Headlines

एसटीच्या तुघलकी निर्णयाने सुरू झाली प्रवाशांची परवड:एनसीएमसी कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीविरुद्ध संताप‎

पूर्वकल्पना न देता, पूर्वतयारी न करता एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या निर्णयामुळे राज्यात गोंधळ उडाला. या निर्णयाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, लहान मुलांना प्रवास दरात दिली जाणारी सुट जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी…

Read More

पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाची निघेल मिरवणूक:सण शांततेत करावेत, अक्कलकोट उपविभागाची शांतता समिती नियोजन बैठक उत्साहात‎

यंदाही डीजेमुक्त वातावरणात भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या सोबत उत्सव शांततेत साजरा करा. कायदा हा सगळ्यासाठी सारखा असतो. फाटे न फोडता समाजशील व्यक्ती बना. येणारे सर्वच सण शांततेत साजरे करावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी केले . गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले….

Read More

चीन सीमेवर रसद पोहोचवण्याचा नवा मार्ग:हिमाचलच्या बाजूने 298 किमी अंतर; लडाखमध्ये एका सप्लाय कॉरिडॉरवरील अवलंबित्व संपेल

लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या एलएसीपर्यंत (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) सैन्य आपली पुरवठा व्यवस्था मजबूत करत आहे. याचा उद्देश असा आहे की, कोणताही रस्ता, पूल किंवा पुरवठा मार्ग बंद झाल्यासही शस्त्रे, दारूगोळा, इंधन आणि रेशनचा पुरवठा सुरू राहावा. यासाठी लडाखला देशाशी जोडणाऱ्या मार्गांसोबतच अंतर्गत भागातही पर्यायी मार्ग तयार केले जात आहेत. सध्या लडाखला पोहोचण्यासाठी दोन प्रमुख मार्ग…

Read More

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकृष्णाला अभिषेक, गोपाळपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

गोपाळपूर येथील ऐतिहासिक श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. जन्माष्टमीच्या औचित्याने मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भल्या पहाटे ६ वाजल्यापासून मंदिरात श्री गोपाळकृष्णाच्या मूर्तीवर महाअभिषेक सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी प्रसिद्ध देहूकर महाराजांचे जन्माचे कीर्तन…

Read More

गणपतरावांनंतर अभिजित पाटील "मुक्कामी':सांगोला मतदारसंघामध्ये आमदारांचा गावातच मुक्काम पुन्हा चर्चेत‎

पंढरपूर सांगोला तालुक्याचे ११ वेळेस नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव ( आबा ) देशमुख यांनी सुरु केलेला “आमदारांचा गावात मुक्काम” हा उपक्रम आता माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरू केला आहे. वीस वर्षांपूर्वी गणपत आबांनी राबवलेले अभियान आता आ. अभिजित पाटलांनी सुरुवात केल्यामुळे मतदारसंघात “गणपत आबांनंतर आता अभिजित…

Read More

Yasin Malik Refuses Trial In Sarla Bhat Murder Case; Demands Death Penalty

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक प्रतिबंधित जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तुरुंगात असलेला प्रमुख मोहम्मद यासीन मलिकने एका काश्मिरी पंडित महिलेच्या हत्येच्या प्रकरणात आपली भूमिका नाकारली आहे. यासीनने न्यायालयात एक 25 पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात त्याने न्यायालयाकडे स्वतःसाठी फाशीची मागणी केली आहे. यासीन मलिक सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्याच्यावर सरला भटच्या हत्येचा…

Read More

गड-किल्ले पाहायचेच नाही, जपायचेही!; नळदुर्ग किल्ल्यावर तरुणाईचा संदेश:पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळाचा गड-किल्ले संवर्धनाचा उपक्रम‎

गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती आणि शौर्याचे साक्षीदार आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देत पाथर्डी येथील सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) स्वच् . कार्यकर्त्यांनी हातात हॅन्ड ग्लोव्हज, झाडू, खराटे आणि कचरा संकलनासाठीच्या बॅग घेऊन किल्ल्याच्या परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण गोळा केली. संकलित…

Read More

आई-वडिलांच्या स्मृतींना मानवंदना; प्राण्यांसाठी पाणवठा:तहानलेल्या मुक्या जीवांची व्यथा पाहून तिसगावच्या सुरेश परदेशी यांची संवेदनशीलता‎

​आईची ममतेची सावली आणि वडिलांचा भक्कम आधार हरपल्यानंतर मनात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघत नाही. मात्र, तीच वेदना मुक्या प्राण्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी शक्ती बनू शकते, याचा प्रत्यय पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवनात आला. तिसगावचे व्यावसायिक सुरेश परदेशी यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना केवळ मनात न ठेवता, जंगलातील निष्पाप वन्यजीवांसाठी अमृतकुंभाचे रूप दिले आहे. पाण्याअभावी…

Read More

विद्यार्थी सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’:66 स्कूल बसची तपासणी, 33 वर कारवाई, ओव्हरलोडिंग, फिटनेस, अग्निशामक, प्रथमोपचार पेटीसह सुरक्षा साधनांची तपासणी‎

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी श्रीरामपूर पोलिस ठाणे, शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बससह अन्य वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण ६६ व . अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक…

Read More

अध्यात्मामुळे मानवी जीवनातील नकारात्मक विचार होतात दूर:पारायण सोहळ्याची भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता‎

धार्मिक कार्यातून मनाला मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथेच परमेश्‍वराचे अस्तित्व अनुभवायला मिळते. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने माणूस आपल्या गावापासून दूर जातो. मात्र नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य ही भारतीय संस्कृतीची मोठी ताकद आहे. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरूप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्मामुळे मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात, असे…

Read More