चार दिवसांत सरासरीवरून पाऊस 76 टक्क्यांवर:शेतकरी चिंताग्रस्त, बाजारपेठेतील व्यापार क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम
अमरावती गेल्या काही दिवसांत दमदार हजेरी लावून पावसाने सरासरी गाठली असली, तरी मान्सूनमध्ये अचानक पडलेल्या खंडामुळे अवघ्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून जलसाठे, रखडलेली पेरणी आणि बाजारपेठेतील व्यापार-उदीम या सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला…