Headlines

प्रकाश राज यांचा मोदींवर निशाणा:आंबा खाऊन म्हणाले- मोदीजी झुरळ असे आंबे खातात, 10 दिवसांत भाजपविरोधात 15 पोस्ट केल्या

साउथ आणि बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज यांनी स्वतःला झुरळ म्हटले आहे. हे विधान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना केले आहे. प्रकाश राज अनेकदा भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात विधाने करत असतात. खरं तर, अभिनेते अक्षय कुमार यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ते आंबे खातात आणि त्यांना आंबे खायला…

Read More

अंजुम शर्माने रणवीर सिंगचे कौतुक केले:म्हटले – ते खूप अप्रतिम आणि सुरक्षित अभिनेता आहेत; ‘धुरंधर’मधील रहमानच्या भूमिकेचेही कौतुक केले

अभिनेता अंजुम शर्मा सध्या ‘कॅप्टन’ या वेब सीरिजमधील ‘मुन्ना’ या त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. ‘मिर्झापूर’मधील शरद शुक्लानंतर अंजुमने यावेळी एक पूर्णपणे वेगळी आणि मनमौजी भूमिका साकारली आहे. दैनिक भास्करशी बोलताना अंजुम शर्माने इंडस्ट्रीमध्ये बाहेरचा माणूस म्हणून केलेल्या संघर्षावर, स्टार्सच्या असुरक्षिततेवर आणि ओटीटीच्या बदलत्या युगावर चर्चा केली. प्रश्न: ओटीटीने बॉलिवूड आणि मेनस्ट्रीम सिनेमाची कथा सांगण्याची पद्धत…

Read More

राजकीय अस्वस्थतेच्या चर्चांना पूर्णविराम!:शरद पवारांनी आमदार रोहित पवारांवर सोपवली 'रयत'च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदाची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि नेत्यांच्या गाठीभेटींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असतानाच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एक मोठी शैक्षणिक व सामाजिक जबाबदारी सोपवली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आशियातील सर्वात मोठ्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या…

Read More

नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात

नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता…

Read More

शिर्डी लिंगनिदान, गर्भपात रॅकेटचे धागेदोरे ‎नाशिकपर्यंत:निफाडमधून दोघांना अटक‎, रॅकेटमध्ये आतापर्यंत 18 आरोपी गजाआड; त्यात 6 डॉक्टरांचा समावेश‎

राहाता तालुक्यात उघडकीस‎ आलेल्या अवैध गर्भलिंग निदान‎ चाचणी व बेकायदेशीर गर्भपात‎ प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.‎ या रॅकेटचे धागेदोरे आता नाशिक ‎जिल्ह्यातील निफाडपर्यंत पोहोचले‎ आहे. पोलिसांनी तेथून आणखी‎ दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण आंतर जिल्हा रॅकेटमध्ये‎ आतापर्यंत तब्बल 18 आरोपी‎ पोलिसांच्या जाळ्यात अडकले‎ आहेत. त्यात 6 डॉक्टरांचा समावेश‎ असल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी‎ खळबळ…

Read More

मुंबईत साकारणार 'नवीन मंत्रालय':एअर इंडिया इमारत खरेदीसाठी राज्य सरकारकडून 1601 कोटींचा निधी वर्ग, आठवडाभरात व्यवहार होणार पूर्ण!

नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या 22 मजली एअर इंडिया इमारतीच्या खरेदीचा गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने या इमारत खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1 हजार 601 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. खरेदी खताचा मसुदा सध्या विधी व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, येत्या आठवडाभरात…

Read More

दिव्य मराठी ब्रेकिग:दहावीच्या परीक्षेच्या 2 तास आधी ऑनलाइन प्रश्नपत्रिका मिळणार, पुरवणी परीक्षेत पथदर्शी प्रकल्प

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता दहावीच्या प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या जातील. पेपर सुरू होण्यापूर्वी केवळ दोन तास आधी या प्रश्नपत्रिका अत्यंत सुरक्षित प्रणालीद्वारे केंद्रांना मिळतील व तिथेच त्यांची छपाई करून त्या विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातील. आगामी जून महिन्यात होणाऱ्या दहावीच्या…

Read More

मोदींच्या आवाहनाला फडणवीसांचा प्रतिसाद:वंदे भारतने केला शिर्डी प्रवास; संदेश देण्याचा प्रयत्न, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे केलेले आवाहन लक्षात घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसने केला. त्यांच्या या प्रवासाची राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांनी दिला…

Read More

महाराष्ट्रात डिझेलसाठी रात्रभर पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची गर्दी:विदर्भ-मराठवाड्यात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा; रोहित पवार यांचाही सरकारवर निशाणा

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जळगाव आणि जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत…

Read More

दिव्य मराठी एक्स्पोज:सोलापूर मनपात भंगार चोरीनंतर मंडई कर्मचाऱ्यांची हातसफाई उघड, बंद 2 गाळ्यातून 15 मे रोजी जप्त केलेले 1 लाखाचे साहित्य कोंडवाड्यात लपवले

महापालिका गोदामातील अतिक्रमणविरोधी पथकाचे भंगार साहित्य चोरीचे प्रकरण चर्चेत असतानाच मंडई विभागातील कर्मचाऱ्यांनीही असेच कारनामे केल्याचे उघडकीसआले. मुरारजी पेठेतील महात्मा फुले मार्केटमधील (सुपर बझार) दोन बंद गाळेधारकांनी भाडे न भरल्याने त्यांचे साहित्य 15 मे रोजी जप्त करण्यात आले. ते नियमानुसार रेकॉर्डला नोंद करुन मनपाच्या गोदामात ठेवणे अपेक्षित होते. मात्र मंडई विभाग कर्मचाऱ्यांनी ते पोटफाडी चौकातील…

Read More