Headlines

पर्यटकांचे केंद्र:संत एकनाथ महाराज समाधी मंदिर‎परिसर सुशोभीकरण अंतिम टप्प्यात‎, 21 लाखांच्या 21 शिल्पांमधून साकारले नाथांचे जीवनचरित्र

पैठण येथील जगप्रसिद्ध श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नाथ संस्थानच्या वतीने सुमारे २१ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या २१ विविध शिल्पांमुळे मंदिर परिसराला अभूतपूर्व आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक रूप प्राप्त झाले आहे. या विकासकामांमुळे नाथनगरीत येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समाधी मंदिर परिसरात…

Read More

मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या युवकाचा बसच्या धडकेमुळे मृत्यू:नागद-सोयगाव रस्त्यावर सोनवाडी येथे भरधाव बसने युवकाला चिरडले‎

नागद ते सोयगाव रस्त्यावर मौजे सोनवाडी (तालुका कन्नड) येथे आपल्या मावशीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाला भरधाव बसने चिरडले. हा अपघात बुधवारी (१९ ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गट क्रमांक ८२ मध्ये घडला. यात आदित्य नंदू राठोड (१७, रा. क . कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. बसचालक फकिरा शहा लुकमान शहा (रा….

Read More

बस-ट्रकची धडक; दाेन महिला ठार, 31 जखमी‎:चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर अपघात; मृत महिला एरंडाेल, जामनेरच्या; बसचा चक्काचूर‎

मालेगाव -चाळीसगाव रस्त्यावरील बोधे फाट्यावर बस व ट्रकची समोरसमोर भीषण धडक झाली. बुधवारी सकाळी दहा वाजता झालेल्या अपघातात इर्शादबी रमजान मणियार (७०, रा. जामनेर) व रखूबाई पिरन माळी (६५, रा. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक, बस चालक व वाहकासह ३२ जण जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या कडेला…

Read More

अहिराणी ही समृद्ध आणि वैभवशाली भाषा:सटाणा महाविद्यालयात डॉ. पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंतांसह प्राध्यापकांचा सत्कार‎

देशातील विविध बोलीभाषांमध्ये अहिराणी ही समृद्ध व वैभवशाली भाषा असून, विचार व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तिच्यात शब्दांची मोठी समृद्धी आहे, असे प्रतिपादन खान्देशरत्न व दुसऱ्या अहिराणी विश्व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते प्रमुख…

Read More

NCERT Political Science Books Update

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NCERT ने इयत्ता 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्राची नवीन पुस्तके तयार करण्यासाठी 20 सदस्यीय पाठ्यपुस्तक विकास संघाची (TDT) पुनर्रचना केली आहे. नवीन संघ राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP 2020 नुसार अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करेल. प्रा. संदीप शास्त्री यांना टीम लीडर बनवण्यात आले आहे. डॉ. वंथांगपुई खोबुंग आणि डॉ. सुभाष सिंग…

Read More

वसमत तालुका हादरला:भोळसर चिमुकलीवर 50 रुपये अन् बिस्किटाचे आमिष दाखवून सामूहिक अत्याचार; 3 नराधमांना बेड्या

वसमत तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. 13 वर्षांच्या एका भोळसर अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत, तिला केवळ 50 रुपये आणि बिस्किटाचे आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या धक्कादायक प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात चार आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना…

Read More

चांदवडमध्ये शिक्षकांची 108 पदे रिक्त, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान:जागा न भरल्यास विद्यार्थ्यांसह जनआंदोलन; संजय जाधव यांचा निवेदनाद्वारे इशारा‎

. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची १०८ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुख्याध्यापकांची १२, पदवीधर शिक्षकांची ४३ आणि प्राथमिक शिक्षकांची ५३ पदे रिक्त आहेत. शिक्षकांच्या बदल्या व सेवानिवृत्तीमुळे निर्माण झालेली ही रिक्त पदे त्वरित भरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक…

Read More

2700 सैनिकांसाठी येवल्यातून पाठविल्या राख्या आणि भेटकार्ड:‘राखी हम बहनों की, रक्षा वीर जवानों की’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींकडून भेट‎

अहोरात्र देशसेवेचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे संकुलातील विद्यार्थिनींनी यंदाही २७०० सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला. रक्षाबंधनाच्या दिवशी सैनिकांना शक्यतो बहिणीची राखी मिळालेली नसते. त्यामुळे सीमेवरील सैनिक स्वतः एकमेकांना राखी बांधतात. राखी ही बहीण-भावाचे नाते अतूट करणारी असते. हीच मानसिकता प्रबळ होऊन विद्यार्थिनींनी १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधनापर्यंत…

Read More

राहुल म्हणाले- सरकार बॅकफूटवर, आपल्याला आक्रमक राहायचे:एकता ही आपल्या पक्षाची ताकद आहे, टीएमसी कशी विखुरली ते बघा

राहुल गांधी यांनी बुधवारी काँग्रेस नेत्यांना सांगितले की, मोदी सरकार बॅकफूटवर आहे. आपण त्यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. न्यूज एजन्सी ANI च्या वृत्तानुसार, राहुल यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हे सांगितले. राहुल पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदींचे शासन शेवटच्या टप्प्यात आहे आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. CWC…

Read More

‘इंग्रज बरे होते’चा फलक लावत ग्रामस्थांनीच बुजविले खड्डे:लखमापूर फाटा-कादवा कारखाना रस्त्याची दुरवस्था; महिनाभर तक्रारी करूनही दुर्लक्ष‎

. लखमापूर फाटा ते कादवा कारखाना या रस्त्यावर महिनाभरापासून जीवघेणे खड्डे पडले असून, १० वेळा तक्रारी करूनही बांधकाम विभागाने दुरुस्तीकडे पाठ फिरवली. अखेर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘आमच्यासाठी तुमच्यापेक्षा इंग्रज बरे होते’ असा फलक लावला. तरीही अधिकाऱ्यांना जाग न आल्याने ग्रामस्थांनीच पुढाकार घेत मुरूम व जेसीबीच्या मदतीने खड्डे बुजवत बांधकाम विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविला….

Read More