Headlines

वडिलांचे बंड, पण लेकीची निष्ठा 'मातोश्री'सोबत:संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर कन्या राजोलच्या पोस्टमुळे राजकीय संभ्रम!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असतानाच, आता ईशान्य मुंबईत एका नव्या कौटुंबिक आणि राजकीय नाट्याने जन्म घेतला आहे. ठाकरे गटातून बंडखोरी करत शिंदे गटाची वाट धरलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय…

Read More

'राजकीय पक्षांतरांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करावा':याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट टिप्पणी, 'ठोस पुरावेच नाहीत!'

देशातील विविध राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून आमदार-खासदारांची फोडाफोड केली जात असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेली एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने याचिकेतील आरोपांना “अस्पष्ट, सर्वसाधारण आणि पुराव्यांविना केलेले” असे संबोधत सुनावणी करण्यास नकार दिला. या याचिकेमुळे अलीकडच्या काळात विविध राज्यांमध्ये झालेल्या राजकीय पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा सुरू झाली होती. नेमकी याचिका काय होती?…

Read More

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा अंक!:6 खासदारांनंतर आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या गळाला? बच्चू कडूंचा मोठा दावा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगाने उलथापालथ सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ कमालीचे यशस्वी होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (उबाठा) तब्बल सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर, आता ठाकरेंचे आमदारही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे ठाकरे गटाच्या…

Read More

Mumbai Thackeray Faction Posters Spark Debate; Political Message on Anniversary

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, पक्षाच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत उबाठा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टर्समधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि . ‘गद्दार बदलले, चेहरे बदलले… पण विचार नाही’ मुंबईतील विविध भागांत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आला आहे. “गद्दार बदलले, चेहरे बदलले……

Read More

अपघात प्रकरणात गुन्हा दाखलसाठी मागितली लाच:3 पोलिस जाळ्यात, दहा हजारांची मागणी, 7 हजार घेताना पोलिस ठाण्याच्या आवारातच पकडले‎

अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारताना श्रीगोंदे पोलिस ठाण्याच्या आवारात . नितीन अशोक गाडगे, राजेश रावसाहेब जाधव आणि शासकीय वाहनचालक उर्वरित पान ४ एसीबीने कारवाई करत नितीन गाडगे व दादाराम म्हस्के यांच्यावर…

Read More

हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या स्वागताचे झळकले बॅनर:जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतला, आमदार संतोष बांगर यांची बॅनरबाजी

हिंगोली लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिंदेसेनेतील स्वागताचे बॅनर झळकू लागले असून शहरातील सर्वाजनिक चौकांमधून आमदार संतोष बांगर यांनी बॅनर झळकवित जिल्हयाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमधून चांगलीच आग पाखड केली जात आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर…

Read More

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. ‘आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, तर तुतारीवाले स्वतःहून विकासासोबत येतील,’ असा टोलाही…

Read More

Omraje Nimbalakar Loses 15K Followers Post-Thackeray Exit

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आण . दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याचा दावा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास…

Read More

मी सुषमा अंधारेंना उत्तर द्यायला बांधील नाही!:अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा; वडिलांच्या बंडखोरीनंतर कृष्णा आष्टीकरांचा संताप

ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे…

Read More

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर समोरील आकृती . महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमोल डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील हद्दवाढ भागात सुरू असलेले सातही टँकर दररोज सरासरी ३ ते ४ फेऱ्या…

Read More