Headlines

शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू:बढती-बदलीच्या नव्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २८ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या बढती व बदलीच्या नव्या धोरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचारी महासंघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समिती या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. शिक्षण मंडळ प्रशासन आणि सर्व कर्मचारी…

Read More

हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी…

Read More

हिंगोली जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात 53.95 लाखांचा अपहार:कनिष्ठ सहाय्यकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यकाने ५३.९५ लाख रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिंगोलील जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक (लेखा) एस. सी. जावळे यांनी तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून रक्कम काढण्याचा प्रयत्न…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल:वरिष्ठ अधिकाऱ्याची महिलेकडे शरीरसुखाची मागणी, जळगावच्या कंपनीतील संतापजनक प्रकार

नाशिकच्या अशोक खरात आणि आयटी कंपन्यांमधील अत्याचार प्रकरणांची शाई वाळते न वाळते, तोच जळगाव जिल्ह्यातील बांभोरी येथील ‘अॅस्टोमो’ कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या आजारी मुलीसाठी सुट्टी मागणाऱ्या पीडितेकडे “मला खुश कर, तरच सुट्टी मिळेल,” अशी निर्लज्ज मागणी करत या नराधम अधिकाऱ्याने तिचा छळ केला. या प्रकरणी धरणगाव…

Read More

तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला:फरार आरोपीला सहा वर्षांनी बेड्या, खराडी पोलिसांची पुण्यात कारवाई

खराडी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एका तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिला होता. ही घटना २०१९ मध्ये चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. दातेवाडी, सातारा)…

Read More

आंबेडकर चळवळीतील घटक एकत्र न आल्यास पक्षविस्तार करणार:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन, एकत्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी

आंबेडकर चळवळीतील घटक एकत्र न आल्यास पक्षविस्तार करणार:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन, एकत्रीकरणाचे प्रयत्न अयशस्वी Source link

Read More

पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास:आज दुपारी मुंबईवरून पुण्याला आले, अनेकांच्या भुवया उंचावल्या; चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या अपघाती निधनाला कारणीभूत ठरलेल्या ‘व्हीएसआर’ (VSR Ventures) कंपनीच्या विमानानेच त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. एका बाजूला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेऊन चौकशीची मागणी करत असताना, दुसऱ्या बाजूला खुद्द पवार कुटुंबातील सदस्याने त्याच कंपनीची सेवा घेतल्याने अनेकांच्या…

Read More

महाराष्ट्रात राहायचे तर मराठी बोलता आलीच पाहिजे:खतांच्या किमतीत 45 टक्क्यांपर्यंत वाढ, किमती कमी करून तातडीने सबसिडी द्या- अनिल देशमुख

ऑटो-टॅक्सी चालकांना थोडी फार तरी मराठी बोलता आली पाहिजे. आम्ही ते सुद्धा बोलणार नाही अशी कोणाची भावना असेल तर ती चुकीची आहे. 1 मे पासून हा नियम लागू होणार होता, मात्र तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. 8 ते 10 वाक्य शिकायला 2 दिवसांमध्ये कोणीही शिकू शकतो. महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठी भाषा शिकायला कोणाला अडचण…

Read More

CM Fadnavis Reverses Shinde Govts 11 Lake Project Decision; Environment Dept Order

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक निर्णय फिरवला आहे. सरकारने शिंदेंच्या काळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द करून या कामांसाठी आतापर्यंत वितरित केलेला 91 . राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. या प्रकल्पांत एकनाथ शिंदे…

Read More