मेळघाटातील पाणीच्या प्रश्नांसाठी आ. कडूंचा मजीप्रा कार्यालयात ठिया:अचलपूर मतदार संघातील रखडलेल्या कामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा
अचलपूर विधानसभा मतदारसंघासह मेळघाटातील नागरिकांना प्रशासकीय दिरंगाई आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला. या समस्येसाठी आमदार कडू यांनी गुरूवारी (दि. ४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया आंदोलन केले. त्यानंतर मजीप्रा आणि जलजीवन मिशन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार बच्चू कडू यांनी चर्चा केली. दरम्यान मेळघाट संघर्ष…