Headlines

Kurla Tree Fall Death; Mumbai BMC Anger Over Negligence

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत धोकादायक झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांची मालिका सुरूच आहे. या घटनांमध्ये निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला येथे एका दुकानावर झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घ . मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर रविवारी अचानक एक भलेमोठे झाड कोसळले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी…

Read More

Amit Satam Statement Sparks Aggression; MNS Activists Show Black Flags in Bhandup

काही दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरातील एका दुर्घटनेवर हसल्याचा अमित साटम यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून राज ठाकरे यांनी साटम आणि भाजपवर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना अमित साटम यांनी थेट राज ठाकरे . मनसैनिकांचा आक्रमक पवित्रा: बॅनरला फासले काळे अमित साटम यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे…

Read More

मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा- मोहन भागवत:मानसिक मशागतीसाठी 'गुगल बाबा'ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर द्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाईलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या’ उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना…

Read More

रामरक्षा' नव्हे, आधी ‘पक्षरक्षा’ अन् ‘आमदाररक्षा’ आंदोलन करा:टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याची गोष्ट उद्धव ठाकरेंनाच तंतोतंत लागू होते; भाजपचा राऊतांना टोला

उद्धव ठाकरे यांनी प्रथम आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा म्हणत राऊत यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’ महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या दाव्यावर बन यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर विस्ताराच्या घोषणा करण्यापेक्षा पक्षातील संघटनात्मक आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घरातून कारभार केला आता प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला जात आहे,…

Read More

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड, 7 जुलैच्या विशेष सभेकडे लक्ष

भंडारा – स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे दाखल केला आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होतो की बारगळतो? याकडे नगरवासीयांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सदस्यीय लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर 2021 व जानेवारी 2022 अशा…

Read More

आरोग्य विभागाच्या पदभरतीमधील अनियमिततेवरून पालकमंत्री झिरवाळांची नाराजी:दोषींवर कारवाईचे दिले आदेश, जिल्हा नियोजन समितीची बैठक

हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी पदभरतीमधील दिरंगाई व अनियमितता यावरून पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडणार असल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पध्दतीने रविवारी ता. 4 झाली. यावेळी पालकमंत्री झिरवाळ यांच्यासह खासदार रामराव वडकुते,…

Read More

सामाजिक दायित्व:जि.प.तील 260 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वितरण, कस्तुरीची "वारी शिक्षणाची'' वंचितांच्या दारी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आदिवासी बहुल भागातील जि. प. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सामाजिक संस्था “कस्तुरी’ने राबवलेल्या “वारी शिक्षणाची’ हा सेवाभावी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करीत सामाजिक दायित्व निभावले. अकोट तालुक्यातील जनुना व वस्तापूर या असणाऱ्या गावात भेटी देऊन तेथील जि. प. प्राथमिक शाळेत वर्ग १ते…

Read More

200 कोटींच्या रस्त्याला भेगा; "उबाठा'चे आंदोलन,:अकाेला-अकाेट मार्गाची दुरावस्था; आतापर्यंत 28 जणांचा गेला जीव‎

मृत्युच्या सापळ्यात अडकलेल्या अकोला-अकोट व देवरी फाटा-शेगाव या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाने शेतकऱ्यांना सोबत घेत शनिवारी भरपावसातच रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्यासाठी गत नऊ वर्षांत २०० कोटींचा खर्च झाल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. अद्यापही रस्ता अंदाजपत्रकानुसार झालेला नाही. तसेच या रोडवर २८ जणांचा अपघातात मृत्यू…

Read More

सेंद्रीय, नैसर्गिक शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप:कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून सन्मान, जिल्हा परिषदेत कार्यक्रम‎

नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More