Headlines

40% more devotees than capacity in Kedarnath, night problems increased, struggle at an altitude of 12 thousand feet

Marathi News National 40% More Devotees Than Capacity In Kedarnath, Night Problems Increased, Struggle At An Altitude Of 12 Thousand Feet मनमीत15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक यावर्षी उत्तराखंडस्थित केदारनाथ धाममध्ये येणारी अफाट गर्दी व त्यांना हाताळण्यासाठी केलेली व्यवस्था चिंता वाढवत आहे. परिस्थिती अशी आहे की, समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचीवर हजारो भाविक दररोज दर्शनासाठी धडपड करत…

Read More

BJPs Dhairyasheel Kadam Wins; Mahayuti Votes Split

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब . धैर्यशील कदम यांचा मोठा विजय विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतांवर समाधान…

Read More

हर हर महादेव!:5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांसाठी 5 नवे नियम लागू

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. मंदिर परिसरामध्ये सुरू असलेली विविध विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, मंदिर परिसरात…

Read More

भंडाऱ्यांसाठी 1 हजार 100 ताट, ग्लास उपलब्ध:" माय वसुधा विकास'' ची चौथी शाखा; पर्यावरण संवर्धनाचा ध्यास‎

शहरात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी कार्य करणाऱ्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे १ वर्षांपासून “प्लॅस्टिक डिस्पोजेबलमुक्त अकोला अभियान’ राबवण्यात येत आहे. या संस्थेने आता चौथी शाखा कार्यासाठी सुरू केली असून, या अंतर्गत संस्थेने ११०० ताटे, ग्लास, चमचे, वाट्या, चहाचे पेले, मठ्ठाचे पेले, नाष्टा प्लेट निःशुल्क उपलब्ध झाले आहेत. फक्त न्या, वापरा…

Read More

गांधी चौक-ओसवाल भवन मार्गाला अंबादासपंत वैद्य यांचे नाव:पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते नामफलकाचे लोकार्पण

अमरावती येथील गांधी चौक ते ओसवाल भवन मार्गाला आता गुरुवर्य स्व. अंबादासपंत वैद्य मार्ग असे नाव देण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या नामफलकाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात (हव्याप्र) आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते कुस्ती मॅटचे वितरणही करण्यात आले. यावेळी हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य अध्यक्षस्थानी…

Read More

मृत्यूनंतर पुन्हा कबरीबाहेर आली फाजिला:पोलिसांनी बॉडी बाहेर काढून केला पोस्टमार्टेम; मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे गळा आवळून झाल्याचे स्पष्ट

पोलिसांनी कबरीतून काढून फाजिला शेख नामक एका नवविवाहितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहितेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा करत तिच्या सासरच्यांनी तिचा दफनविधी उरकला होता. पण माहेरच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले असता फाजिलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. लग्नानंतर…

Read More

कामठी येथील आयटीआयचे शहीद हेमंत करकरे नामकरण:विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…

Read More

ठाकरे गटात एकजूट:‘मातोश्री’वरील बैठकीला 4 खासदार हजर, 5 ऑनलाइन; पक्षांतराचा धोका नसल्याचे दाखवण्यात तूर्तास यश

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित खासदारांची तातडीची बैठक घेत पक्षाची एकजूट दाखवून दिली. या बैठकीला सर्व नऊ खासदार उपस्थित होते, ज्यापैकी चौघांनी प्रत्यक्ष, तर ५ जणांनी ऑनलाइन सहभाग नोंदवल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. आगामी लोकसभा अधिवेशनाच्या…

Read More

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर 'क्रांतिकारी शेतकरी संघटने'चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा कर्जमुक्तीचा अध्यादेश समुद्रात फेकून देत तीव्र…

Read More

कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचा हल्लाबोल:29 जूनला छत्रपती संभाजीनगरात महाआंदोलनाचा इशारा, विश्वासघात झालाय, आम्ही सरकारला सोडणार नाही!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी-शर्तींवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, ही कर्जमाफी योजना पूर्णपणे फसवी आहे,” असा घणाघाती आरोप करत रोहित पवारांनी येत्या २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे…

Read More