Headlines

शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये फेऱ्या वाढल्या; अद्यापही कर्जमाफीबाबत संभ्रम कायम, निकष व लाभार्थी यादी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सध्या बँकांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. कर्जमाफीच्या निकषांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये दररोज चौकशीसाठी गर्दी वाढत आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने…

Read More

16 लाख पशुधनासाठी मिळणार 4.65 लाख मे.टन हिरवा चारा:चारा टंचाई टाळण्यासाठी 8 हजार 761 हेक्टरवर चारा पिके, 42 लाख लिटर दैनंदिन दूध उत्पादन‎

जिल्ह्यात सुमारे १६ लाख पशुधन असून दैनंदिन दूध उत्पादन सुमारे ४२ लाख लिटरवर आहे. जिल्ह्याच्याअर्थकारण ात पशुधनाचा मोठा वाटा आहे. परंतू, एलनिनो इफेक्ट व संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. ४ लाख ६५ मेट्रिक टन चारा उत् . संभाव्य चारा टंचाई टाळण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने यंदा चारा विकासाचे नियोजन हाती घेतले असून…

Read More

चांदवड रुग्णालयात 449 रुग्णांची तपासणी:उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी भरला अवयवदानाचा अर्ज‎

मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २०) चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आयोजित ‘मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४४९ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. शिबिरात शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, मेडिसिन, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, कुष्ठरोग, क्षयरोग तसेच एचआयव्ही तपासणी अशा विविध विभागांच्या…

Read More

टाळ-मृदंगाच्या गजरात विंचूरमध्ये भगवान श्री जगन्नाथांची रथ मिरवणूक:भक्ती, उत्साह आणि शिस्तीचा संगम; भाविकांची दर्शनासाठी अलाेट गर्दी‎

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) येवला, श्री व्रजधाम येवला आणि हरे कृष्ण भक्तवृंद विंचूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी (दि. १९) विंचूर येथे हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात भक्तिमय वातावरणात पार पड . महोत्सवाची सुरुवात महाआरतीने झाली. त्यानंतर भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या सुशोभित रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हरिनाम संकीर्तन,…

Read More

Water crisis looms in Vaijapur taluka; Only 8.61 percent usable water storage, most medium and small projects still at very low capacity

वैजापूरकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर जुलै महिना अर्धा संपला असतानाही तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा केवळ ८.६१ टक्के इतकाच नोंदवला गेला आहे. गतवर्षी २० जुलै रोजी हा साठा २.६४ टक्के होता. म्हणजेच वर्षभरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी बहुतांश प्रकल्प Source link

Read More

धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते…

Read More

जिल्हा परिषदेतील लिपिकांसाठी आता एकच संवर्ग:सांगली बैठकीत निर्णय, अमरावतीसह राज्याला फायदा

जिल्हा परिषदेतील कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही पदे आता ‘एस-१४’ या एकाच संवर्गात एकत्र केली जाणार आहेत. यामुळे एकाही लिपिकाचे नुकसान होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी दिली. या निर्णयाचा फायदा अमरावतीसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील लिपिकांना होणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक संघटनेची राज्यस्तरीय…

Read More

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ अमरावतीत आंदोलन:इर्विन चौक, जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; आरडीसींना निवेदन सादर

लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला. संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर…

Read More

देश-विदेशात केमिकल इंजिनिअर्सना वाढती मागणी:कृषी क्षेत्राच्या विकासातही महत्त्वाची भूमिका – डॉ. के. टी. जाधव

केमिकल इंजिनिअर म्हणजे केवळ रसायनांचे उत्पादन करणारा तज्ज्ञ, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र, प्रत्यक्षात औषधे, साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, प्लास्टिक तसेच सौंदर्यप्रसाधने यांसारख्या दैनंदिन वापरातील असंख्य उत्पादनांच्या निर्मितीमध्ये केमिकल इंजिनिअर्सची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे देशासह परदेशातही केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत असून विद्यार्थ्यांचा कलही या शाखेकडे वाढत असल्याची माहिती डी….

Read More

नीट गैरप्रकार: सोनम वांगचुक आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठिंबा:गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण, राष्ट्रपतींच्या हस्तक्षेपाची मागणी

छत्रपती संभाजीनगर येथे नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आणि पेपरफुटीच्या वाढत्या घटनांविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रख्यात पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेल्या २२ दिवसांपासून दिल्लीत या मुद्द्यावर बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याचा निषेध करत शहरातील नागरिक आणि परिवर्तनवादी संघटनांनी हे उपोषण केले. उपोषणकर्त्यांनी केंद्रीय…

Read More