Headlines

आदिनाथ कोठारेच्या बॉलिवूड प्रवासातील आणखी एक मोठा टप्पा!:दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 'नई नवेली' प्रेक्षकांच्या भेटीला येणार

विविधांगी भूमिका असोत किंवा वर्षभर सुरू असलेले काम असो आदिनाथ नेहमीच प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसतो. सध्या रामायणसारख्या भव्य चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच भरताची भूमिका साकारणारा आदिनाथ मराठी टेलिव्हिजन विश्वात निर्मिती करतानाही दिसणार असल्याचे समोर आले आहे. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन आणि निर्मितीचा प्रवासही तितक्याच सातत्याने सुरू ठेवला आहे. रामायणमधील त्याच्या लूकची चर्चा सुरू असतानाच अभिनेता आदिनाथ…

Read More

भिवंडी बायपासवर जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकाची निर्घृण हत्या:दरोड्याच्या उद्देशाने मानेवर चाकूने केले वार, दोघांना अटक

भिवंडी बायपास रस्त्यावर जेवणासाठी थांबलेले ट्रक चालक पवनकुमार काजू महतो (वय 33, मूळ रा. बिहार) यांची दरोड्याच्या उद्देशाने हत्या करणाऱ्या रमीज अब्दुल रशीद अन्सारी (वय 23) आणि मोहम्मद अलकेश परवेज आलम मोमीन (वय 25, दोघे रा. भिवंडी) या दोन आरोपींना कोनगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेनंतर कोणताही स्पष्ट पुरावा उपलब्ध नसताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि…

Read More

चांदी ₹6,623 ने महागली, किंमत ₹2.44 लाख/किलो:सोने ₹2,419 ने वाढून ₹1.60 लाखांवर पोहोचले, या वर्षी ₹1.70 लाखांपर्यंत जाऊ शकते

सोने-चांदीच्या दरात 21 ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीची किंमत 6,623 रुपयांनी वाढून 2.44 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 2,419 रुपयांनी वाढून सुमारे 1.60 लाख रुपये झाला आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये 21 दिवसांत सोने 16,639 रुपयांनी आणि चांदी 26,094…

Read More

जगातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी दिवाळखोर:चिनी संस्थापकाला जन्मठेप; कंपनीवर ₹28 लाख कोटींचे कर्ज होते

2017 मध्ये जगातील सर्वात मौल्यवान रिअल इस्टेट कंपनी बनलेल्या चीनच्या एव्हरग्रँडला कोर्टाने शुक्रवारी दिवाळखोर घोषित केले आहे. यापूर्वी गुरुवारी फसवणुकीच्या प्रकरणात कंपनीचे संस्थापक हुई का यान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कंपनीवर सुमारे ₹28 लाख कोटींचे कर्ज होते. गरीब घरातील मुलगा बनला देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एव्हरग्रँडचे संस्थापक हुई का यान यांची कथा गावातील…

Read More

मराठी न येणाऱ्या 1,268 रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस:परिवहन विभागाची मोठी कारवाई; भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ, मात्र नियमभंगाची मुभा नाही

राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या 1,268 चालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत 604 चालकांना पहील्याच दिवशी नोटीस मुंबई महानगर प्रदेशात वाहनचालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. परिवहन मंत्री…

Read More

Meghalaya Assam Border Violence | Petrol Bomb Attack & Road Blockade

शिलॉंग29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बुधवारी मेघालयमध्ये आसामच्या लोकांवर झालेल्या हल्ल्यातून सुरू झालेला वाद आता मेघालयच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. मेघालयमध्ये सरकारी मालमत्तेची जाळपोळ आणि पेट्रोल बॉम्ब फेकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आसामनेही मेघालयला लागून असलेल्या आपल्या सीमांवर नाकेबंदी केली आहे. आता जाणून घ्या वाद सुरू होण्याची कारणे बुधवारी मेघालयमधील शिलाँगमध्ये खासी स्टुडंट्स युनियन (KSU) च्या…

Read More

सहावीचे पुस्तक वादात:बालभारतीच्या 6 वीच्या इतिहासातून 'मांसाहार' आणि 'जातिव्यवस्था' गायब; नेमके प्रकरण काय, घ्या जाणून

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) इयत्ता 6 वीच्या इतिहासाच्या नव्या रचनेत मोठे फेरबदल केले आहेत. वैदिक काळातील समाज केवळ ‘वनस्पती-आधारित’ आहार घेत होता आणि तो अत्यंत गुण्यागोविंदाने राहत होता, असा नवा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. मात्र, जुन्या पुस्तकातील संदर्भ बदलून इतिहास वस्तुस्थितीऐवजी ‘धार्मिक दृष्टिकोनातून’ मांडला जात असल्याचा आक्षेप तज्ज्ञांनी घेतल्याने…

Read More

पत्नीला सोडून दुसरे लग्न करणार होते गोविंदा:सुनीता म्हणाल्या- म्हणून घटस्फोटाचा खटला मागे घेतला, विचार करा पत्नी म्हणून मला कसं वाटत असेल

गोविंदासोबतच्या वादादरम्यान पत्नी सुनीता यांनी 19 ऑगस्ट रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात जाऊन घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. आता सुनीतांच्या म्हणण्यानुसार, गोविंदा गर्लफ्रेंड कोमलसोबत दुसरे लग्न करण्याचा विचार करत होते, याच कारणामुळे सुनीतांनी विरोध करत घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे. खरं तर, नुकतीच राखी सावंत मुंबईत दिसली. फोटोग्राफर्सशी बोलताना राखी गोविंदाच्या पत्नीला फोन लावून स्पीकर ऑन…

Read More

'कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे बंगले-गाड्यांचा लिलाव करू!':27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन करण्याचा रविकांत तुपकर यांचा इशारा; सरसकट कर्जमाफीची मागणी

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी आणि योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आता थेट इशारा देत तुपकरांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईत आक्रमक आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढील सात दिवसांत सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय…

Read More

रस्त्याची क्वालिटी नाही, शिक्षणाची गॅरंटी नाही, गुन्हेगारीत पुणे एक नंबर:खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात; राहुल गांधींच्या दौऱ्यावरही सवाल

राज्यात सध्या रस्त्यांची क्वालिटी, शिक्षण, आश्रमशाळा किंवा अंगणवाड्या कशाचीही ‘गॅरंटी’ उरलेली नाही. दुसरीकडे पुण्यात कोयता गँग, खून आणि विनयभंगाच्या घटना वाढल्या असून, गुन्हेगारीत पुणे राज्यात एक नंबरवर असल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याला घालण्यात आलेल्या अटी-शर्तींवरून आणि बीडमधील हत्या प्रकरणावरून त्यांनी…

Read More