Headlines

अधिक मासात माय-लेकींच्या ओटीभरणाचा ट्रेंड:लेकींकडून आईचा सन्मान; आहेराच्या साडीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल‎

sअधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. हा मास १५ जूनपर्यंत असून या पवित्र महिन्यात जावई आणि लेकीचा विशेष सन्मान करून त्यांना चांदी, सोन्याचे दागिने किंवा वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कौटुंबिक गेट-टुगेदर सोहळे रंगत आहेत. या पारंपरिक सोहळ्यांमध्येच यंदा ग्रामीण भागात आणखी एक नवा ट्रेंड…

Read More

कांदा उत्पादकांना दिलासा:केंद्र सरकारने वाढवला खरेदी दर; आता 1580 वरून 1650 रुपये प्रतिक्विंटलने होणार खरेदी

महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बफर स्टॉक कार्यक्रमांतर्गत कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली असून आता सरकार 16.50 रुपये प्रति किलो म्हणजेच 1,650 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करणार आहे. सुधारित दर आजपासून लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. कांदा…

Read More

नवीन गाड्यांवरील सरकारी सवलत हडपण्याचा खेळ:53 ग्राहकांच्या नावाने बनावट स्क्रॅप प्रमाणपत्रे; दिव्य मराठी मूळ ग्राहकांपर्यंत पोहोचल्यावर झाला खुलासा

राजस्थानमध्ये नवीन कार खरेदीवर मिळणाऱ्या सरकारी सवलतीत मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. दैनिक दिव्य मराठीच्या तपासात समोर आले की, एका कार डीलरने 53 ग्राहकांना नवीन कार विकल्या. त्यांच्या नावावर यूपी-गुजरात-दिल्ली नंबरच्या गाड्यांचे स्क्रॅप सर्टिफिकेट (COD- सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट) बनावट पद्धतीने बनवले. प्रत्येक सर्टिफिकेटवर मिळणाऱ्या 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा फायदा स्वतः घेतला. ही…

Read More

अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसादगृहाचे काम वर्षात दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रगतीपथावर:छतावर 51 फुटांची स्वामींची मूर्ती आणि एकाचवेळी 7500 भाविकांची क्षमता‎

. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामीभक्तांची सेवा व नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. सध्याचे महाप्रसादगृह भविष्यात वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे अपुरे पडू शकते याचा विचार करुन मंडळाने पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प केला. दरम्यान मागील वर्षी…

Read More

सातबारा कोरा करा, नाहीतर मंत्र्यांना फिरणं कठीण करू:युवासेनेचा इशारा, तहसीलदार कार्यालयात शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वात निवेदन‎

शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर राज्यातील शेतकरी महायुतीच्या मंत्र्यांना फिरणे कठीण करतील, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी द . निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२६ मध्ये केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देणे आणि उर्वरित कर्ज…

Read More

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळवावे- बोरुडे:दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; करिअरविषयक मार्गदर्शन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झाले असून विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आवडत्या क्षेत्रात यश संपादन करावे. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे असून याच काळात त्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित होत असते. त्यामुळे योग्य वेळी योग्य…

Read More

CJP चे आज पंजाबमध्ये आंदोलन:अमृतसरमध्ये रस्त्यावर उतरणार; दीपके म्हणाले- सर्वजण एकजूट झाले, तर NEET विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

पंजाबमधील अमृतसरमध्ये आज कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यात सहभागी होणार आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली. दीपके यांनी सांगितले की, आज संध्याकाळी 4 वाजता ते अमृतसरला पोहोचतील. त्यांनी तरुणांना अमृतसर गोल्डन गेटवर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, NEET आणि…

Read More

बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांच्या सहकार्याची आवश्यकता:नगरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यशाळेचे उद्घाटन‎

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रेडिट प्लान कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय सल्लागार शैलेश पाटील आणि विभागीय उपजीविका सल्लागार नवनाथ नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस आयसीआयसीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापक वैभ . यावेळी शैलेश पाटील आणि नवनाथ नाईक यांनी महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकांनी अधिक सहकार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. तसेच, जिल्ह्यातील महिला बचतगटांच्या…

Read More

उमराणे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीत तयार यादीवरून गोंधळ:चिठ्ठी पद्धतीऐवजी थेट आरक्षण वाचनावर विलास देवरे यांचा आक्षेप‎

स्थानिक राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या उमराणे ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीदरम्यान गुरुवारी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पारदर्शक पद्धतीने चिठ्ठ्या काढून आरक्षण जाहीर होईल, या अपेक्षेने विशेष ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग . या प्रकारानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास देवरे यांनी तहसीलदार मनोहर कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. “चिठ्ठी पद्धतीने सोडत…

Read More

सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना केल्यामुळेच दुरावा- विष्णू महाराज:कन्नड येथील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सांगता‎

संत कबीरांनी सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं असे जगाचे वर्णन केले आहे. जग कमालीचे व्यावहारिक झाले आहे. सत्ता, पैशांद्वारे परस्पर संबंधांची तुलना माणसा-माणसांत दुरावा निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन विष्णू महाराज काळे यांनी भोलेश्वर कॉलनीतील हनुमान मंदिरात श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगता प्रसंगी शुक्रवारी केले. भोलेश्वर कॉलनी येथे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन…

Read More