Headlines

सारोळेथडीतील वळण बनले मृत्यूचा सापळा‎:गतिरोधक, रिफ्लेक्टर व संरक्षण कठड्याची ग्रामस्थांची तातडीची मागणी

निफाड खेडलेझुंगे – सारोळे – बोकडदरे या महत्त्वाच्या मार्गाचे नुकतेच काँक्रीटीकरण करण्यात आले असले, तरी सारोळेथडी गावातील एक तीव्र अन् धोकादायक वळण सध्या प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. या वळणाचा अंदाज न आल्याने गुरुवारी (६ ऑगस्ट) रात्री भरधाव कार उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अपघातांची ही मालिका पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे…

Read More

‘रामायणम्’च्या प्रदर्शनाचा महा प्लान:परदेशात 50 हजार आणि भारतात 9 हजार स्क्रीनवर प्रदर्शित होईल

नितेश तिवारींचा ‘रामायणम्’ रिलीज होण्यापूर्वीच जागतिक स्तरावर नवा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट भारतात सुमारे 9 हजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात 50 हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्याची योजना आहे. कोणत्याही भारतीय चित्रपटाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जागतिक थिएट्रिकल रिलीज असेल. निर्मात्यांनी चित्रपटाचा इंग्लिश लिप-सिंक ट्रेलर जारी करत आंतरराष्ट्रीय रिलीजच्या मोठ्या योजनेची माहिती दिली आहे. भारत आणि…

Read More

आदिवासी अस्मितेचा जागर; संस्कृतीचा जल्लोष‎:जिल्ह्यात ढोल-ताशांच्या निनादात शोभायात्रा; विविध उपक्रमांतून सामाजिक एकजुटीचे दर्शन‎

कर्मवीर भाऊसाहेब हिरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी कळवण ते मानूर यादरम्यान तब्बल ५ किलोमीटर प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीत शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते. . आदिवासी स्वातंत्र्य लढा आणि महान क्रांतीकारकांच्या इतिहासाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत, क्रांतीकारकांच्या घोषणा देत आणि आदिवासी…

Read More

पोलिसांच्या कार्यपद्धतीची घेतली माहिती:होरायझन अ कॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दिली निफाड पाेलिस ठाण्याला भेट‎

‘अनुभवातून शिक्षण’ या संकल्पनेनुसार मविप्र संस्था संचलित येथील होरायझन ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी निफाड पोलिस ठाण्याला भेट देत पोलिस प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. शालेय अभ्यासक्रमातील ‘गुन्हेगारी प्रणाली पद्धत’ व ‘ग्रामीण प्रशासन’ या पाठांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित सोनावणे, पोलिस…

Read More

गुंडांनी बंगाली शेतकऱ्याचे अपहरण करून बांगलादेशात नेले:सीमा ओलांडून आले 20 बांगलादेशी; 4 दिवसांपूर्वीच घुसखोरीचा फसला होता प्रयत्न

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात 35 वर्षीय चहा शेतकरी दीपांकर गोप यांना शनिवारी बांगलादेशी गुंडांनी बांगलादेशात नेले. ही घटना भारत-बांगलादेश सीमेजवळील राजगंज ब्लॉकच्या कुकुरजान परिसरातील एका चहाच्या मळ्यात घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की याच आठवड्यात सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बदला घेण्यासाठी त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, 20 बांगलादेशी गुंड…

Read More

नाथसागराला पाच हजार पर्यटकांनी दिली भेट:धरणाच्या 18 दरवाजांतून सोडलेले पाणी पाहण्यास रविवारी दिवसभर गर्दी‎

जायकवाडी धरण ९४ टक्क्यांहून अधिक भरल्याने पाण्याचा विहंगम नजराणा पाहण्यासाठी रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत हजारो पर्यटकांनी पैठणकडे धाव घेतली. सकाळपासूनच धरण परिसर आणि संत ज्ञानेश्वर उद्यानाकडे जाणारे रस्ते वाहनांच्या वर्दळीने फुलून गेले होते. दिवसभरात पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी नाथसागराला भेट दिल्याने संपूर्ण पैठणनगरीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सध्या जायकवाडी धरणात ९४.२९ टक्के जलसाठा असून, वरच्या…

Read More

पंढरपूरहून पैठणला परतीच्या वारीचे आगमन:संत एकनाथ महाराज पालखीची चांदीच्या रथातून मिरवणूक‎

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी आगमन झाले. यावेळी पाच हजार भाविकांच्या उपस्थितीत चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी, रवींद्र महाराज पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीने परतीच्या प्रवासास सुरुवात केली होती. स्वागतावेळी नगराध्यक्षा विद्या कावसानकर, तुषार पाटील, जितूभाऊ परदेशी, गंगाराम महाराज राऊत, रखमाजी…

Read More

Reliance Infrastructure NHAI Money Laundering Case; ED Files Chargesheet

12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ED ने रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची प्रमुख कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, तिचे माजी संचालक सतीश सेठ आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. ही कारवाई नवी दिल्लीतील द्वारका जिल्हा न्यायालयात असलेल्या विशेष PMLA न्यायालयात 8 ऑगस्ट रोजी करण्यात आली. ED ने या प्रकरणात…

Read More

आयशरमुळे अजिंठा घाटात तीन तास वाहतुकीची कोंडी:घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लागल्या रांगा‎

अजिंठा घाटात एक आयशर ट्रक रस्त्यालगतच्या नालीत जाऊन बंद पडल्याने रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तास रस्ता अडकून पडल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एमएच २० ईजी ४३५६) रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अजिंठा घाटातून जात होता. घाट चढताना चालकाचा ताबा…

Read More

CNG, hybrid, EV sales are on par with petrol cars, emphasis on total cost, not mileage

Marathi News National CNG, Hybrid, EV Sales Are On Par With Petrol Cars, Emphasis On Total Cost, Not Mileage नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय कार ग्राहकांची पसंती वेगाने बदलत आहे. आता ते केवळ गाडी किती मायलेज देते हे पाहत नाहीत. गाडी खरेदी करणे, ती चालवणे, देखभाल आणि विकेपर्यंत किती एकूण खर्च येईल याचाही हिशेब…

Read More