Headlines

खासगी वाहनांवर 'पोलिस' पाटी लावणे भोवणार!:राज्यभर कडक कारवाईचे आदेश, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल

राज्यातील खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहिणाऱ्यांवर किंवा तशी लाल पाटी लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाने यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतली असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर अशी पाटी लावण्यावर थेट…

Read More

आधी पंतप्रधानांनी डिग्री दाखवावी:मग मी माझे कागदपत्रे दाखवेन, वडिलांवरील तक्रारीवरून अभिजित दिपकेंचा पलटवार; 5 तारखेला CJP ची बैठक

कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा आणि अजेंडा ठरवण्यासाठी येत्या 5 तारखेला पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या वडिलांविरोधात झालेल्या तक्रारीवरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला खुले आव्हान दिले आहे. 5 तारखेला छत्रपती…

Read More

राजकारणातून नाही, भाजपमधून बाहेर पडा:आम्ही तुम्हाला राज्याची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करू; विजय वडेट्टीवारांची पंकजा मुंडेंना ऑफर

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत काही संकेत दिले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत सूचक आणि मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडावे, आम्ही त्यांना महाराष्ट्राची पहिली ओबीसी मुख्यमंत्री करण्यासाठी पूर्ण साथ…

Read More

प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र:पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7 हजार कोटी

राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल 94,083 शेतकरी ‘आयकरदाते’ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले असून यामुळे राज्य सरकारचे तब्बल 1,881 कोटी 66 लाख रुपये वाचले आहेत. तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र…

Read More

विदर्भातून ओबीसींचा एल्गार:'मंडल जनगणना यात्रा' आज भंडाऱ्यातून निघणार; वडेट्टीवार सहभागी, तर पटोलेंची दांडी

जातनिहाय जनगणना तातडीने करावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे आणि ओबीसी समाजाला हक्काचे बजेट मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी आज (3 ऑगस्ट) भंडाऱ्यातून ‘मंडल जनगणना यात्रा’ सुरू होत आहे. सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही यात्रा विदर्भातील 11 जिल्ह्यांचा दौरा करून 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे समारोप होणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Read More

सीओईपी विद्यापीठातील शुल्कवाढीविरोधात अभाविप आक्रमक:भर पावसात प्रवेशद्वारासमोर आंदोलन; तातडीने शुल्कवाढ मागे घेण्याची मागणी

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील शुल्कवाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पुणे महानगरतर्फे सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भर पावसात आंदोलन करण्यात आले. शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि शुल्कवाढीमागील कारणे जाहीर करावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. अभाविपने यापूर्वी 23 जुलै रोजी कुलगुरूंना निवेदन देऊन शुल्कवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 28…

Read More

इनाम जमिनी; हिवाळी अधिवेशनामध्ये कायदा:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

राज्यभरातील देवस्थान इनाम जमिनींबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात सर्वसमावेशक नवा कायदा आणण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. याशिवाय जमिनीच्या अचूक मोजणीशिवाय नोंदणी (रजिस्ट्रेशन) होणार नाही, असाही कायदा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमात ते बोलत होते. देवस्थान इनाम…

Read More

मतदार पुनरीक्षण मोहिमेला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या, आपची मागणी:अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अनेक मतदार वंचित राहण्याची शक्यता

आम आदमी पक्षाने (आप) भारत निवडणूक आयोगाकडे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. राज्यात या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे अनेक पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता पक्षाने व्यक्त केली आहे. सध्या या मोहिमेची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, सततचा पाऊस, माहितीचा अभाव आणि मतदान…

Read More

उंडणगाव-गोळेगाव मार्गावर वाहतूक कोंडी:सततच्या खोळंब्यामुळे नागरिकांची गैरसोय, मिरची खरेदीच्या हंगामामुळे वाहनांच्या संख्येमध्ये मोठी वाढ‎

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे मिरची खरेदीच्या हंगामाला सुरुवात झाली असून, या मिरची खरेदी-विक्री व्यवहारांमुळे उंडणगाव-गोळेगाव या मुख्य रस्त्यावर दररोज संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा मिरचीने भरलेले ट्रॅक्टर, ट्र . व्यापाऱ्यांकडून मुख्य रस्त्याचाच लोडिंग पॉइंट म्हणून सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागत…

Read More

पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले:मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल

आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का?…

Read More