Headlines

महाराष्ट्रातही 'समान नागरी कायदा' लागू होणार!:मसुदा तयार करण्यासाठी समिती गठीत; गृहराज्यमंत्री कदम यांची माहिती

केंद्र सरकारपाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही ‘समान नागरी कायद्याच्या’ दिशेने मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि इतर भाजपशासित राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधीमंडळ अधिवेशनात बोलताना दिली. या कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम लवकरच सुरू…

Read More

Congress is preparing for a major reshuffle before the upcoming assembly elections.

Marathi News National Congress Is Preparing For A Major Reshuffle Before The Upcoming Assembly Elections. मुकेश कौशिक | नवी दिल्ली7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस पक्ष सर्वात मोठ्या फेरबदलाची तयारी करत आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी, ६० हून अधिक सचिवांपैकी एक तृतीयांश सचिवांना पदावरून दूर केले जाऊ शकते. याशिवाय, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रदेशाध्यक्षांनाही…

Read More

सिल्लोड तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचा समारोप:आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती, सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

राज्य शासनाने राबविलेल्या महाराजस्व अभियान टप्पा – १ चा समारोप आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे…

Read More

मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या कामकाजावर टीका करणे हा लोकशाहीतील विरोधकांचा अधिकार असून, त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, अजित पवारांच्या अपघाताची…

Read More

छत्रपती संभाजीनगर मनपाला 15.78 कोटींचा अत्याधुनिक वॉटर टॉवर:जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी, अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात 36 मीटर उंचीच्या अत्याधुनिक मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवरची भर पडली आहे. शहरातील वाढत्या बहुमजली इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापूर्वी महानगरपालिकेकडे बहुमजली इमारतींमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणा नव्हती. ही गरज…

Read More

हॉटेलमध्ये आता 'शुद्ध पनीर'च मिळणार!:बनावट वापरल्यास मेन्यूकार्डवर उल्लेख करणे अनिवार्य; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

हॉटेलमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि बनावट ‘चीज ॲनालॉग’ खपवून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. पदार्थात नैसर्गिक पनीरऐवजी बनावट चीज ॲनालॉग वापरल्यास, त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्रात 27 एप्रिल…

Read More

50 वर्षीय नराधमाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर; भंडाऱ्याच्या लाखनी येथील संतापजनक घटना

एका 50 वर्षीय नराधमाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे घडली आहे. पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पुण्याच्या नसरापूर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. या घटनेचे संपूर्ण…

Read More

राहुल गांधींच्या सभेपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा:एबीव्हीपीच्या तक्रारीवरून 50-60 जणांवर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई

पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले आहे. हा गुन्हा शुक्रवारी रात्री…

Read More

सरकारचा जीआर फसवा, ओबीसींची फसवणूक:लक्ष्मण हाके म्हणाले – न्यायालयात आव्हान दिल्यास 90 टक्के प्रमाणपत्रे रद्द होतील

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय (जीआर) फसवा असून, त्यातून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना हाके म्हणाले की, आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे….

Read More

'मी थोडाफार तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो':सौरव दास म्हणाले- मित्राने तुलना केली, कंगनासोबत कॉफीसाठी जायला तयार

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात/वादादरम्यान, सीजेपी प्रवक्ते सौरभ दास म्हणाले की, त्यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले की ते तरुण हृतिक रोशनसारखे दिसतात. खरं तर, ‘द मोजो स्टोरी’वर पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना सौरभ म्हणाले की, त्यांच्या मनात कंगनाबद्दल कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. सौरभ म्हणाले की, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारेही…

Read More