. तसेच, कर्जमाफीची अंतिम तारीख जूनऐवजी सप्टेंबर ठेवल्याने अतिवृष्टीग्रस्त लाखो शेतकरी या लाभापासून वंचित राहतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सत्तार यांच्या मते, कर्जमाफीचे निकष अजूनही स्पष्ट…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या संस्कृतीची झलक:होजगिरी नृत्य, संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी सादर

पुण्यात ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आसामच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. बिहू नृत्याच्या वेगवान लय, तालबद्ध हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने पुणेकरांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली. हा कार्यक्रम भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता. भारती…

Read More