Headlines

तीन जलकुंभाची उभारणी, 99 लाखांचा खर्च तरीही गाव तहानलेलेच:पिंपळखुटा गावातील प्रकार; नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी

हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल तीन जलकुंभाची उभारणी झाली तसेच 99 लाख रुपयांचा खर्च झाल्यानंतरही गाव तहानलेलेच असून या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी मंगळवारी ता. 21 केली आहे. पिंपळखुटा गावातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर झाले होते. याकामांवर…

Read More

Aditya Thackeray Slams Delhi Police Crackdown on Sonam Wangchuk Protest

दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या दोन आठवड्यांपासून आपल्या हक्कासाठी आणि भविष्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींवर तसेच सोनम वांगचुक यांच्यावर झालेल्या कारवाईवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी . आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना आदित्य ठाकरे यांनी भूतकाळातील घटनांचा दाखला देत सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर निशाणा साधला. “गेल्या…

Read More

NEET UG Scorecard Controversy; Beed Student Moves High Court

देशभरात ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून वाद सुरू असतानाच आता हा मुद्दा न्यायालयातही पोहोचला आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थी शुभम नितीन गवते याने आपल्या निकालातील गंभीर तफावत असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभा . निकालात मोठी तफावत असल्याचा आरोप याचिकाकर्त्याचे वकील अॅड. महेंद्र गंडले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 16 जुलै रोजी एनटीएने…

Read More

Vanchit Bahujan Aghadi Calls for Maharashtra Bandh; Prakash Ambedkar Appeal

दिल्लीत आपल्या रास्त मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ला आणि बेछूट लाठीचार्जच्या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवण्यासा . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करत, राज्यातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांना या आंदोलनात…

Read More

Vidarbha College, Pune NDRF & Funds Update

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (२१ जुलै, २०२६) पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत विविध क्षेत्रांशी संबंधित अनेक धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली आहे. विदर्भातील कृषी संशोधनाला चालना देण्यापासून ते आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम . कृषी विभाग : नागपूरातील काटोल येथे उद्यानविद्या महाविद्यालय विदर्भातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी मंत्रिमंडळाने अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील…

Read More

CJP च्या मुंबईतील आंदोलनावर कारवाईचा बडगा:कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी 900 हून अधिक जणांवर FIR; 8 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

कॉकरोज जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आक्रमक आंदोलनांप्रकरणी मुंबई पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. शहरात परवानगी न घेता आंदोलन करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ९०० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले…

Read More

Ashish Jaiswal Statement on NEET Protest Controversy

नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलन, राज्यातील प्रस्तावित एमआयडीसी, सोयाबीन बियाणे तक्रारी आणि इतर विविध मुद्द्यांवर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही घटक जाणीवपूर्वक व्यवस . नीट परीक्षेबाबत बोलताना जयस्वाल म्हणाले की, सरकारविरोधात विनाकारण अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसदेसारख्या सर्वोच्च आणि पवित्र सभागृहात बॅरिकेड तोडून घुसणे हा…

Read More

लातूर पॅटर्न शिकवणी चालकाकडून ज्येष्ठाची फसवणूक:गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत साडे पंधरा लाखांना गंडा, गुन्हा दाखल

पुण्यात एका खासगी शिकवणी वर्गात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ‘लातूर पॅटर्न’ या खासगी शिकवणी वर्गाचे चालक विष्णू धोडींराम बिराजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक 70 वर्षांचे असून, ते पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात राहणारे सेवानिवृत्त व्यक्ती आहेत. त्यांची बिराजदार यांच्याशी 2021…

Read More

Chandrashekhar Bawankule Statement On Delhi Protest

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना, भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. “दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच . दिल्लीतील आंदोलनावर आणि पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “परीक्षेचा पेपर फुटला ही निसंशयपणे एक मोठी चूक आहे, त्यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण…

Read More

पेपरफुटीतील दोषींना सोडणार नाही:मात्र विद्यार्थ्यांच्या मागण्या धोरणात्मक असाव्यात'; रामदास आठवलेंनी करून दिली 'पँथर'च्या काळातील आठवण

दिल्लीतील जंतरमंतरवर ‘नीट’ पेपरफुटी आणि इतर शिक्षणविषयक प्रश्नांवरून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘X’ (ट्विटर) वरून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देतानाच, त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ‘पँथर’च्या काळातील आंदोलनांची आठवण करून देत शांततेचे आणि धोरणात्मक मागण्यांचे आवाहन केले…

Read More