Headlines

Maharashtra Weather Update: Yellow Alert in Mumbai & 6 Districts

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करण्याची तयारी केली आहे. जुलैच्या सुरुवातीला धो-धो बरसल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये तापमानात वाढ होऊन उकाडा . खंड का पडला? अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यात गेले चार-पाच दिवस पावसाने…

Read More

आषाढी वारी:दक्षिण मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वेगाड्या, वारकऱ्यांची सोय होणार

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 07631 नगरसुल – पंढरपूर ही विशेष रेल्वेगाडी ता. 24 जुलै रोजी नगरसोल येथून रात्री सात वाजता सुटणार आहे. सदर गाडी…

Read More

कृती समिती आक्रमक:150 कोटी लाटले, रस्ता मात्र खड्ड्यात! नगर-मनमाड हायवेच्या कामावरून राडा

सावळीविहीर ते अहिल्यानगर बायपास या नगर-मनमाड महामार्ग (एमएच १६०) कामात मोठा बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाले असतानाही संबंधित ठेकेदाराला तब्बल १५० कोटी रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुणवत्ता नियंत्रण कंपनी ‘लायन’ आणि ठेकेदार ‘भारत कन्स्ट्रक्शन’ यांच्या संगनमतामुळेच हा गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही कामात…

Read More

धक्कादायक:सोलापुरातील ‘त्या’आरोपींच्या व्हॉट्सॲपग्रुपमध्ये 50 पाकिस्तानी नंबर, देशविघातक कृत्यांसाठी 10 कोटींचा अपहार

सोलापूर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असणाऱ्या आणि शासनाची फसवणूक करून तब्बल १०.५० कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सोलापुरातील एका संस्थेच्या तीन पदाधिकाऱ्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपींचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबईच्या एटीएसने एका संस्थेच्या…

Read More

सेवानिवृत्त, ज्येष्ठांनी आनंदी जीवनासाठी सेवा कार्य करावे:जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या मासिक सभेत चंद्रशेखर पंडित यांचे प्रतिपादन‎

जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा आयोजित करण्यात आली. “सभेत साठावे वरीस धोक्याचे’ या विषयावर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा साहित्यिक चंद्रशेखर पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या पेन्शनर्स आणि ज्येष्ठ नागरि . अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मागील महिन्यात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर निवृत्तीवेतनधारकांच् या विषयांवर…

Read More

घरांवरील 11 केव्ही वीजवाहिन्या हटवा; आमदार लवटेंचे निर्देश:नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रभावित परिसराची केली प्रत्यक्ष पाहणी‎

शहरातील विविध निवासी भागांमधून आणि अनेक घरांच्या छतांवरुन गेलेल्या ११ केव्ही उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ् . शहरातील अनेक घरांवरुन जाणाऱ्या उच्चदाब वीज वाहिन्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसाळ्यात शॉर्टसर्किट, स्पार्किंग किंवा इतर तांत्रिक बिघाड होऊन मोठी…

Read More

वरुणराजा रुसला, खत-बियाणे बाजार कोलमडला‎:खते-औषध बाजाराला मोठा फटका, 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन‎

माढा तालुक्यात पर्जन्यवृष्टी न झाल्याने नैसर्गिक जलस्रोत आटले आहेत.एकीकडे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत तर दुसरीकडे उजनी धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असूनही सिना नदीत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या . माढा तालुक्यात प्रामुख्याने ऊसाची शेती केली जात असून यंदा १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्र ऊसाने व्यापले आहे…

Read More

जिल्ह्यामध्ये खरिपाची पिके पिवळी पडू लागली:पेरण्या 38 टक्क्यांनी घटल्या, पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट, जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र 3.23 लाख हेक्टर‎

जिल्ह्यात ४ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला होता. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके आता काही प्रमाणात पिवळी पडू लागली आहेत. गेल्या वर्षीच्य . जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्याने सुरुवातीला केवळ २० टक्केच पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या…

Read More

कष्टकऱ्यांची चहावर चर्चा‎:आम्ही केवळ मतदार नाही, शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक; रामवाडीत घुमला कष्टकऱ्यांचा आवाज

आम्ही केवळ मतदार नाही, तर शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक आहोत. अनेक वर्षांपासून शहराची स्वच्छता राखण्यासाठी योगदान देऊनही रोजगाराची शाश्वती नाही, अशी खंत व्यक्त करत स्थानिक कचरा वेचक श्रमिकांना रोजगारात प्राधान्य मिळावे, अशी मागणी रामवाडी येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. बेंगळुरू येथील ‘हसरू दला’ संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रकल्प) आयोजित करण्यात आलेल्या ‘कष्टकऱ्यांची चहावर चर्चा’…

Read More

पिंपळदरी परिसरात पावसाअभावी पिके संकटात:रिमझिम पावसावर पेरण्या आटोपल्या, आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे‎

परिसरात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली असून, आता संपूर्ण परिसराला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असली, तरी पुरेशा ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी कोवळी रोपे कोमेजून जाण्याची भीती निर्माण झाली…

Read More