Headlines

Admin

BSNL Satellite Phone Launch India

नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने भारतात नवीन सॅटेलाइट फोन लॉन्च केला आहे. याची किंमत करांसहित 1,34,166 रुपये ठेवण्यात आली आहे. हा नियमित स्मार्टफोनपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, जो सिम आणि नेटवर्कऐवजी थेट सॅटेलाइटच्या मदतीने काम करतो. फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे की, तो नेटवर्क नसलेल्या आणि ऑफ-ग्रिड ठिकाणीही कोणत्याही अडथळ्याशिवाय…

Read More

मंगरूळ कांबे-शेलू पाणंद रस्ता चिखलात; मशागतीसाठी अडचण:रस्त्यांचा गाजावाजा मोठा; शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र पाणंद वाटा‎

तालुक्यातील मंगरूळ कांबे ते शेलू या मुख्य पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून जागोजागी पाण्याचे डबके साचले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या शेतात जाणेही कठीण झाले असून, खरीप हंगामाची पेरणी व मशागतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य वाहून नेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाकडून…

Read More

अनुदान संपवण्याचा घाट; संचमान्यतेसाठी घातक निकष:मुंबईत झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग‎

शिक्षकांच्या संचमान्यतेला घातक निकषांचा आधार असून, या माध्यमातून अनुदानित व्यवस्था संपवण्याचा घाट घालण्यात येत आहे, असा आरोप करत विज्युक्टातर्फे (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन) धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या या नकारात्मक भूमिकेच्या विरुद् . महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, विज्युक्टाचे अध्यक्ष तथा महासंघाचे कार्याध्यक्ष अकोल्याचे डॉ….

Read More

सिटी बससाठी "जेबीएम' कंपनीची निवड केंद्र सरकारकडून:महापौर, स्थायी समिती सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन ‘ग्रीननेक्सट’चा करार

येत्या १५ ऑगस्टपूर्वी शहरात बहुप्रतीक्षित ‘सिटी बस’ सेवा सुरू होणार असून यासाठी जेबीएम कंपनीसोबत केंद्र सरकारनेच करार केला आहे. नेक्सजेन ग्रीन मोबिलिटी प्रा. लि. ही कंपनी या कंपनीला जेबीएम कंपनीनेच नियुक्त केले आहे. मनपाचा करार हा जेबीएम कंपनीसोबतच असून सर्वस्वी जबाबदारी ही जेबीएमचीच आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर…

Read More

उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे 1000 लोक अडकले:यूपीमध्ये पावसामुळे 10 जणांचा मृत्यू, दोन दिवसांनंतर मान्सूनला ब्रेक लागण्याची शक्यता

गुरुवारी मान्सूनने संपूर्ण देशाला व्यापले. संपूर्ण देशाला व्यापण्यासाठी त्याला 38 दिवस लागतात, पण यावेळी 36 दिवसांतच त्याने देशाला व्यापले. मात्र, हवामान विभागाच्या मते, दोन दिवसांनंतर मान्सूनचा वेग मंदावू शकतो. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे स्यानाचट्टीजवळ यमुनोत्री महामार्ग आणि नालूपानीजवळ गंगोत्री महामार्ग भूस्खलनामुळे बंद आहेत. यमुनोत्री मार्ग बंद झाल्याने सुमारे 1000 प्रवासी अडकले आहेत. 10 जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आज…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुटका, एकाचा मृत्यू; 2 दिवसांनंतरही कचऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा शोध सुरूच

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या…

Read More

मुसळधार पावसाला ब्रेक!:पुढील 10 दिवस महाराष्ट्रात तुरळक सरी; मात्र 'या' भागांसाठी अजूनही सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती, दरडी कोसळणे आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र हवामान विभाग आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात बहुतांश भागात पावसाची तीव्रता कमी राहणार असली, तरी काही भागांमध्ये अधूनमधून जोरदार सरींची शक्यता कायम आहे. पुढील…

Read More

ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी:अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट, गुरुवारी सायंकाळी नळ राहिले कोरडे‎

. येथील अग्रवाल पेट्रोलपंपावर गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ब्रेक फेल झालेल्या ट्रकने अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला धडक दिली. व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे शहरवासीयांना गुरुवारी सायंकाळी पिण्याचे पाणी मिळाले नाही. गुरुवारी ज्या परिसरांचा पाणी भरण्याचा दिवस होता, त्यांना आता शनिवारीच पाणी मिळणार आहे. नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा वणवण भटकावे लागणार…

Read More

आर्थिक फटका:‘बुस्टर’ कंपनीचे ‘हुतूतू’ सोयाबीन बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत, कृषी विभागाने घेतली आंदोलनाची दखल‎

तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर कृषी विभागाने बुस्टर कंपनीच्या ‘हुतूतू’ सोयाबीन बियाण्यांचे नमुने अधिकृत तपासणीसाठी प्रयोगशाळेत रवाना केले आहेत. शेतकऱ्यांनी संबंधित बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर ८ जुलै रोजी निर्भय कृषी मंदिर कृषी सेवा केंद्र मोर्शी येथील सोयाबीन बियाण्यांचे नमुने गुणनियंत्रण अधिकारी दिनेश…

Read More

रस्त्यांवरील कळपांमुळे अपघातात मोठी वाढ:मोर्शीत मोकाट जनावरांनी घातला हैदोस : नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता‎

शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातसुद्धा घडला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मध्यभागी, जनावरांचे कळप बसून राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील बसस्थानक परिसर, सिंभोरा चौक, जयस्तंभ चौक, जुने बसस्थानक, महामार्ग, मुख्य भाजी बाजार, अशा मध्यवर्ती भागांत जणू काही जनावरांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना…

Read More