Headlines

वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की नोटीस का येते?:विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाचा चमचा असतो!, संजय राऊत यांचा हल्लाबोल

वैभव नाईक यांची चौकशी गेली अनेक वर्षे सुरू आहे. नेमके ही चौकशी का सुरू आहे? त्या चौकशीला काही दिशा नाही. वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की त्यांना नोटीस दिली जाते. आम्हालाही तशा नोटीस येत असतात, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे की केवळ विरोधकांनाच का नोटीस दिली जाते, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी…

Read More

मान्सूनने गोवा ओलांडला, दोन दिवसांत महाराष्ट्राला व्यापेल:MP-राजस्थानात वादळी पाऊस; बिहार-झारखंडमध्ये वीज कोसळून 6 जणांचा मृत्यू

शनिवारी मान्सूनने गोवा ओलांडून महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील शहर देवगड गाठले. ईशान्येकडील मिझोराम आणि मणिपूरमध्येही मान्सून पोहोचला आहे. हवामान विभागाचा अंदाज आहे की, पुढील दोन दिवसांत तो महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांसह तेलंगणा आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पोहोचू शकतो. देशात गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड,…

Read More

Mumbai NSCI Club Drug Party: Youth Dies, One Critical

​मुंबईत अमली पदार्थांच्या तस्करीने आणि सेवनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गोरेगावमधील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, आता वरळी येथील अतिउच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या एनएससीआय (NSCI) क्लबमध्ये ड्रग्ज पार्टीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार . संगीत कार्यक्रम रंगात आलेला असतानाच हा प्रकार घडल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ प्रचंड गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले…

Read More

'मी नाना पाटेकरांना खरंच थप्पड मारली होती':अभिनेत्री मधू शाहने यशवंत चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा सांगितला

अभिनेत्री मधू शाह यांनी नुकतेच यशवंत चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक किस्सा शेअर केला. त्यांनी सांगितले की चित्रपटातील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांना खरंच थप्पड मारली होती, ज्याच्या प्रत्युत्तरात त्यांनीही नानांना खरंच थप्पड मारली होती. हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत मधू यांनी सांगितले की यशवंतमधील एका दृश्यादरम्यान त्यांना रडायचे होते. त्या दृश्यासाठी त्या ग्लिसरीनचा…

Read More

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत पेच:छगन भुजबळांच्या दोन अटी, तर नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, सस्पेन्स वाढला

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे आता राज्यसभेसाठीच्या जागेवर राणांना संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण वादात शनिवारी भाजप नेत्या नवनीत…

Read More

दिव्य मराठी स्टिंग:ना वय, ना ओळखपत्र; अवैध लाॅजिंगवर अनैतिकतेचा बाजार, त्र्यंबकेश्वर रस्ता बनला ‘अनलीगल कपल हब’

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता अवैधलॉजिंगसाठी ओळखला जात आहे. 15 ते 17 किमी अंतराच्या या मार्गावर तब्बल 52लॉज असून, यातील बहुतांशलॉजवर ना ओळखपत्र, ना वयाची विचारणा केली जात आहे. केवळ पैसे घेऊन अनैतिकतेला मुभा दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाला आहे. कुठेही ना पोलिसांचे भय, ना कायद्याचा धाक दिसून येतो. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने…

Read More

Sonipat Engineer | From DTU to Filmaker & Content Creator

Marathi News National Sonipat Engineer | From DTU To Filmaker & Content Creator | CJP Spokesperson Vijeta Dahiya लेखक: राम सिंहमार28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. या पक्षाच्या कोअर टीममध्ये समाविष्ट असलेल्या सोनीपतच्या विजेता दहियांची कथाही खूप रंजक आहे. विजेता CJP च्या तीन प्रवक्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी…

Read More

येळवण येथे पर्यावरण दिन साजरा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत येळवण येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती आणि आरोग्यदायी जीवनशैली याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला.पर्यावरण व सेंद्रिय शेतीचे अभ्यासक जयप्रकाश पाटील मुरुमकर यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय शेतीचे फायदे तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. पर्यावरण संवर्धनासोबतच उत्तम…

Read More

अकोल्यात गुरुवारपर्यंत मान्सूनचे आगमन शक्य:अर्धा मान्सून केरळमध्ये दाखल; उर्वरित वळला अंदमान निकोबारच्या दिशेने‎

मान्सून गोव्यापर्यंत पोहोचला असला तरी तो अद्याप फारसा सक्रिय झालेला नाही. सध्या राज्यात पूर्व-मोसमी पाऊस सुरू असून, महाराष्ट्रासह विदर्भातील अकोल्यात १० तारखेपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यांची गती व दिशा बदलल्यामुळे महाराष्ट्रात अपेक्षित असलेली पावसाची जोरदार झड अद्याप आलेली नाही. सध्या अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. ढगाळ वातावरण…

Read More

शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर‎

प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि…

Read More