Headlines

दिव्य मराठी मुलाखत:5 महिन्यांत वेरूळ कचरा अन् अतिक्रमणमुक्त करणार- जिल्हाधिकारी गौडा, कुंभमेळ्यापूर्वीच विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धाार

जिल्ह्याला कुंभमेळ्यानिमित्त मोठी संधी चालून आली आहे. आपल्याकडे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच वेरूळ लेणी, अजिंठा लेण्यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. दरम्यान नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्यां भाविकांपैकी ३० ते ४० टक्के नागरिक छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच वेरूळ परिसर पुढील ५ महिन्यांत कचरामुक्त करणार…

Read More

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:यंदा ऑगस्ट महिन्यांत शाळांना 12 दिवस सुट्या

शाळेचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता २ महिने उलटले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणीची लगबग सुरू होईल. मात्र, अभ्यासाच्या या धावपळीत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना केवळ ९ सुट्या मिळाल्या होत्या; यंदा मात्र सण आणि उत्सवांमुळे यात वाढ झाली असून, ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महिन्यात तब्बल १२ सुट्या मिळणार…

Read More

Provide compensation for accidents caused by stray animals on roads: Supreme Court

Marathi News National Provide Compensation For Accidents Caused By Stray Animals On Roads: Supreme Court नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘देशभरात जनावरांना महामार्ग व रस्त्यांवर असेच सोडून देता येणार नाही. ते नॅचरल स्पीड ब्रेकर नाहीत,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात ही आता संपूर्ण देशाची समस्या बनली आहे. जनावरांच्या हल्ल्यात दरवर्षी १३००…

Read More

9 लाखांत पंच अन् चौधरींच्या साक्षीने होणार विवाह‎:सामुहिक विवाह लावण्याची समाजाची 14 वर्षांची परंपरा, शहरात 350 कुटुंबे वास्तव्यास‎

नंदवंशी अहीर गवळी समाजाच्या वतीने ८ आणि ९ मे २०२७‎रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.‎यासाठी संयोजन समितीची निवड झाली. अध्यक्षपदी‎धीरजलाल सिद्ध यांची सर्वानुमते निवड झाली. यंदा २५‎सामूहिक विवाह करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९ ते १०‎लाखांचा खर्च लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे, असे‎सिद्ध म्हणाले.‎ दोन वर्षांनी शहरात सामूहिक विवाह होतात. जालना आणि‎छत्रपती संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यातील…

Read More

दिल्ली: जखमी पोलिस कुटुंबीयांच्या वेदना:जंतर-मंतर : मॉब लिंचिंगच्या स्थितीत होते वडील; रक्ताच्या वर्दीत घरी परतले

संसद मोर्चादरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक गणवेशामागे एक कुटुंब असते. लोक जखमी विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहेत, परंतु पोलिसांबद्दल कोणीही बोलत नाही. जखमी एसीपी यांच्या पत्नी उपनीत कौर यांनी सांगितले की, हिंसेनंतर त्यांचे पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतले. जखमी एएसआय यांच्या पत्नी सीमा यांनी सांगितले की,…

Read More

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर:काँग्रेसकडून निषेध आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण ते करणार आहे. दुसरीकडे, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने…

Read More

नाशिक, पालघर जिल्ह्यांत सलग 7 व्या दिवशी भूकंप:नाशकात 3.0, तर पालघरला 3.5 तीव्रतेचा धक्का

नाशिक व पालघर जिल्ह्यांत शुक्रवारी भूकंपाचे धक्के जाणवले. गत सातव्या दिवसातील हा १२ वा भूकंप होता. नाशिकला ३१ जुलै रोजी पहाटे ३.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू दिंडोरी येथे भूगर्भात ७ किमी खोलीवर होता. दुसरीकडे, पालघर जिल्ह्याला सायंकाळी ४.४७ वाजून ४५ सेकंदांनी ३.५ रिश्टर स्केचा धक्का बसला. केंद्रीय समिती सोमवारी कळवणला देणार भेट नाशिकच्या…

Read More

विकास निधीतील कामांना एनओसीची मुदत 3 महिनेच:खासदार, आमदारांच्या निधीच्या 200 कोटींच्या कामांसाठी एनओसी देऊनही कामे झाली नाहीत

आमदार आणि खासदार निधीतून विकासकामे करण्यासाठी गेल्या ३ वर्षांत महापालिकेकडून तब्बल २०० कोटी रुपयांच्या ‘ना-हरकत प्रमाणपत्रां’चे (एनओसी) वाटप करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या जवळच्या कंत्राटदारांनी वशिलेबाजीने ‘एनओसी’ तर पदरात पाडून घेतल्या, मात्र वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कामेच सुरू केलेली नाहीत. या खोळंबलेल्या विकासकामांची गंभीर दखल घेत, ‘एनओसी’ दिल्यानंतर ३ महिन्यांत काम सुरू न झाल्यास ती परवानगी थेट…

Read More

योजना:पीएम-किसान योजनेला केंद्राची 5 वर्ष मुदतवाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी शेतकरी, क्रीडा, स्वच्छ ऊर्जा आणि तेल-गॅस शोधाशी संबंधित ४ निर्णय घेतले. पीएम-किसान सन्मान निधी योजना २०३०-३१ पर्यंत वाढवली. पुढील ५ वर्षांत ३.१५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपये ३ हप्त्यांत मिळत राहतील. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या मदतीसाठी २०२६-२७ ते २०३०-३१ पर्यंत ३६,४४१ कोटी रुपये…

Read More

नांदेड:मुखेडमधील भाटू तांड्यात पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून नेले रुग्णालयात

मुखेडच्या भाटू तांड्यापर्यंत पक्का रस्ता नसल्याने एका गर्भवतीला २ किमी खाटेवरून रुग्णालयात न्यावे लागले. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने वाहन पोहोचले नाही. ग्रामस्थांनी तिला खाटेवरून मुख्य रस्त्यावर आणून मुखेडच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे तिने कन्येला जन्म दिला. दोघीही सुखरूप आहेत. अनिल राठोड यांची कन्या वर्षा पहिल्या बाळंतपणासाठी माहेर भाटू तांड्यावर आली होती. गुरुवारी प्रसूतीवेदना सुरू झाल्याने…

Read More