Headlines

विरोधी पक्षांविरोधातील निषेध मोर्चास प्रतिसाद:महिला आरक्षण देश हिताचे असल्याचा संदेश‎‎

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस व इतर विरोधी पक्षांविरोधात येथील सशक्त नारीशक्ती अकोला ग्रामीण मंडळ चोहट्टा यांच्या वतीने मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी संतोष शिवरकर, राजेश नागमते, योगेश गोतमारे, विठ्ठल वाकोडे, मधुकर फाटकर, किशोर सरोदे, गोपाल आमले, दत्ता गावंडे, ज्ञानेश्वर झामरे, माधुरी बगे, सुभाष घनबहादूर, राधेश्याम ताडे, मयूर चहाजगुणे, गोलू देंडव, अभी…

Read More

राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 चे वितरण:डॉ. संजय ज्ञानदेव पाटील, यज्ञेश वसंत सावे व डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्काराचे ठरले मानकरी

स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान आहे असे मत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केले. वरळी डोम सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे…

Read More

अकलूजमध्ये सामुदायिक सोहळ्यात गुंफल्या 14 जोडप्यांच्या रेशीमगाठी:बागवान सहारा फाउंडेशनतर्फे प्रत्येक जोडप्याला 25 हजारांचे संसारोपयोगी साहित्य‎

अकलूज येथे बागवान सहारा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात १४ जणांचे विवाह लावण्यात आले. विवाहित जोडप्यांना प्रत्येकी २५ हजारांचे संसारपयोगी साहित्य देण्यात आले. या फाउंडेशनचे अशा सामाजिक उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. सोलापूर येथील हाजी उमरभाई बागवान यांनी स्थापन केलेल्या शाहीन फाउंडेशनचा आदर्श…

Read More

जळगाव विद्यापीठासमोर भीषण अपघात:भरधाव कारच्या धडकेत नवविवाहितेचा मृत्यू, काका गंभीर

लग्न होऊन सहा दिवस झालेली ‎‎नववधू तिच्या ‎‎काकांसोबत‎‎ दुचाकीने माहेरी‎ ‎जात असताना,‎ ‎मागून येणाऱ्या ‎‎एका भरधाव ‎‎कारने‎ त्यांच्या ‎‎दुचाकीला धडक ‎दिली. विद्यापीठासमोर महामार्गावर‎ सोमवारी दुपारी 4 वाजता या भीषण‎ अपघातात नववधूचा जागीच मृत्यू‎ झाला. वैशाली भाऊसाहेब पाटील‎ (रा. कोळपिंप्री, ता. पारोळा ) असे‎ मृत नवविवाहितेचे नाव आहे. या‎ अपघातात तिचे काका गंभीर ‎जखमी झाले आहेत.‎…

Read More

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी दोन दिवस शिल्लक:3 जून ही प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत, अमरावतीत एकूण 43 हजार 110 जागा उपलब्ध

केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाच्या पहिल्या सर्वसाधारण यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चितीसाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. ही यादी दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती, ज्यात विद्यार्थ्यांना अलॉट झालेल्या महाविद्यालयांचा उल्लेख आहे. जिल्ह्यातील एकूण ३३९ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा, कला शाखेच्या…

Read More

कृषी विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरू:लासूर स्टेशनला १००% प्रतिसाद

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशनसह गंगापूर तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांच्या बेमुदत बंदला सोमवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी सकाळपासून दुकाने बंद ठेवली. जाचक अटींचा निषेध केला. २७ तारखेपासून बेमुदत बंदला पाठिंबा दिला. योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा दिला. माफदा महाराष्ट्र फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशनतर्फे राज्यभर हा बंद पुकारण्यात आला आहे. देशातील असोसिएशननेही…

Read More

बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने खचला होता सलमान:सहकलाकार म्हणाले- वेदनेत खुर्चीवरून उठू शकत नव्हते, धमक्या मिळाल्या, तरीही शूटिंगला आले

सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची 2024 मध्ये हत्या करण्यात आली. त्यावेळी सलमान ‘सिकंदर’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. जवळच्या मित्राच्या निधनानंतर सलमान खान भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या वेदनेत होते, तरीही ते ‘सिकंदर’चे शूटिंग करत होते. आता त्यांचे ‘सिकंदर’ सह-कलाकार विशाल वशिष्ठ यांनी सांगितले आहे की, सलमान वेदनेत होते. तेव्हा त्यांना बरगडीला दुखापतही झाली होती, ते…

Read More

Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report

Marathi News National Mathura Shri Krishna Janmabhoomi Donation Box Security Report | Ram Mandir Chori Row मथुरा27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीत दरमहा 1 कोटी रुपयांचे दान येत आहे. मंदिर ट्रस्टचा दावा आहे की श्रीकृष्णासाठी येणारे दान पूर्णपणे सुरक्षित आहे. मोजणीपासून ते बँकेत जमा करण्यापर्यंत प्रत्येक रुपयावर लक्ष ठेवता यावे, यासाठी दररोज फक्त 1…

Read More

राष्ट्र विकासासाठी त्याग करणारा शेतकरी आजही वंचित:बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वर्धापन दिनी सुरेखाताई ठाकरे यांचे मत

राष्ट्र विकासासाठी सर्वस्वाचा त्याग करणारा शेतकरी हा समाजातील एकमेव घटक आहे, परंतु दुर्दैवाने तोच शेतकरी आजही आपल्या हक्क व अधिकारांपासून वंचित आहे, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांनी व्यक्त केले. त्या अमरावती येथील पंचवटी चौक स्थित वऱ्हाडे मंगल कार्यालयात आयोजित बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या कार्यक्रमाला…

Read More

अशोक खरात प्रकरण उघड झाल्याबद्दल शिंदेंचे आभार मानले पाहिजे:तपास का होतोय? प्रा. श्याम मानव यांनी मांडले धक्कादायक तर्क

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. “हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित…

Read More