Headlines

Maharashtra Ministers Flights Need CM Approval; PM Modis Fuel Saving Call

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी म . मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest at 47.6°C

Marathi News National India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest At 47.6°C | Heatstroke Units Ordered नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोमवारी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. बांदा 47.6°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे यापूर्वी 30 एप्रिल 2022 आणि 25 एप्रिल 2026 रोजी सर्वाधिक 47.4°C तापमानाची नोंद झाली होती….

Read More

29 शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा दीड महिन्यांपासून खंडित:कळमजापूरजवळ ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणवर संताप, तातडीने डीपी बदलण्याची मागणी

चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापूर शेतशिवारात पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तब्बल दीड महिन्यांपासून २९ शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ही समस्या निर्माण झाली असून, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे वीज पंप सुरू…

Read More

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन . आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये…

Read More

India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted

Marathi News National India Chemists Strike Over Online Pharma Competition; Emergency Medicine Supply Uninterrupted 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) च्या घोषणेनंतर, बुधवारी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीला आणि मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेला विरोध म्हणून देशभरातील 15 लाखांहून अधिक मेडिकल स्टोअर्स बंद राहतील. AIOCD चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की,…

Read More

जळगावात लग्नानंतर 20 व्या दिवशी विवाहितेचा उन्हात फिरल्याने मृत्यू:उष्माघातसदृश आजाराची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता

लग्नानंतर अवघ्या 20 व्या दिवशी मोहाडी (ता. जामनेर) येथील एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. तिला उष्माघात सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या वैशालीने, बोलतांना अडखडणाऱ्या सुनीलच्या आयुष्यात सुखाचे रंग भरले होते. मात्र, लग्नाची हळद पूर्ण निघण्यापूर्वी दांपत्याची ताटातूट केली. बाळद (ता. पाचोरा) येथील वैशाली भिल (वय 20) हिचा विवाह 23 एप्रिल रोजी…

Read More

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकाॅप्टरचे वादळामुळे जुहूत इमर्जन्सी लँडिंग:हवेत 20 मिनिटे हेलकाव्यानंतर वैमानिकाचे प्रसंगावधान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर सोमवारी कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळात सापडले. ते महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडकडे ते ओएसडींसह एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. मात्र, खराब हवामान व ‘झीरो व्हिजिबिलिटी’मुळे त्यांचे हेलिकॉप्टर तब्बल २० मिनिटे हवेत हेलकावे होते. अखेर वैमानिकाने प्रसंगावधान राखून ‘एटीसी’ शी संपर्क साधला आणि तातडीने मार्ग बदलून हेलिकॉप्टर जुहू विमानतळावर सुरक्षित उतरवले….

Read More

पोलिओमुक्त भारताचे यश टिकवणे ही सर्वांची जबाबदारी:राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांचे प्रतिपादन, लासीना येथे कार्यक्रम

पोलिओ निर्मुलनामध्ये देशाने मोठे यश मिळविले असून मागील काही वर्षात एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. हे यश टिकविण्यासाठी पालकांनी त्यांच्या पाच वर्षाच्या आतील पाल्यांना पोलिओ डोस देण्याचे आवाहन राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी रविवारी ता. २८ लासीना (ता. हिंगोली) येथे केले. लासीना येथे पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेचे काटकर यांच्या हस्ते उदघाटन झाले….

Read More

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद पेटला:जैन धर्मगुरूंसाठी रंगवलेल्या रस्त्यांवरुन मनसेचा इशारा, सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही- संदीप देशपांडे

मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरात जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या रंगवण्यात आल्याच्या प्रकारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत या प्रकारावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. घाटकोपर परिसरातील काही रस्त्यांवर आणि सोसायटी परिसरात जैन धर्मगुरू व साध्वी अनवाणी चालताना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी…

Read More

स्वदेशी युद्धनौका INS महेंद्रगिरी आज नौदलात सामील होणार:अँटी सबमरीन सिस्टिम-प्रगत क्षेपणास्त्रांनी सुसज्ज; उच्च वेग, रडारवर शोधणे कठीण

भारतीय नौदलाला शनिवारी आणखी एक युद्धनौका मिळणार आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली स्टेल्थ फ्रिगेट ‘महेंद्रगिरी’ विशाखापट्टणम येथे नौदलात सामील केली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रसंगी प्रमुख पाहुणे असतील. महेंद्रगिरी प्रोजेक्ट-17A च्या नीलगिरी श्रेणीतील सहावी स्टेल्थ फ्रिगेट आहे. याची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे आणि मुंबईस्थित मझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL)…

Read More