Headlines

अमरावतीत 'वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानव जीवन' कार्यशाळा:अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजन

अमरावती येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानव जीवन’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन विद्याभारतीचे निवृत्त प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांच्या हस्ते झाले. यावेळी मायाताई वाकोडे, डॉ. प्रकाश…

Read More

सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्या – चंद्रकांत पाटील:संत अच्युत महाराज गुरुपौर्णिमा उत्सवात प्रतीकचिन्ह, संकेतस्थळाचे विमोचन

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनुष्याची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असल्याचे सांगत सेवाकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. अमरावतीचे भूषण असलेल्या संत अच्युत महाराज यांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे प्रतीकचिन्ह आणि संकेतस्थळाचे विमोचनही करण्यात आले. हा गुरुपौर्णिमा उत्सव औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी…

Read More

बालरंगभूमी स्पर्धेत सायली जुमडे, नारायणदास हायस्कूलची निवड:अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरण, 9 ऑगस्टला अंतिम फेरी

अमरावती येथे बालरंगभूमी परिषदेच्या स्थानिक शाखेतर्फे ‘इतिहास महाराष्ट्राचा – २०२६’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित हा कार्यक्रम हव्याप्र. मंडळाच्या सोमेश्वर पुसतकर सभागृहात बाल नाट्य दिनी उत्साहात पार पडला. या महोत्सवात बालकलावंतांनी अहिल्यादेवींच्या शौर्य, शैक्षणिक उपक्रम, पराक्रम आणि सामाजिक कार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत व नाटुकल्यांचे प्रभावी सादरीकरण केले….

Read More

टाकरखेडा शंभू जि.प. शाळेचा रस्ता पाण्याखाली:विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय; कायमस्वरूपी निचऱ्याची मागणी

टाकरखेडा शंभू येथील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, विद्यार्थी आणि नागरिकांना शाळेत पोहोचणे तसेच ये-जा करणे कठीण झाले आहे. या पाण्याखालील मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, पालक, तसेच खाजगी नोकरी करणारे कर्मचारी, व्यापारी आणि टाकरखेडा…

Read More

अमरावती विद्यापीठाचे 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स' विकसित:7.3 कोटींच्या प्रकल्पात यश, कुलगुरूंच्या हस्ते संशोधकांचा सत्कार

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग तसेच पुण्याच्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ७.३ कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत ‘प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स’ (औषधी वनस्पतींमधील प्रमाणित मेटाबोलाइट्स) विकसित करण्यात आले आहेत. या संशोधनामुळे विद्यापीठातील गुणवत्तावाढ ठसठशीतपणे समोर आली आहे. या…

Read More

सरकारी नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्रे दिली:117 युवकांची 3.73 कोटी रुपयांची फसवणूक, बारामती पोलिसांत गुन्हा

राज्य शासनाच्या विविध विभागांसह रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ११७ बेरोजगार युवकांची तब्बल ३ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी तसेच…

Read More

तिवसातील पिसाळलेल्या गायीचा अखेर मृत्यू:सारसी जंगल परिसरात दफन; नागरिकांना दिलासा

तिवसा शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दहशतीत ठेवणाऱ्या पिसाळलेल्या गायीचा अखेर सारसी जंगल परिसरात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी गायीने प्राण सोडल्यानंतर तिला खड्डा करून दफन करण्यात आले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी या गायीने शिक्षक कॉलनी आणि रतनगीरनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे ही गाय आक्रमक झाली…

Read More

कर्जमाफीतील रकमेची तफावत तांत्रिक मुद्दा:शेतकऱ्यांनी घाबरू नये, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; बँकेत मदत केंद्र उघडणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेतील तफावत हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे. कर्जमाफीची रक्कम दोन भागांत विभागली असून, त्यापैकी सध्या एकच भाग पोर्टलवर दिसत आहे. उर्वरित कर्ज रक्कम बँकामार्फत शेतकऱ्यांना माफ केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. कर्जाची रक्कम दोन लाख रुपयांच्या आत असूनही ई-केवायसी करताना…

Read More

डोंगरकड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ:13 जणांना चावा, दोन लहान बालकांचा समावेश, गावात भीतीचे वातावरण

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी ता ३ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तब्बल तेरा जणांना चावा घेतला आहे. या मध्ये दोन बालकांचा समावेश असून यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे डोंगरकडा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली…

Read More

सरकारी मागणी- मार्क झुकरबर्ग यांनी PM मोदींची माफी मागावी:इंस्टा व्हिडिओ हटवण्यावर कारवाई; सुविधा काढून घेण्याचाही इशारा

कम्युनिकेशन आणि आयटीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी सोमवारी सांगितले की, पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याबद्दल मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी. त्यांनी सांगितले की, समितीने गेल्या महिन्यात फेसबुकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याची बाब गांभीर्याने घेतली आहे. या कंपन्यांचे धोरण नवीन लोकांना प्राधान्य देण्याचे आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर आयटी…

Read More