शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल- लक्ष्मीकांत देशमुख:गांधी दर्शन शिबिरात माजी सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन
छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे संविधानातील समतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबिरात देशमुख ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’…