Headlines

आज जे घडतंय ते पाहून आत्मा हादरला:ठाकरे गटातील संभाव्य फुटीवर अंजली दमानिया आक्रमक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या घडामोडींवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण उद्धव ठाकरे गटाच्या समर्थक नसून लोकशाहीच्या बाजूने उभे असल्याचे स्पष्ट करत, सध्या सुरू असलेले राजकारण पाहून “आत्मा हादरला” असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये दमानिया यांनी खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतदारांच्या जनादेशाचा…

Read More

नागपुरात गॅरेजला भीषण आग, 4 गाड्या जळून खाक:15 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगर परिसरात एका गॅरेजला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चार गाड्या जळून खाक झाल्या, ज्यात सुमारे 15 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे शेजारील सुमारे 50 लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. आराधना नगर येथील सातपुडा बारच्या बाजूला असलेल्या ‘साहिल गॅरेज’मध्ये ही…

Read More

साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत:ऑपरेशन टायगर' हा ठाकरेंचा अंतर्गत वाद, भाजप-शिवसेनेचा संबंध नाही- नवनाथ बन

ऑपरेशन टायगर हे उबाठामधील अंतर्गत वादामुळे झाले आहे. त्याचा आणि भाजप, शिवसेनेचा काहीही संबंध नाही. आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राऊत यांच्या भाषेमुळे सर्व काही सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तुम्ही कोणाला धमकावत असाल तर तुम्हाला जशाच्या तसे उत्तर दिले जाईल हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले…

Read More

Madhuri the elephant will return to Kolhapur from the forest, there was strong opposition from across the state to taking it to the forest a year ago

कोल्हापूर शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तिणीचा वनतारातून परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एक वर्षानंतर ती परत येणार आहे. गुजरातमधील वनताराचे पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. . कोल्हापुरात दाखल पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येत असलेल्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. २८ जुलै २०२५ रोजी तिला वनतारात नेण्यात आले होते. माधुरीला वनतारात नेण्यास कोल्हापुरात मोठा विरोध…

Read More

आम्हाला काही लोकांवर शंका, भाजपच्या पाठिंब्याशिवाय काहीच होऊ शकत नाही:न्यायालयाचा निकालही सत्ताधारीच ठरवतात का? देशात भयंकर हुकूमशाही सुरू- अंबादास दानवे

ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेमुळे आमचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला काही लोकांबद्दल शंका आहे, असे ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तर नागेश पाटील आष्टीकर हे स्वत: उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. कोणी काही सांगत आहेत, त्यांची सत्यता काय आहे देव…

Read More

खत विक्री नव्हे, तर विक्रेते बनणार शेतकऱ्यांचे मार्गदर्शक:15 दिवसांच्या कृषी प्रशिक्षणाचा दहीगाव येथे झाला यशस्वी समारोप‎

येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था संचलित कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव आणि कॉमन सर्विस सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांसाठी आयोजित करण्यात आलेले १५ दिवशीय “खते, बियाणे, कीटकनाशके व कृषी निविष्ठा परवानाधारक विक्रेता प्रशिक्षण झाले. १ ते १५ जून २०२६ या कालावधीत झालेल्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाला…

Read More

शिवसेना ठाकरे गटाची पत्रकार परिषद:ऑपरेशन टायगर सोपं नाही; शिवसैनिकांच्या विश्वासाशी गद्दारी केली तर जनता माफ करणार नाही – संजय राऊत

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोठी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरीच्या चर्चांवर थेट कडक शब्दांत प्रहार केला. जर पुन्हा कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही,…

Read More

आष्टी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून:महिलेसह चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल‎

घरासमोरील पटांगणात झोपलेल्या २७ वर्षीय युवकास अनैतिक संबंधाच्या संशयावरून चाकूने भोकसून जिवे ठार मारल्याची घटना सोमवार दि. १६ जून रोजी रात्रीच्या सुमारास आष्टी येथे घडली असून या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील युवराज अशोक व्यवहारे हा दोन वर्षांपूर्वी इंगोली वस्ती जिल्हा परिषद…

Read More

फडणवीस, तुम्ही 'भस्मासूर' जन्माला घातलाय!:आता तो तुमच्याच डोक्यावर हात ठेवणार, खासदार फुटीच्या चर्चेवरून अंधारेंनी साधला निशाणा

शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले असून, ठाकरे गटाचे 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व खासदार काल दुपारपासूनच दिल्लीत दाखल झाले असून ते स्वतंत्र गट निर्माण करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या फुटीवर अत्यंत आक्रमक आणि मोठा…

Read More

अपना सपना मनी मनी…:महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी रात्रीत कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स वाटण्यात आल्याचा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अपना सपना मनी… मनी! – राऊतांचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत…

Read More