Headlines

आषाढी वारी 2026:वारीदरम्यान 7 लाख 47 हजार बाह्यरुग्णांना मोफत सेवा, मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारी 2026 दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकरी भाविकांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत 7 लाख 47 हजार 178 वारकरी भाविकांवर मोफत आरोग्य सेवा देण्यात आली असून, विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. आषाढीवारी दरम्यान पालखी मार्ग आणि…

Read More

महापालिका 492 गाळे ताब्यात घेणार:गाळाधारकांकडे 14 कोटी थकीत, आज देणार नोटीस, 49 व्यापाऱ्यांनी भरले 1.25 कोटी‎

महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळ्यांवरील थकीत भाडेवसुलीसाठी प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील महापालिकेच्या मालकीचे ५३५ व्यावसायिक गाळे आहेत. त्यापैकी ४९२ गाळेधारकांकडे तब्बल १४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे सोमवारपासून (दि. २७) संबंध . महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळेभाडे या प्रमुख महसुली स्रोतांमधून अपेक्षित वसुली होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत…

Read More

हवामान बदल अटळ; प्रत्येक थेंब जपा,शेतीचे नियोजन बदला- पंजाबराव डख:किनगाव राजा येथे व्याख्यान, शेतकऱ्यांना संघटित होण्याचे केले आवाहन‎

साखरखेर्डा पुढील दोन दशकांत हवामानातील अनिश्चितता वाढणार असून, पारंपरिक शेतीसोबत वैज्ञानिक नियोजन स्वीकारल्याशिवाय शेती टिकणार नाही. प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन, बदलत्या पावसाच्या स्वरूपानुसार पीकनियोजन आणि शेतकऱ्यांची संघटित ताकद हेच भविष्यातील शेतीचे आधारस्तंभ ठरणार आहेत, असा दूरदृष्टीचा संदेश हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला. लोकशिक्षण संस्थेचे वतीने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार…

Read More

Delhi Police Action; Social Media Platforms Notice For PM Modi Posts

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीजेपीच्या (CJP) जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांविरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह आणि असभ्य टिप्पण्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिस सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली. सूत्रांनुसार, पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटीस जारी करू शकते. या नोटिसांद्वारे पोलिस आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स हटवण्याची मागणी…

Read More

पालख्या पुढे सरकताच पालखी मार्ग ‘निर्मळ’‎:वाखरीचा पालखी तळ व 6 किमीचा मार्ग स्वच्छ; औषध फवारणीसह धुरळणी वेगाने सुरू‎

आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडून पालखी सोहळे पंढरीच्या दिशेने पुढे सरकताच, पालखी मार्गावरील गावांमध्ये प्रशासनाकडून राबवण्यात आलेल्या व्यापक स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण परिसर २४ तासांत अतिशय स्वच्छ आणि चकाचक झाला आहे. . पालखी सोहळ्यादरम्यान वाखरी, पिराची कुरोली, भांडीशेगाव या गावांमध्ये आणि पालखी मार्गावर शेकडो टन कचरा साचला होता. मात्र, पालख्या पुढे जाताच जिल्हा परिषद, पंढरपूर…

Read More

पैशामुळे माणसातला माणुसकीपणाच हरवत चालला:निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे मत, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये कार्यक्रम‎

कर्माला माफी नाही, या कलियुगात माणूस संताशिवाय सुखी होणार नाही, या जगाला सुखी व्हायचं असेलतर, हरी नामा शिवाय पर्याय नाही, मी पणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते, आई, वडील, संत हेच खरे आपल्या जीवनातील उत्तम मार्गदर्शक असून, या युगात माणसाला किंमत नसून पैशाला किंमत…

Read More

वारकरी परतीच्या मार्गावर; बस अन् रेल्वेस्थानक गर्दीने फुलले:एकादशीला दर्शन घेऊन भाविक निघाले गावाकडे

प्रतिनिधी | पंढरपूर श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस पूर्ण झाल्यानंतर आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडताच लाखो वारकऱ्यांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामुळे पंढरपूरचे बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच प्रमुख रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. दरम्यान, मंदिर परिसर, दर्शन रांग वगळता शहरात सर्वत्र वातावरण अगदी सामान्य झाल्याचे दिसून येते. शनिवारी एकादशी सोहळा संपन्न…

Read More

गुजरात, आसामात लष्कराने मोर्चा सांभाळला:छत्तीसगड-ओडिशात रेड अलर्ट; बंगालच्या उपसागरात वादळाची शक्यता; आंध्रात ताशी 65KM वेगाने वादळ

बंगालचा उपसागर आणि त्याला लागून असलेल्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. यामुळे आंध्रच्या किनारपट्टीवर ताशी 65 किमी वेगाने वारे वाहू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्रात उंच लाटाही उसळतील. दरम्यान, आसाममध्ये पुराच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. परंतु यासाठी सेना, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF)…

Read More

अक्कलकोटमध्ये आरोग्य, अध्यात्म अन् भक्तीचा संगम‎:अक्कलकोटमध्ये 10 के भक्ती रन स्पर्धेत एक हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट १० के भक्ती रन २०२६ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या रविवारी सकाळच्या प्रहरी पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह…

Read More

सर्व विषय बदलले…सहावीचे हिंदी पुस्तक 10 वर्षांपासून जैसे थे:त्रिभाषा सूत्रावरील शासन निर्णय रखडल्याने हिंदीचे 2016 चेच पुस्तक कायम‎

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात व्यापक बदल केले आहेत. सहा . राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार बहुतांश विषयांची पुस्तके नव्याने तयार करण्यात आली. मात्र हिंदी विषयात…

Read More