भारतातील तत्त्वज्ञानाचा खरा संघर्ष समजून घेणे गरजेचे- डॉ. सकपाळ:कवी शिवा इंगोले यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांकडून उत्साहात प्रकाशन
“कवी हा संस्कृतीला प्रश्न विचारतो. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा जो संघर्ष आहे, तो समजून घेतला पाहिजे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्यावतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मूळ अमरावतीकर असलेले ज्येष्ठ…