Headlines

शिवरायांचा इतिहास आता नव्या रूपात:विराग वानखडे साकारणार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर महानाट्य‎

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर येथील विश्वविक्रमी व्यक्तिमत्त्व विराग वानखडे हे महानाट्य साकारणार असून त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने पुढाकार घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता व चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ८० कलाकारांना घेऊन त्यांनी महानाट्य उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे या स्तुत्य…

Read More

दरवाढीचा निषेध:इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; पंपावर आंदोलन, ‘मेलाेडी’च्या घोषणा देत सरकारवर टीका

पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने एल्गार पुकारत शुक्रवारी थेट पेट्रोल पंपावर आंदोलन केले. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे म्हणत काँग्रेसने दरवाढीचा निषेध केला. आंदोलन वाजीफदार पेट्रोल पंपासमोर करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका…

Read More

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:18 बळी नंतर CIDची एंट्री; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या दोन दिवसांत 18 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकार सतर्क झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात 12 जणांचा मृत्यू झाला असून पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागात 6 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय अनेक नागरिकांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून…

Read More

मनाच्या चंचलतेवर भक्ती, सत्संग हाच उपाय- राजेशकृष्ण महाराज:सुंदरकांड पठणासह होणार सुदामा चरित्राचे सादरीकरण‎

मानवी मन अत्यंत सूक्ष्म आणि चंचल आहे. या चंचलतेमुळे माणसाचे पतन होते आणि अपेक्षित ध्येय साध्य करता येत नाही. सदा भरकटणाऱ्या मनामुळे व्यक्तीचा सर्वंकष विकास खुंटतो. त्यामुळे मनाच्या या चंचलतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भगवंताची भक्ती आणि सत्संग हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. मनात भक्तीची ज्योत सतत तेवत ठेवून चंचलतेचा त्याग करावा, असा अमूल्य उपदेश वृंदावन येथील…

Read More

जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर धडकलेले नागरिक:पाण्यामुळे त्रस्त, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली नाही; ग्रामस्थांमध्ये नाराजी‎

शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे नगरसेवक वंदना विठ्ठलसिंह सोलंकी यांनी आज, शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपकार्यकारी अधिकारी विजय शेंडे यांच्याशी फोनवर संपर्क केला. तेव्हा त्यांनी अरेरावीची व उद्धट भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान मजीप्रा अधिकाऱ्याकडून असा…

Read More

मनोहर मामा प्रकरणाचे सूत कोल्हापूरपर्यंत; कोतोलीकरला अटक:4 दिवसांची कोठडी, एका आमदारांकडे आरोपी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती‎

करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या गुन्ह्याची पाळेमुळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर यास अटक केली असू . घोटी येथील फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर भोसले याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये सर्च ऑपरेशन:बनावट आधारकार्ड, पाकिस्तान कनेक्शनचा संशय

राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून शुक्रवारी (२९ मे) भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी तस्करी प्रकरणात मोठे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील वाळूजमध्ये शुक्रवारी (२९ मे) पहाटेपासून केंद्रीय तपास…

Read More

दिंडोरी तालुक्यात 17 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये खरीप पेरणीचे नियोजन:भाजीपाला लागवडीची तयारी, यंदा 6 हजार हेक्टरवर भात‎

तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ साठी कृषी विभागाने व्यापक नियोजन केले आहे. यंदा एकूण १७ हजार १२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये यांनी दिली आहे. . तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या खरीप पेरणी नियोजन अहवालानुसार मागील वर्षी तालुक्यात १६ हजार ७५८.५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली होती….

Read More

जायकवाडीमुळे पावणेदोन लाख हेक्टर पिके जोमात‎:छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीतील शेतकऱ्यांना फायदा‎

उन्हाळ्यात जायकवाडी धरणाचा डाव आणि उजवा कालवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरले आहेत. सध्या या दोन्ही कालव्यांमधून ३८०० क्युसेकने सुरू असलेल्या पाणीपाळीमुळे संभाजीनगरसह पाच जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांना आधार मिळाला आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या साठ्यातून दोन्ही कालव्यांमधून यंदाच्या हंगामातील तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली आहे. यामध्ये डाव्या कालव्यातून सुमारे २…

Read More

वैजापूरला 25,256 रोहयो कामांना मंजुरी; मात्र, हजेरी नेटवर्क भरोशावर:कष्टाची मजुरी मिळणार की नाही याची शाश्वती मिळेना‎

तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत २५ हजार २५६ कामांना मंजुरी असली, तरी त्यापैकी केवळ ३ हजार ३६५ कामे पूर्ण झाली आहेत. ७ हजार ५२२ कामे बंद पडली आहेत. हजारो कामे संथगतीने सुरू आहेत. आता मनरेगा मजुरांसमोर आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. शासनाने ऑनलाइन ह . एकीकडे रोजगार हमीच्या कामांचा गाजावाजा होत आहे. दुसरीकडे नेटवर्कच्या…

Read More