Headlines

विद्यापीठात 10 ऑगस्टपासून हेल्मेट नसेल तर नसणार एन्ट्री:दुचाकीचालकांसह मागे बसणाऱ्यालाही सक्ती; प्रशासनाचा इशारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात येत्या १० ऑगस्टपासून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट वापरणे पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता केवळ दुचाकीचालकालाच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असेल. हेल्मेट नसल्यास विद्यापीठ परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात…

Read More

जायकवाडीत 14,177 क्युसेकने आवक:पाणीसाठा 75 टक्क्यांवर, आमदार विलास भुमरे यांनी धरणाला भेट देऊन केली पाहणी

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, गोदावरी खोऱ्यातील वरच्या धरणांतून अद्याप विसर्ग सुरू असल्याने पुढील काही दिवस धरणातील आवकमध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जायकवाडीत १४,०१३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला असून, ५७.२६ टीएमसी (१६२१.६०३…

Read More

टेलिग्रामद्वारे डी.फार्मसीचा विद्यार्थी चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या विळख्यात:490 अश्लील व्हिडिओ, फोटो मोबाइलमध्ये आढळले; तरुणावर गुन्हा

टेलिग्रामच्या माध्यमातून आलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंचा शौक एका तरुणाला महागात पडला आहे. अक्षय प्रकाशराव गायकवाड (२८, रा. साईनगर, भावसिंगपुरा) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ व ‘आयटी ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे, आरोपी हा डी. फार्मसीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी…

Read More

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एक ठार:वडील-भाऊ गंभीर जखमी; पाऊस, धुक्यामुळे वाळूजच्या बकवालनगरमध्ये दुर्घटना

सिडको वाळूज महानगरातून बजाज कंपनीत कामासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने, २२ वर्षांचा तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे वडील आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ५.५५ वाजेच्या सुमारास बकवाल नगर परिसरात घडली….

Read More

दिव्य मराठी मुलाखत:5 महिन्यांत वेरूळ कचरा अन् अतिक्रमणमुक्त करणार- जिल्हाधिकारी गौडा, कुंभमेळ्यापूर्वीच विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धाार

जिल्ह्याला कुंभमेळ्यानिमित्त मोठी संधी चालून आली आहे. आपल्याकडे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. यासोबतच वेरूळ लेणी, अजिंठा लेण्यांसारखी जागतिक वारसा स्थळे आहेत. दरम्यान नाशिक येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्यां भाविकांपैकी ३० ते ४० टक्के नागरिक छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. यासाठी घृष्णेश्वर विकास आराखड्याचे काम वेगाने सुरू आहे. यासोबतच वेरूळ परिसर पुढील ५ महिन्यांत कचरामुक्त करणार…

Read More

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:यंदा ऑगस्ट महिन्यांत शाळांना 12 दिवस सुट्या

शाळेचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता २ महिने उलटले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणीची लगबग सुरू होईल. मात्र, अभ्यासाच्या या धावपळीत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना केवळ ९ सुट्या मिळाल्या होत्या; यंदा मात्र सण आणि उत्सवांमुळे यात वाढ झाली असून, ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महिन्यात तब्बल १२ सुट्या मिळणार…

Read More

Provide compensation for accidents caused by stray animals on roads: Supreme Court

Marathi News National Provide Compensation For Accidents Caused By Stray Animals On Roads: Supreme Court नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘देशभरात जनावरांना महामार्ग व रस्त्यांवर असेच सोडून देता येणार नाही. ते नॅचरल स्पीड ब्रेकर नाहीत,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात ही आता संपूर्ण देशाची समस्या बनली आहे. जनावरांच्या हल्ल्यात दरवर्षी १३००…

Read More

9 लाखांत पंच अन् चौधरींच्या साक्षीने होणार विवाह‎:सामुहिक विवाह लावण्याची समाजाची 14 वर्षांची परंपरा, शहरात 350 कुटुंबे वास्तव्यास‎

नंदवंशी अहीर गवळी समाजाच्या वतीने ८ आणि ९ मे २०२७‎रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.‎यासाठी संयोजन समितीची निवड झाली. अध्यक्षपदी‎धीरजलाल सिद्ध यांची सर्वानुमते निवड झाली. यंदा २५‎सामूहिक विवाह करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी ९ ते १०‎लाखांचा खर्च लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे, असे‎सिद्ध म्हणाले.‎ दोन वर्षांनी शहरात सामूहिक विवाह होतात. जालना आणि‎छत्रपती संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यातील…

Read More

दिल्ली: जखमी पोलिस कुटुंबीयांच्या वेदना:जंतर-मंतर : मॉब लिंचिंगच्या स्थितीत होते वडील; रक्ताच्या वर्दीत घरी परतले

संसद मोर्चादरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक गणवेशामागे एक कुटुंब असते. लोक जखमी विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहेत, परंतु पोलिसांबद्दल कोणीही बोलत नाही. जखमी एसीपी यांच्या पत्नी उपनीत कौर यांनी सांगितले की, हिंसेनंतर त्यांचे पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतले. जखमी एएसआय यांच्या पत्नी सीमा यांनी सांगितले की,…

Read More

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर:काँग्रेसकडून निषेध आंदोलन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण ते करणार आहे. दुसरीकडे, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने…

Read More