Headlines

गणपतरावांनंतर अभिजित पाटील "मुक्कामी':सांगोला मतदारसंघामध्ये आमदारांचा गावातच मुक्काम पुन्हा चर्चेत‎

पंढरपूर सांगोला तालुक्याचे ११ वेळेस नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव ( आबा ) देशमुख यांनी सुरु केलेला “आमदारांचा गावात मुक्काम” हा उपक्रम आता माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरू केला आहे. वीस वर्षांपूर्वी गणपत आबांनी राबवलेले अभियान आता आ. अभिजित पाटलांनी सुरुवात केल्यामुळे मतदारसंघात “गणपत आबांनंतर आता अभिजित…

Read More

Yasin Malik Refuses Trial In Sarla Bhat Murder Case; Demands Death Penalty

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रतिबंधित जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तुरुंगात असलेला प्रमुख मोहम्मद यासीन मलिकने एका काश्मिरी पंडित महिलेच्या हत्येच्या प्रकरणात आपली भूमिका नाकारली आहे. यासीनने न्यायालयात एक 25 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने न्यायालयाकडे स्वतःसाठी फाशीची मागणी केली आहे. यासीन मलिक सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर सरला भटच्या हत्येचा…

Read More

गड-किल्ले पाहायचेच नाही, जपायचेही!; नळदुर्ग किल्ल्यावर तरुणाईचा संदेश:पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा गड-किल्ले संवर्धनाचा उपक्रम‎

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शौर्याचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देत पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) स्वच् . कार्यकर्त्यांनी हातात हॅन्ड ग्लोव्हज, झाडू, खराटे आणि कचरा संकलनासाठीच्या बॅग घेऊन किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण गोळा केली. संकलित…

Read More

आई-वडिलांच्या स्मृतींना मानवंदना; प्राण्यांसाठी पाणवठा:तहानलेल्या मुक्या जीवांची व्यथा पाहून तिसगावच्या सुरेश परदेशी यांची संवेदनशीलता‎

​आईची ममतेची सावली आणि वडिलांचा भक्कम आधार हरपल्यानंतर मनात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघत नाही. मात्र, तीच वेदना मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी शक्ती बनू शकते, याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आला. तिसगावचे व्यावसायिक सुरेश परदेशी यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना केवळ मनात न ठेवता, जंगलातील निष्पाप वन्यजीवांसाठी अमृतकुंभाचे रूप दिले आहे. पाण्याअभावी…

Read More

विद्यार्थी सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’:66 स्कूल बसची तपासणी, 33 वर कारवाई, ओव्हरलोडिंग, फिटनेस, अग्निशामक, प्रथमोपचार पेटीसह सुरक्षा साधनांची तपासणी‎

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बससह अन्य वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ६६ व . अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक…

Read More

अध्यात्मामुळे मानवी जीवनातील नकारात्मक विचार होतात दूर:पारायण सोहळ्याची भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता‎

धार्मिक कार्यातून मनाला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथेच परमेश्‍वराचे अस्तित्व अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने माणूस आपल्या गावापासून दूर जातो. मात्र नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरूप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्मामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असे…

Read More

सहा किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करत अपहरणकर्त्यांना समृद्धी महामार्गावर पकडले!:पुण्याहून तरुणाला उत्तर‎प्रदेशात नेत असताना‎पोलिसांची कारवाई‎

पुण्यातून तरुणाचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेशात घेऊन जाणाऱ्या संशयितांच्या कारचा समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी तब्बल तीन किलोमीटर थरारक पाठलाग करत कार अडवली. ही घटना बुधवारी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न उधळून लावत तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली असून सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुण्यातील चिखली परिसरातून आरशद…

Read More

यूपीच्या 23 जिल्ह्यांत पूर:बिहारमध्ये 5 लाख जण प्रभावित; एमपीत मंदाकिनी-नर्मदेला पूर,, हिमाचलमध्ये 266 मृत्यू

उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे 23 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसी आणि चित्रकूट सर्वाधिक प्रभावित आहेत. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे. वाराणसीत आतापर्यंत 407 कुटुंबांनी घरे सोडली आहेत. काशीतील सर्व 84 घाट पाण्याखाली गेले आहेत. बिहारच्या 16 जिल्ह्यांतील सुमारे 5 लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. गंगेसह 8…

Read More

विद्यार्थिनीची राहुल गांधींना विनंती- मला न्याय मिळवून द्या:बाबांवर हल्ला करणाऱ्या आरोपींचा वाचवले जात आहे; गांधी म्हणाले- मी तुमच्यासोबत

कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनावेळी जंतर-मंतरवर निशू आझाद यांच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण आता राहुल गांधींपर्यंत पोहोचले आहे. निशूने गुरुवारी हल्ल्यातील आरोपी स्वतंत्र भारद्वाज यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे मदत मागितली होती. निशूने संध्याकाळी 4.30 वाजता आरोप केला की, दिल्ली पोलीस तिच्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कारवाई करत नाहीत. निशूच्या विनंतीनंतर 3 तासांनी राहुल…

Read More

पीककर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ची अट रद्द करा:गुणवंत होळकर यांची राहुल गांधींकडे मागणी‎

शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मिळताना सिबिल स्कोअरची अट लावली जात असल्याने अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट तत्काळ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या केंद्र/राज्य योजना सनियंत्रण समितीचे जिल्हाध्यक्ष गुणवंत अशोक होळकर यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी…

Read More